मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

* शाकुंतल ते कट्यार *

मदनबाण ·

चौकटराजा 22/04/2012 - 15:39
यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्र्ती माझ्या पत्नीची मैत्रिण आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे गाणे मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून ऐकले आहे.( आजही आठवते कुमारांची नंद रागातली "राजन अब तो आजा रे " ही बंदिश गायलेली ) तिसर्‍याच एका व्याक्तीची तानक्रिया अफाट म्हणजे अफलातून च आहे. मी त्या तानेचा फॅन आहे. या कार्यक्रमाची सुरूवात " पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का? सर्व फोटू मस्त ! आभार !

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 25/04/2012 - 19:24
जांभळ्या रंगाचा अंगरखा घातलेले व बहुदा चारूदत्ताच्या भूमिकेत असलेले डॉ. रविन्द्र घांघुर्डे हे मित्र आहेत. ते भारत देशात संगीत अलंकार परिक्षेत पहिले आलेले असून सूरसिंगार संसद पारितोषिक विजेते ही आहेत. त्याना मंगेशकरांकडून मा दीनानाथ पुरस्कार मिळालेला असून डॉ> वसंत राव देशपांडे यांची गायकी हा विषय घेऊन त्यानी संगीतात डॉ़क्टरेट केलेली आहे. एका चित्रात निळसर नौवार साडी नेसलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना या संगीतालंकार असून त्यांची संगीतातील डोक्टरेट पुरी होत आली आहे. त्या माझ्या पत्नीची मैत्रीण आहेत. निवेदक म्हणून माईक वर वाचन करणारे बहुदा भालचंद्र पेंढारकरांचे चिरंजीव आहेत. अश्विनशेठच्या भूमिकेत काळा कोट घातलेले पंडित चंद्रकांत लिमये आहेत. एका खाजगी मैफलीत त्यांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला होता. प्रल्हाद अडफडकर हे एक उत्तम नाटयगीत गायक व नट असून ते भगव्या वेषात दिसत आहेत. अचाट तानक्रिया ही त्यांची खासीयत असून त्यांचे नाटकांचे अनेक कार्यक्रम कृष्णधवल च्या जमान्यात टी व्ही वर झाले आहेत. मी त्या तानक्रियेचा चाहता आहे. बकुळ पंडित या अभिनेत्री वंदना पंडीत यांच्या भगिनी असून उगवला चंद्र पुनवेचा या गीताने त्या अजूनही लोकप्रिय आहेत.

रमताराम 22/04/2012 - 18:08
पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे.

मदनबाण 22/04/2012 - 21:12
@चौकटए राजा. " पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का? हो... @रमताराम पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे. हा कार्यक्रम न-चुकवण्यासारखा आहे,अत्यंत सुरेल मैफिलीचा आनंद घेता येतो. एक से एक बढिया गाणी ऐकायला मिळतात. माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते,शिवाय प्रेक्षकांचा रसभंग न होता नाट्यगॄहात वेगवेगळ्या अ‍ॅंगल मधे फोटो काढण्यात गेला, पुढच्या वेळी जेव्हा हा कार्यक्रम पहायचा योग येईल तेव्हा मात्र फक्त कांनांचा वापर करीन ;) या वेळी गाण्याकडे कमी आणि फोटो काढण्यात लक्ष जास्त दिले गेले.

In reply to by मदनबाण

चिंतामणी 23/04/2012 - 10:01
मान्य. परन्तु त्या फोटोमधील व्यक्ती कोण कोण आहेत एव्हढेतरी लिहायचे होते. चंद्रकात लिमये, सौ.भोगले सोडल्यास इतरांची ओळख पटली नाही.

५० फक्त 23/04/2012 - 09:51
मस्तच रे धन्यवाद एका छान कार्यक्रमाच्या ओळखीबद्दल, @ रमताराम, पुण्यात हा कार्यक्रम कधी आहे यावर लक्ष ठेवुन राह्तो, मग लगेच तुम्हाला फोनवतो. नक्की जमवु.

तपशील हवा होता म्हणणार्‍यांशी सहमत. या प्रतिक्रिया देणार्‍यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्ती माझ्या परिचयाची आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे प्रतिसाद मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून वाचले आहे.( आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी) तिसर्‍याच एका व्यक्तीची प्रतिक्रिया भिकार म्हणजे फालतूच आहे. मी त्या फालतूपणाला उबलो आहे. या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते? सर्व फोटू मस्त ! आभार !

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ 24/04/2012 - 12:32
>>>>मी त्या फालतूपणाला उबलो आहे. या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते? फक्त याच नाही तर सगळ्याच प्रतिक्रियांची सुरुवात.... ! वर लोकांनी वाहिलेल्या सगळ्याच गोष्टींना 'फुले' म्हणण्याचा अट्टाहास. :) म्हणूनच चिंचवडला लांबूनच नमस्कार करावा असे ठरवले आहे. (वल्लीच्या अपवादानं नियमच सिद्ध होतोय.) ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 24/04/2012 - 12:51
आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी अरे बाबा आता काय सांगू तुला. ;). असल्या फालतू गोष्टींवर किती चर्चा करतोय्स तू.

गवि 24/04/2012 - 13:00
फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय क्वालिटी आणि अँगल्सही मस्त. शिवाय आपल्याइथे इतकं हायक्लास थिएटर उभं राहिलं याचाही आनंद झालाय. हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना? बाकी फोटोग्राफीशी संबंधित नसलेला एक मुद्दा जाणवला. जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत? कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही आणि तसं काही ध्वनित होत असलं तर माफी. तरुणवर्ग संगीतनाटकात काम करत नाही, की हे नाटकच वृद्ध , पन्नाशीच्या पात्रयोजनेचे आहे? की जुन्या लोकांनी स्मरणरंजन म्हणून रि-युनियन केली होती? -संगीतनाटकांविषयी ज्ञान नसल्याने नॉस्टाल्जिया निर्माण न झालेला (गवि)

In reply to by गवि

रमताराम 24/04/2012 - 13:35
जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत? का ते ठाऊक नाही पण आहेत हे नक्की. एक महत्त्वाचे म्हणजे 'संगीत नाटक' हा प्रकार जवळजवळ अस्तंगत झालेला आहे. मागच्याच पिढीने - किंवा त्याच्याही मागच्या पिढीने - त्याला डाऊनमार्केट'च्या यादीत टाकला आहे. त्यात गायक आणि नट मिळले मुश्किल (पूर्वीही गायक-नटांमधे खरंच 'नट' म्हणावेत असे किती होते हा एक वादाचा मुद्दा). मला वाटते जे प्रसिद्ध गवयी होण्याइतपत मजल मारू शकत नसत ते नाटकात जात (बालगंधर्व वगैरेंचा अपवाद समजायचा.) आता गल्लीबोळात स्पर्धा होतात नि वर्षाला पाच-पंचवीस आयडॉल्स वगैरेच्या स्पर्धा होतात. त्यातून गायक म्हणून मिरवता येते तसेच पैसाही तुलनेने चांगला मिळतो. त्यातच प्रेक्षकांच्या घटत्या संख्येमुळे तिथे किती काळ तग धरता येणार ही अनिश्चितताही आहेच. त्यामुळे नव्या पिढीत संगीत नाटकाचे आकर्षण नसणे समजण्याजोगे आहे. त्यात गैर काही नाही. संगीत नाटकातील पदे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी मुळात त्यांना नाटक म्हणावे का? असा प्रश्न नेहमीच माझ्या मनात राहिलेला आहे. छप्पन्न पदांचे नाटक हे नाटक राहते की मैफल होते? मागल्य पिढीने दहा ते पंधरा पदे असलेली नाटके पाहिली. आज राहुलसारखे ताज्या दमाचे लोक जे संगीत नाटक दाखवतात ते संगीत नाटकाचा २०-२० अवतार आहे. प्रत्येक पद तीन ते चार मिनिटात गायले तर त्याची खुमारी काय राहिली. नाटकाचा वेळ कमी करण्यासाठी केलेले संपादन अनेकदा हास्यास्पद होते. राहुलने केलेल्या कट्यार्'मधे पंडितजींचे पात्रच नव्हते! केवळ दाखवण्यापुरते यातून संगीत नाटक जिवंत राहिलेच तरी 'हे' 'ते' नव्हेच. हा सिंहाचे कातडे घेतलेला कोल्हाच म्हणावा लागेल. बदलत्या काळात संगीत नाटकाला श्रद्धांजली वाहणे अधिक योग्य ठरेल.

मदनबाण 24/04/2012 - 15:38
हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना? हो तिथेच आहे. :) मला संगीत नाटके आवडतात् पण त्या बद्धल जास्त माहिती नाही,मी पाहिलेले पहिले संगीत नाटक हे संगीत संम्राट तानसेन होत.ते टिव्हीवरच बहुधा संह्याद्री वाहिनीवर पाहिलं होत. बकुळ पंडीत आणि मुकुंद मराठे ही वरच्या रमताराम यांनी दिलेल्या यादीत भर ! :) सर्व प्रदिसात देणार्‍या मंडळींना थांकु. :)

बंडा मामा 25/04/2012 - 07:03
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही.पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत. फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते.

In reply to by बंडा मामा

मदनबाण 25/04/2012 - 07:46
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही. हरकत नाही,ज्याची त्याची आवड / समज ! पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत. जाहिराती फोटोत आल्या नाहीत तर स्पॉन्सर्स पैसे द्यायला तयार होत नाहीत्,आणि ज्यांना आपण जरठ लोक म्हणतात ते आमच्यासाठी मान्यवर आहेत. फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते. संगीत नाटकावर २ शब्द लिहावेत इतकी माहिती माझ्याकडे नाही. असो...

इरसाल 25/04/2012 - 16:18
फक्त एकच की ,भारतीय स्टेट ब्यांक आणी एल आयसी चे फलक डोळ्यात खुपत आहेत. चालायचेच म्हणा : कालाय तस्मे: नमः

चौकटराजा 22/04/2012 - 15:39
यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्र्ती माझ्या पत्नीची मैत्रिण आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे गाणे मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून ऐकले आहे.( आजही आठवते कुमारांची नंद रागातली "राजन अब तो आजा रे " ही बंदिश गायलेली ) तिसर्‍याच एका व्याक्तीची तानक्रिया अफाट म्हणजे अफलातून च आहे. मी त्या तानेचा फॅन आहे. या कार्यक्रमाची सुरूवात " पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का? सर्व फोटू मस्त ! आभार !

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 25/04/2012 - 19:24
जांभळ्या रंगाचा अंगरखा घातलेले व बहुदा चारूदत्ताच्या भूमिकेत असलेले डॉ. रविन्द्र घांघुर्डे हे मित्र आहेत. ते भारत देशात संगीत अलंकार परिक्षेत पहिले आलेले असून सूरसिंगार संसद पारितोषिक विजेते ही आहेत. त्याना मंगेशकरांकडून मा दीनानाथ पुरस्कार मिळालेला असून डॉ> वसंत राव देशपांडे यांची गायकी हा विषय घेऊन त्यानी संगीतात डॉ़क्टरेट केलेली आहे. एका चित्रात निळसर नौवार साडी नेसलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदना या संगीतालंकार असून त्यांची संगीतातील डोक्टरेट पुरी होत आली आहे. त्या माझ्या पत्नीची मैत्रीण आहेत. निवेदक म्हणून माईक वर वाचन करणारे बहुदा भालचंद्र पेंढारकरांचे चिरंजीव आहेत. अश्विनशेठच्या भूमिकेत काळा कोट घातलेले पंडित चंद्रकांत लिमये आहेत. एका खाजगी मैफलीत त्यांचे गाणे जवळून ऐकण्याचा योग आला होता. प्रल्हाद अडफडकर हे एक उत्तम नाटयगीत गायक व नट असून ते भगव्या वेषात दिसत आहेत. अचाट तानक्रिया ही त्यांची खासीयत असून त्यांचे नाटकांचे अनेक कार्यक्रम कृष्णधवल च्या जमान्यात टी व्ही वर झाले आहेत. मी त्या तानक्रियेचा चाहता आहे. बकुळ पंडित या अभिनेत्री वंदना पंडीत यांच्या भगिनी असून उगवला चंद्र पुनवेचा या गीताने त्या अजूनही लोकप्रिय आहेत.

रमताराम 22/04/2012 - 18:08
पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे.

मदनबाण 22/04/2012 - 21:12
@चौकटए राजा. " पंचतुंड नररूंड माल धर " या नांदीने झाली का? हो... @रमताराम पण नुसत्या फटूऐवजी बरोबर थोडे तपशीलही दिलेस तर बहार येईल. थोडा एकुण कार्यक्रमाच गोषवारा, मांडणी याबद्दल ऐकण्यासही उत्सुक आहे. हा कार्यक्रम न-चुकवण्यासारखा आहे,अत्यंत सुरेल मैफिलीचा आनंद घेता येतो. एक से एक बढिया गाणी ऐकायला मिळतात. माझे सर्व लक्ष फोटो काढण्यातच जास्त होते,शिवाय प्रेक्षकांचा रसभंग न होता नाट्यगॄहात वेगवेगळ्या अ‍ॅंगल मधे फोटो काढण्यात गेला, पुढच्या वेळी जेव्हा हा कार्यक्रम पहायचा योग येईल तेव्हा मात्र फक्त कांनांचा वापर करीन ;) या वेळी गाण्याकडे कमी आणि फोटो काढण्यात लक्ष जास्त दिले गेले.

In reply to by मदनबाण

चिंतामणी 23/04/2012 - 10:01
मान्य. परन्तु त्या फोटोमधील व्यक्ती कोण कोण आहेत एव्हढेतरी लिहायचे होते. चंद्रकात लिमये, सौ.भोगले सोडल्यास इतरांची ओळख पटली नाही.

५० फक्त 23/04/2012 - 09:51
मस्तच रे धन्यवाद एका छान कार्यक्रमाच्या ओळखीबद्दल, @ रमताराम, पुण्यात हा कार्यक्रम कधी आहे यावर लक्ष ठेवुन राह्तो, मग लगेच तुम्हाला फोनवतो. नक्की जमवु.

तपशील हवा होता म्हणणार्‍यांशी सहमत. या प्रतिक्रिया देणार्‍यातील एक व्यक्ती माझी मित्र असून दुसरी व्यक्ती माझ्या परिचयाची आहे.दुसर्‍याच एका व्यक्तीचे प्रतिसाद मी त्या व्यक्तीसमोर फक्त तीन फुटावर बसून वाचले आहे.( आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी) तिसर्‍याच एका व्यक्तीची प्रतिक्रिया भिकार म्हणजे फालतूच आहे. मी त्या फालतूपणाला उबलो आहे. या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते? सर्व फोटू मस्त ! आभार !

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ 24/04/2012 - 12:32
>>>>मी त्या फालतूपणाला उबलो आहे. या प्रतिक्रियेची सुरूवात " मी लै भारी. मला पहा आणि फुले वहा " या नांदीनेच का होते? फक्त याच नाही तर सगळ्याच प्रतिक्रियांची सुरुवात.... ! वर लोकांनी वाहिलेल्या सगळ्याच गोष्टींना 'फुले' म्हणण्याचा अट्टाहास. :) म्हणूनच चिंचवडला लांबूनच नमस्कार करावा असे ठरवले आहे. (वल्लीच्या अपवादानं नियमच सिद्ध होतोय.) ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 24/04/2012 - 12:51
आजही आठवते रमतारामांची 'मीच तो गुप्त आहे' ही डरकाळी अरे बाबा आता काय सांगू तुला. ;). असल्या फालतू गोष्टींवर किती चर्चा करतोय्स तू.

गवि 24/04/2012 - 13:00
फोटो उत्तम आहेत रे बाणा. हाय क्वालिटी आणि अँगल्सही मस्त. शिवाय आपल्याइथे इतकं हायक्लास थिएटर उभं राहिलं याचाही आनंद झालाय. हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना? बाकी फोटोग्राफीशी संबंधित नसलेला एक मुद्दा जाणवला. जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत? कोणाचा अवमान करण्याचा हेतू नाही आणि तसं काही ध्वनित होत असलं तर माफी. तरुणवर्ग संगीतनाटकात काम करत नाही, की हे नाटकच वृद्ध , पन्नाशीच्या पात्रयोजनेचे आहे? की जुन्या लोकांनी स्मरणरंजन म्हणून रि-युनियन केली होती? -संगीतनाटकांविषयी ज्ञान नसल्याने नॉस्टाल्जिया निर्माण न झालेला (गवि)

In reply to by गवि

रमताराम 24/04/2012 - 13:35
जवळजवळ सर्व पात्रे ज्येष्ठ नागरिक वाटावीत इतकी प्रौढ का आहेत? का ते ठाऊक नाही पण आहेत हे नक्की. एक महत्त्वाचे म्हणजे 'संगीत नाटक' हा प्रकार जवळजवळ अस्तंगत झालेला आहे. मागच्याच पिढीने - किंवा त्याच्याही मागच्या पिढीने - त्याला डाऊनमार्केट'च्या यादीत टाकला आहे. त्यात गायक आणि नट मिळले मुश्किल (पूर्वीही गायक-नटांमधे खरंच 'नट' म्हणावेत असे किती होते हा एक वादाचा मुद्दा). मला वाटते जे प्रसिद्ध गवयी होण्याइतपत मजल मारू शकत नसत ते नाटकात जात (बालगंधर्व वगैरेंचा अपवाद समजायचा.) आता गल्लीबोळात स्पर्धा होतात नि वर्षाला पाच-पंचवीस आयडॉल्स वगैरेच्या स्पर्धा होतात. त्यातून गायक म्हणून मिरवता येते तसेच पैसाही तुलनेने चांगला मिळतो. त्यातच प्रेक्षकांच्या घटत्या संख्येमुळे तिथे किती काळ तग धरता येणार ही अनिश्चितताही आहेच. त्यामुळे नव्या पिढीत संगीत नाटकाचे आकर्षण नसणे समजण्याजोगे आहे. त्यात गैर काही नाही. संगीत नाटकातील पदे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी मुळात त्यांना नाटक म्हणावे का? असा प्रश्न नेहमीच माझ्या मनात राहिलेला आहे. छप्पन्न पदांचे नाटक हे नाटक राहते की मैफल होते? मागल्य पिढीने दहा ते पंधरा पदे असलेली नाटके पाहिली. आज राहुलसारखे ताज्या दमाचे लोक जे संगीत नाटक दाखवतात ते संगीत नाटकाचा २०-२० अवतार आहे. प्रत्येक पद तीन ते चार मिनिटात गायले तर त्याची खुमारी काय राहिली. नाटकाचा वेळ कमी करण्यासाठी केलेले संपादन अनेकदा हास्यास्पद होते. राहुलने केलेल्या कट्यार्'मधे पंडितजींचे पात्रच नव्हते! केवळ दाखवण्यापुरते यातून संगीत नाटक जिवंत राहिलेच तरी 'हे' 'ते' नव्हेच. हा सिंहाचे कातडे घेतलेला कोल्हाच म्हणावा लागेल. बदलत्या काळात संगीत नाटकाला श्रद्धांजली वाहणे अधिक योग्य ठरेल.

मदनबाण 24/04/2012 - 15:38
हिरानंदानी मेडोजमधे आहे तेच ना? हो तिथेच आहे. :) मला संगीत नाटके आवडतात् पण त्या बद्धल जास्त माहिती नाही,मी पाहिलेले पहिले संगीत नाटक हे संगीत संम्राट तानसेन होत.ते टिव्हीवरच बहुधा संह्याद्री वाहिनीवर पाहिलं होत. बकुळ पंडीत आणि मुकुंद मराठे ही वरच्या रमताराम यांनी दिलेल्या यादीत भर ! :) सर्व प्रदिसात देणार्‍या मंडळींना थांकु. :)

बंडा मामा 25/04/2012 - 07:03
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही.पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत. फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते.

In reply to by बंडा मामा

मदनबाण 25/04/2012 - 07:46
फोटो आवडले नाहीत.ह्यात काय विशेष आहे समजले नाही. हरकत नाही,ज्याची त्याची आवड / समज ! पडद्यावरच्या कुरुप जाहिराती आणि जरठ लोक रसभंग करणारे आहेत. जाहिराती फोटोत आल्या नाहीत तर स्पॉन्सर्स पैसे द्यायला तयार होत नाहीत्,आणि ज्यांना आपण जरठ लोक म्हणतात ते आमच्यासाठी मान्यवर आहेत. फोटोपेक्षा माहिती दिली असती तर आवडले असते. संगीत नाटकावर २ शब्द लिहावेत इतकी माहिती माझ्याकडे नाही. असो...

इरसाल 25/04/2012 - 16:18
फक्त एकच की ,भारतीय स्टेट ब्यांक आणी एल आयसी चे फलक डोळ्यात खुपत आहेत. चालायचेच म्हणा : कालाय तस्मे: नमः
मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :) पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :) मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:) फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :) आनंद घ्या...

फायनल ड्राफ्ट : एक नितांत सुंदर नाटक.

तर्री ·
हे नाटक खूप दिवस हातास लागत नव्हते. एका मित्राने “जरूर बघ “ अशी शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी रंगायतनला प्रयोग होता. हल्ली फोन करून तिकीट मिळवता येते. त्यामुळे दूरच्या नाट्यगृहातही “एकाच” खेपेत नाटक पहाणे शक्य होते. नाटक सुरु होण्यापूर्वी तिकीट खिडकीशी प्लान वरून गर्दीचा अंदाज घेण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. “प्लान तर रिकामाच दिसत होता”. अर्थात नाटकाचा दर्जा आणि होणारी गर्दी ह्यांचा काही सम्बंध नसतो . हाच अनुभव चारचौघी ( सुरवातीला) , किरवंत , आत्मकथा , लग्न हया नाटकांना आला होता. फायनल ड्राफ्ट हे एका साध्या कथेवर बेतलेले नाटक आहे .

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

रमताराम ·

संस्थळ कसे चालवावेच्या टीपा आवडल्या. क्र.३, क्र.७ आणि क्र. १० च्या मुद्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. परंतु काही मुद्दे अधिक स्पष्टीकरणासह आले पाहिजे होते, त्यामुळे काही गुण वजा केले आहेत. -दिलीप बिरुटे (उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला प्रा.डॉ.)

पैसा 20/04/2012 - 23:23
वयाच्या मानाने तुमचा अभ्यास बराच दिसतोय! ;) लै भारी! याला क्रमशः का नाही बरे?

In reply to by पैसा

रमताराम 21/04/2012 - 13:43
:). तुमच्या टोमण्याची दखल घेतल्या गेली आहे. शिंगे पुन्हा चिकटवून लोकांवर उगारण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे.

sneharani 21/04/2012 - 13:46
२. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. पॉप्युलर धाग्यांची लिस्ट अजून वाढवता आली असती ;) असो. बाकी मजा आली वाचायला! =)) =))

सहज 21/04/2012 - 13:49
घासु, ररा यांच्यासारख्या हुशार गुर्जींना बहुदा बरेच संस्थळवाचन करुन येणारा लेखनकंड सोसवत नसल्याने त्यांच्या कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात. नको त्या विषयात त्यांची उर्जा खर्च करतात. मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. जेष्ठ नावे पाहून उत्साहाने लेखन वाचून पब्लीकचा भ्रमनिरास होउ देउ नये. गेलाबाजार डु आयडीने तरी हे लेख टाका.

In reply to by सहज

रमताराम 21/04/2012 - 17:01
सहज, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार रे. मुद्दा लेखनकंड शमवण्याचा नसतो रे. अधूनमधून आपल्यातले चारघौघांसारखे असणे इतरांनाही समजते यातून. आम्हाला आयुष्यातले सगळे रंग आवडतात, प्रत्येक रंग आपापला रस घेऊन येतो तो चाखून पहायला आमची ना नसते. त्यात थोडी थट्टा-मस्करी, जरा लुटूपुटुची भांडणेही आपलेपणच घट्ट करत नेतात. एखाद्या रांगत्या पोराबरोबर जसे रमतो आम्ही तसेच एकाद्या व्युत्पन्न नि परिपक्व विद्वानाबरोबरही (हे जाऊ द्या की विद्वान आमच्याबरोबर रमत नाहीत.). आयुष्य बहुरंगी आहे ते तसेच असावे असे आम्हाला वाटते. एकिकडे बोरकरांच्या कवितांवरचा सुनीताबाई-पुलंचा कार्यक्रम ऐकून तृप्त होतो तसेच कणेकराने विविध लोकांची उडवलेली टोपी ऐकून खुदूखुदू हसतोही. थोडक्यात आम्ही अजून पुरेसे जड झालेलो नाही. आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. नावे घेतल्याने प्रतिक्रिया देणे अवघड झाले आहे. कारण माझे मूल्यमापन हे या दोघांवर टीका समजली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांची आगाऊच क्षमा मागून पुढे लिहितो. 'आय डोन्ट कन्सिडर मायसेल्फ इन द सेम लीग' (मराठीत नेमका अर्थ मांडता आला नाही.) मी इथे लिखाण करतो ते इतरांनी वाचावे, प्रामाणिक प्रतिसाद द्यावेत म्हणून. याचसाठी जालावर अनेक लोक मला आजोबा, म्हातार्‍या म्हणतात हे मीच जाणीवपूर्वक जपलेले आहे. ती जवळीक हवीच आहे मला. माझे ज्ञान फक्त इथे चार लोकांना दाखवून कौतुक करवून घेणे यासाठी इथे आलो नाही मी. अनेकांशी वैयक्तिक मैत्री झाली - ज्यात तू ही आलास - यात त्यांना 'आपल्यातला' वाटण्याचा मोठा भाग असतो. एकवेळ माझे लिखाण टुकार आहे असे एखाद्याने म्हटले तरी चालेले, ते म्हणण्यासाठी का होईना त्याने ते वाचले एवढे समाधान मला पुरे आहे. 'स्वान्त सुखाय' लिहायचेच तर पर्‍याने दिलेली डायरी आहेच की, फारतर ब्लॉगवर लिहू. इथे चार-जणांशी संवाद प्रस्थापित करायचा तर संवादाला थोडा बेस हवा. थोडक्यात, मला धनंजय नि चिजं व्हायची इच्छा नाहीच. किंवा ते माझ्यासारखे नाहीत एवढ्याच कारणासाठी ते चूक आहेत असेही नसते. प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा, घडवण्याचा दृष्टिकोन असतो, त्यानुसार आपण वागत्/जगत असतो. उगाच कोणाच्या पाठुंगळी बसलो म्हणून मी त्याच्यासारखा होत नाही. मला माझी कुवतही विचारात घ्यावी लागते नि मी ती घेतोच. जाऊ द्या. मस्त दंगा करायच्या धाग्या उगाच शिरेस कशाला व्हायचे. चला 'कवडसे' पाडले आहेत, ते तुम्हाला आवडतात का बघा बरं.

In reply to by सहज

...कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात.
समर्थांनी म्हटलेलं आहे 'टवाळा आवडे विनोद'. त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? माझ्या मते कुठचंच माध्यम किंवा विषय निम्न दर्जाचे नसतात. तुमचं लिखाण किती ताकदीचं आहे हे विषयावरून ठरू नये. लेखन चांगलं झालं नसेल तर तसं म्हणणं ठीकच आहे.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये
संस्थळांची काय गरज आहे याचा माझ्या लेखनाशी संबंधच नाही. मला जे लिहावंसं वाटतं ते मी लिहितो. वाचकांनी माझी प्रतिमा निर्माण करून त्यात मी बसण्यासाठी लेखनकंडूच्या बाबतीत फक्त कानामागेच खाजवायचं - तेही हलकेच, इतर ठिकाणची खाज दाबून टाकायची असं कसं करणार? ज्यांना फक्त कानामागेच खाज येते ते भाग्यवान, आम्ही अभागी. असो. रमतारामचं उत्तर असंच काहीसं, पण बऱ्याच विनयशील भाषेत सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

पाषाणभेद 22/04/2012 - 02:42
>>>>त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? अगदी सहमत. वास्तविक पाहता कोणताही साहित्यीक त्याच्या प्रकृतीधर्मानुसार, मगदूरानुसार लिहीतो. यात गद्य पदय आलेत. सार्वजनीक जिवनात विवंचना काय कमी असतात का? पण त्याच विवंचना हे असले विनोदी लेखन कमी करतात. मला नाही वाटत की एकादी व्यक्ती त्याच्या संपुर्ण आयुष्यात केवळ गंभीर, उच्चभ्रू वाचत असेल अन ऐकत असेल. असे झाले तर तो वेडा तरी होईल किंवा विचारवंत तरी होईल. अन सर्वसामान्य माणूस या दोघांपैकी नसल्याने तो सर्वसामान्यांसारखा वागतो. म्हणूनच असले विनोदी साहित्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान राखून असते. आपल्या म्हणी वाक्यप्रचार वैगेरे काय आहे हो? आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण त्या का पेरतो? आपला संवाद हा गंभीर अंगाने जावू नये म्हणून तो एक बांध आहे. त्या नसत्या तर आपले लेख-बोलणे हे एखाद्या तांत्रीक विषयावर दिलेला एखादा बोजड थिसीस होईल. माझे बोलणे जरी या लेखाला-प्रतिक्रियेला धरून, संयुक्तीक नसेल तरी असली परिस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालंच तर किती मराठी विनोदी चित्रपटांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे? (पाडूं हवालदार हाच एकमेव चित्रपट अपवाद असावा.) किती काव्यस्पर्धांत विनोदी काव्याला मानाचे स्थान मिळालेले आहे? का गोविंदाच्या हलक्याफुलक्या गाण्यांना दुर्लक्षीत केले जाते? का दादा कोंडकेंच्या गाण्यांना नाक मुरडले जाते? असो. थोडक्यात प्रत्येक साहित्याचे त्याचे त्याचे स्थान समाजजिवनात आहे. आणखी एक: >>>अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळावर (केवळ याच नव्हे) कवितांना कमी लेखले जाते. त्या कवितातल्या मतांची खिल्ली उडविली जात आहे. कवीच्या रचनेच्या पद्धतीवर टिका केली जात आहे. साधी टिका, विडंबन मला समजू शकते. (मी ही प्रगल्भ झालो आहे! (विचारवंत नव्हे! :-))) पण जी झाली ती दुखरी टिका आहे. दुर्दैवाने कवीसमाज हा मऊ समजला जात असल्याने ह्या ठिका सहन करतो. झालेल्या टिकेला खमकी उत्तरे देत नाही. कोणत्याही कविच्या सार्‍याच कविता चांगल्या, एकसारख्या, आधी गाजल्या तशाच येतीलच असली खात्री नसते. हे अगदी गाजलेल्या कविंच्याबाबतीतही घडलेले आहे. आपण समजू की केलेल्या कवितांपैकी ८% कविता चांगल्या होत्या(!? आता चांगल्या वाईट हे ठरवणारे कोण? अन कसे ठरवणार? त्याची मोजण्याची पातळी काय? हा वेगळाच गुद्याचा मुद्दा झाला. तो येथे चर्चीला जाणार नाही.) तर १००% कविता केल्यानंतरच ८% हा आकडा आला ना? मग त्या उरलेल्या ९२% कविता न वाचताच कसे ठरविणार की ८% कविताच चांगल्या होत्या ते? त्यातही जर त्या कविता गंभीर नसतील तर वरील प्रतिक्रियांवरून जो समज होतो त्याप्रमाणे त्या कविता गणल्याच जाणार नाहीत. हेच प्रमाण एखाद्या लेखकाच्या लेखाबाबतीतही, कथेबाबतही होवू शकते. साहित्यीक मंडळींना त्यातल्या त्या कवींना माझे एकच सांगणे आहे की आपल्या साहित्याला कुणीही प्रतिक्रिया देणार नाही असे समजून लिहीत चला. (वरील प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेवू नये ही कळकळीची विनंती. आपले एकमेकांतले मैत्रीपुर्ण संबंध कायम रहावेत हीच इच्छा!)

In reply to by सहज

Nile 22/04/2012 - 12:12
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच स्वयंघोषित सल्ले देणारे निर्माण झाले आहेत, त्यामुळे सहजकाकांनी काळजी करू नये आणि आता त्यांनी धनंजय आणि चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाऊन संयमित प्रतिसादांचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. ;-)

=)) =)) =)) =)) लेखन एकदम आवडल्या गेले आहे. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे राहीले का ? १) आपल्याच एखाद्या आयडीने संस्थळावरती बेक्कार धुमाकूळ घालावा आणि मग आपणच तो आयडी बॅन करून 'न्यायी' असण्याची वाहवा मिळवावी. २) नवीन संस्थळावरती जालावरतील प्रसिद्ध आयडींशी साधर्म्य दाखवणारे आयडी काढावेत आणि दंगा उडवून द्यावा. इ. इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 22/04/2012 - 18:41
मुद्दा १) हा एक नवाच मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि एकदम पटला आहे. दुसरा मात्र नीटसा समजला नाही. यात संस्थळ-मालक असणे गरजेचे नसावे असे वाटते. 'आपल्याशी यावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.' :) (शंकासमाधान झाले की उरलेला +०.५ टाकू या, कसं?)

संस्थळ कसे चालवावेच्या टीपा आवडल्या. क्र.३, क्र.७ आणि क्र. १० च्या मुद्याला पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत. परंतु काही मुद्दे अधिक स्पष्टीकरणासह आले पाहिजे होते, त्यामुळे काही गुण वजा केले आहेत. -दिलीप बिरुटे (उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला प्रा.डॉ.)

पैसा 20/04/2012 - 23:23
वयाच्या मानाने तुमचा अभ्यास बराच दिसतोय! ;) लै भारी! याला क्रमशः का नाही बरे?

In reply to by पैसा

रमताराम 21/04/2012 - 13:43
:). तुमच्या टोमण्याची दखल घेतल्या गेली आहे. शिंगे पुन्हा चिकटवून लोकांवर उगारण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे.

sneharani 21/04/2012 - 13:46
२. मधून मधून 'श्रद्धा/अश्रद्धा', 'शाकाहार/मांसाहार', 'हिरवा माज कुणाचा', वगैरे पाप्युलर धागे काढून धावफलक हलता ठेवा. यात आज एका बाजूला उद्या दुसर्‍या बाजूला राहून दोनही बाजूंचे उत्साह वाढवित रहावे. पॉप्युलर धाग्यांची लिस्ट अजून वाढवता आली असती ;) असो. बाकी मजा आली वाचायला! =)) =))

सहज 21/04/2012 - 13:49
घासु, ररा यांच्यासारख्या हुशार गुर्जींना बहुदा बरेच संस्थळवाचन करुन येणारा लेखनकंड सोसवत नसल्याने त्यांच्या कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात. नको त्या विषयात त्यांची उर्जा खर्च करतात. मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. जेष्ठ नावे पाहून उत्साहाने लेखन वाचून पब्लीकचा भ्रमनिरास होउ देउ नये. गेलाबाजार डु आयडीने तरी हे लेख टाका.

In reply to by सहज

रमताराम 21/04/2012 - 17:01
सहज, स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल आभार रे. मुद्दा लेखनकंड शमवण्याचा नसतो रे. अधूनमधून आपल्यातले चारघौघांसारखे असणे इतरांनाही समजते यातून. आम्हाला आयुष्यातले सगळे रंग आवडतात, प्रत्येक रंग आपापला रस घेऊन येतो तो चाखून पहायला आमची ना नसते. त्यात थोडी थट्टा-मस्करी, जरा लुटूपुटुची भांडणेही आपलेपणच घट्ट करत नेतात. एखाद्या रांगत्या पोराबरोबर जसे रमतो आम्ही तसेच एकाद्या व्युत्पन्न नि परिपक्व विद्वानाबरोबरही (हे जाऊ द्या की विद्वान आमच्याबरोबर रमत नाहीत.). आयुष्य बहुरंगी आहे ते तसेच असावे असे आम्हाला वाटते. एकिकडे बोरकरांच्या कवितांवरचा सुनीताबाई-पुलंचा कार्यक्रम ऐकून तृप्त होतो तसेच कणेकराने विविध लोकांची उडवलेली टोपी ऐकून खुदूखुदू हसतोही. थोडक्यात आम्ही अजून पुरेसे जड झालेलो नाही. आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. नावे घेतल्याने प्रतिक्रिया देणे अवघड झाले आहे. कारण माझे मूल्यमापन हे या दोघांवर टीका समजली जाऊ शकते. त्यामुळे या दोघांची आगाऊच क्षमा मागून पुढे लिहितो. 'आय डोन्ट कन्सिडर मायसेल्फ इन द सेम लीग' (मराठीत नेमका अर्थ मांडता आला नाही.) मी इथे लिखाण करतो ते इतरांनी वाचावे, प्रामाणिक प्रतिसाद द्यावेत म्हणून. याचसाठी जालावर अनेक लोक मला आजोबा, म्हातार्‍या म्हणतात हे मीच जाणीवपूर्वक जपलेले आहे. ती जवळीक हवीच आहे मला. माझे ज्ञान फक्त इथे चार लोकांना दाखवून कौतुक करवून घेणे यासाठी इथे आलो नाही मी. अनेकांशी वैयक्तिक मैत्री झाली - ज्यात तू ही आलास - यात त्यांना 'आपल्यातला' वाटण्याचा मोठा भाग असतो. एकवेळ माझे लिखाण टुकार आहे असे एखाद्याने म्हटले तरी चालेले, ते म्हणण्यासाठी का होईना त्याने ते वाचले एवढे समाधान मला पुरे आहे. 'स्वान्त सुखाय' लिहायचेच तर पर्‍याने दिलेली डायरी आहेच की, फारतर ब्लॉगवर लिहू. इथे चार-जणांशी संवाद प्रस्थापित करायचा तर संवादाला थोडा बेस हवा. थोडक्यात, मला धनंजय नि चिजं व्हायची इच्छा नाहीच. किंवा ते माझ्यासारखे नाहीत एवढ्याच कारणासाठी ते चूक आहेत असेही नसते. प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा, घडवण्याचा दृष्टिकोन असतो, त्यानुसार आपण वागत्/जगत असतो. उगाच कोणाच्या पाठुंगळी बसलो म्हणून मी त्याच्यासारखा होत नाही. मला माझी कुवतही विचारात घ्यावी लागते नि मी ती घेतोच. जाऊ द्या. मस्त दंगा करायच्या धाग्या उगाच शिरेस कशाला व्हायचे. चला 'कवडसे' पाडले आहेत, ते तुम्हाला आवडतात का बघा बरं.

In reply to by सहज

...कुवतीपेक्षा निम्न दर्जाच्या विषयांवरचे लेख लिहतात.
समर्थांनी म्हटलेलं आहे 'टवाळा आवडे विनोद'. त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? माझ्या मते कुठचंच माध्यम किंवा विषय निम्न दर्जाचे नसतात. तुमचं लिखाण किती ताकदीचं आहे हे विषयावरून ठरू नये. लेखन चांगलं झालं नसेल तर तसं म्हणणं ठीकच आहे.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये
संस्थळांची काय गरज आहे याचा माझ्या लेखनाशी संबंधच नाही. मला जे लिहावंसं वाटतं ते मी लिहितो. वाचकांनी माझी प्रतिमा निर्माण करून त्यात मी बसण्यासाठी लेखनकंडूच्या बाबतीत फक्त कानामागेच खाजवायचं - तेही हलकेच, इतर ठिकाणची खाज दाबून टाकायची असं कसं करणार? ज्यांना फक्त कानामागेच खाज येते ते भाग्यवान, आम्ही अभागी. असो. रमतारामचं उत्तर असंच काहीसं, पण बऱ्याच विनयशील भाषेत सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

पाषाणभेद 22/04/2012 - 02:42
>>>>त्यामुळे विनोदी लिखाण हे काहीसं भंकस, आलतूफालतू लोकांनी करण्याचं माध्यम समजलं गेलेलं आहे, अजूनही जातं. साहित्यातल्या पारितोषिकांची यादी बघितली तर त्यात विनोदी लेखक किती दिसतात? गंभीर म्हणजे उच्चभ्रू, महत्त्वाचं; आणि विनोदी म्हणजे फुटकळ, बाजारू, गल्लाभरू - हा वर्णभेद होताना दिसतो. ख्याल गाणारा थोर, आणि उडती गाणी म्हणणारा टाकाऊ असं का व्हावं? अगदी सहमत. वास्तविक पाहता कोणताही साहित्यीक त्याच्या प्रकृतीधर्मानुसार, मगदूरानुसार लिहीतो. यात गद्य पदय आलेत. सार्वजनीक जिवनात विवंचना काय कमी असतात का? पण त्याच विवंचना हे असले विनोदी लेखन कमी करतात. मला नाही वाटत की एकादी व्यक्ती त्याच्या संपुर्ण आयुष्यात केवळ गंभीर, उच्चभ्रू वाचत असेल अन ऐकत असेल. असे झाले तर तो वेडा तरी होईल किंवा विचारवंत तरी होईल. अन सर्वसामान्य माणूस या दोघांपैकी नसल्याने तो सर्वसामान्यांसारखा वागतो. म्हणूनच असले विनोदी साहित्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचे स्थान राखून असते. आपल्या म्हणी वाक्यप्रचार वैगेरे काय आहे हो? आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण त्या का पेरतो? आपला संवाद हा गंभीर अंगाने जावू नये म्हणून तो एक बांध आहे. त्या नसत्या तर आपले लेख-बोलणे हे एखाद्या तांत्रीक विषयावर दिलेला एखादा बोजड थिसीस होईल. माझे बोलणे जरी या लेखाला-प्रतिक्रियेला धरून, संयुक्तीक नसेल तरी असली परिस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झालंच तर किती मराठी विनोदी चित्रपटांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेला आहे? (पाडूं हवालदार हाच एकमेव चित्रपट अपवाद असावा.) किती काव्यस्पर्धांत विनोदी काव्याला मानाचे स्थान मिळालेले आहे? का गोविंदाच्या हलक्याफुलक्या गाण्यांना दुर्लक्षीत केले जाते? का दादा कोंडकेंच्या गाण्यांना नाक मुरडले जाते? असो. थोडक्यात प्रत्येक साहित्याचे त्याचे त्याचे स्थान समाजजिवनात आहे. आणखी एक: >>>अगदी भुक्कड लेखांना - खास करून कवितांना - सतत उत्तेजनार्थ प्रतिसाद द्यावेत. त्यासाठी डु. आय. चा उपयोग करता येईल. गेल्या काही दिवसांपासून संकेतस्थळावर (केवळ याच नव्हे) कवितांना कमी लेखले जाते. त्या कवितातल्या मतांची खिल्ली उडविली जात आहे. कवीच्या रचनेच्या पद्धतीवर टिका केली जात आहे. साधी टिका, विडंबन मला समजू शकते. (मी ही प्रगल्भ झालो आहे! (विचारवंत नव्हे! :-))) पण जी झाली ती दुखरी टिका आहे. दुर्दैवाने कवीसमाज हा मऊ समजला जात असल्याने ह्या ठिका सहन करतो. झालेल्या टिकेला खमकी उत्तरे देत नाही. कोणत्याही कविच्या सार्‍याच कविता चांगल्या, एकसारख्या, आधी गाजल्या तशाच येतीलच असली खात्री नसते. हे अगदी गाजलेल्या कविंच्याबाबतीतही घडलेले आहे. आपण समजू की केलेल्या कवितांपैकी ८% कविता चांगल्या होत्या(!? आता चांगल्या वाईट हे ठरवणारे कोण? अन कसे ठरवणार? त्याची मोजण्याची पातळी काय? हा वेगळाच गुद्याचा मुद्दा झाला. तो येथे चर्चीला जाणार नाही.) तर १००% कविता केल्यानंतरच ८% हा आकडा आला ना? मग त्या उरलेल्या ९२% कविता न वाचताच कसे ठरविणार की ८% कविताच चांगल्या होत्या ते? त्यातही जर त्या कविता गंभीर नसतील तर वरील प्रतिक्रियांवरून जो समज होतो त्याप्रमाणे त्या कविता गणल्याच जाणार नाहीत. हेच प्रमाण एखाद्या लेखकाच्या लेखाबाबतीतही, कथेबाबतही होवू शकते. साहित्यीक मंडळींना त्यातल्या त्या कवींना माझे एकच सांगणे आहे की आपल्या साहित्याला कुणीही प्रतिक्रिया देणार नाही असे समजून लिहीत चला. (वरील प्रतिक्रिया कुणीही वैयक्तिक घेवू नये ही कळकळीची विनंती. आपले एकमेकांतले मैत्रीपुर्ण संबंध कायम रहावेत हीच इच्छा!)

In reply to by सहज

Nile 22/04/2012 - 12:12
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच प्रभावी लेखक तयार झाले आहेत त्यामुळे दोन्ही गुर्जींनी काळजी करु नये व आता त्यांनी धनंजय व चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाउन संयमाचा पुढचा कोर्स करावा इतकेच म्हणतो.
मसंस्थळावर पुढल्या पिढीत आता बरेच स्वयंघोषित सल्ले देणारे निर्माण झाले आहेत, त्यामुळे सहजकाकांनी काळजी करू नये आणि आता त्यांनी धनंजय आणि चिंजं या दोघा मोठ्या आचार्यांच्या मठात जाऊन संयमित प्रतिसादांचा कोर्स करावा इतकेच म्हणतो. ;-)

=)) =)) =)) =)) लेखन एकदम आवडल्या गेले आहे. अजून एक दोन महत्वाचे मुद्दे राहीले का ? १) आपल्याच एखाद्या आयडीने संस्थळावरती बेक्कार धुमाकूळ घालावा आणि मग आपणच तो आयडी बॅन करून 'न्यायी' असण्याची वाहवा मिळवावी. २) नवीन संस्थळावरती जालावरतील प्रसिद्ध आयडींशी साधर्म्य दाखवणारे आयडी काढावेत आणि दंगा उडवून द्यावा. इ. इ.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रमताराम 22/04/2012 - 18:41
मुद्दा १) हा एक नवाच मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि एकदम पटला आहे. दुसरा मात्र नीटसा समजला नाही. यात संस्थळ-मालक असणे गरजेचे नसावे असे वाटते. 'आपल्याशी यावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे.' :) (शंकासमाधान झाले की उरलेला +०.५ टाकू या, कसं?)
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.

<<बिन-पाण्याची दाढी>>

सुहास.. ·

प्यारे१ 16/04/2012 - 17:20
थंड पेयाची अ‍ॅडिशन घालावीच लागते, कधी ना कधी कळतेपणानं, मळमळत्या चवीवर ऊतारा म्हणून | (बजेट वाढल्यानं होणारं दु:ख) कापताना खिशाला, त्याला होणार्‍या जखमा झाकून ठेवणं सोपं नाहिये, चेहरा कोरा ठेवून | (एक्स्पर्टीज नाही अजून) छटाकभराच्या पुर्चुंडीतला चखणा, सांभाळलाय तरीहि, बिड्या विझतातच अजूनहि | (मल्टीटास्कींग जमत नै) जमेल , आयुष्यात ऊरलेल्या , हे हि जमेल , कधीतरी - रात्रप्यारा ;)

प्यारे१ 16/04/2012 - 17:20
थंड पेयाची अ‍ॅडिशन घालावीच लागते, कधी ना कधी कळतेपणानं, मळमळत्या चवीवर ऊतारा म्हणून | (बजेट वाढल्यानं होणारं दु:ख) कापताना खिशाला, त्याला होणार्‍या जखमा झाकून ठेवणं सोपं नाहिये, चेहरा कोरा ठेवून | (एक्स्पर्टीज नाही अजून) छटाकभराच्या पुर्चुंडीतला चखणा, सांभाळलाय तरीहि, बिड्या विझतातच अजूनहि | (मल्टीटास्कींग जमत नै) जमेल , आयुष्यात ऊरलेल्या , हे हि जमेल , कधीतरी - रात्रप्यारा ;)
प्रेरणा : http://misalpav.com/node/21389 "तुझ्या हाती ब्लेड आहे" खुंट, खुंटच राहतात, तेव्हा वेदना वळावते, घोटतात नाजूक गालही! चेहरा जळत असला, तरी गळा रक्ताळलेला असतो- वरचा!! फक्त असे केश उमलत जाऊन, 'फेस' मुळातुन सुरकुतू नये, इतकंच जपतोय.. शेवटी, बिन-पाण्याची ही 'दाढी जितकी नीटनेटकी तितकाच आयुष्याला गोरेपणा....!! -डहाणु

गुलाब फक्त देणंच...

डॉ.श्रीराम दिवटे ·

चिरोटा 14/02/2012 - 18:02
लेख आवडला. अवांतर-ह्या सर्वजणी 'त्या १०%' मध्ये असतील अशी आशा करूया.

अन्नू 14/02/2012 - 20:25
प्रदिर्घ काळानंतरचे हे आपले लिखाण हटके आणि छान आहे, त्यामुळे आवडले. पण एक विचारु का?
फोन संपला की तो त्याच्या बायकोला फोन केलेल्या मुलीचा स्वभाव, तिचं दिसणं, तिचा आवडता पेहराव, तिचे केस, वेणी, टिकल्यांचे प्रकार, वेशभूषेचे प्रकार, तिचे डोळे, चेहऱ्यावरील मुरमांची संख्या किंवा डाग, व्रण, हनुवटीवरील तीळ, नखांची लांबी, त्यावरील नक्षीकाम, तिच्या हातातल्या घड्याळाचा पट्टा, तुटलेला एखादा काटा, रंग उडालेली डायल, तिच्या अंगठा शिवलेल्या चपला, टाचा घासलेले शूज, तिचं वागणं, तिचं बोलणं... सगळं सगळं काही समरसून सांगत सुटायचा.
आजकाल खरंच पुरुष आपल्या बायकांना त्यांच्या आयुष्यातील इतर मुलींबद्दलच्या अशा गोष्टी प्रामाणिकपणे आणि इतक्या सहज रितीने सांगतात? आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात?

In reply to by अन्नू

आजकाल खरंच पुरुष आपल्या बायकांना त्यांच्या आयुष्यातील इतर मुलींबद्दलच्या अशा गोष्टी प्रामाणिकपणे आणि इतक्या सहज रितीने सांगतात?
अहो ती कथा आहे. मुळात आजकाल (किंवा कुठल्याही काळात) इतक्या मुली अशी आठवण ठेऊन फोन करतील का, असा प्रश्न नाही पडला ?? इतक्या वर्षात लिहून घेतलेले नंबर हरवतात, पत्ते बदलतात, फोन बदलतात आणि माणसे पण बदलतात की. सदर कथानायकाचा फोन इतक्या मुलींच्या कडे अजूनही होता हे आश्चर्य, आणि पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो की त्यापेक्षा महान आश्चर्य म्हणजे मुलींनी appreciation लक्षात ठेवले. अशा मुलींबद्दल ऐकून उर भरून आला हो. ;-) असो, लेख खूप आवडला, नेहमीपेक्षा वेगळा. नेहमीचे पण लेखन आवडतेच.

पक पक पक 14/02/2012 - 20:44
आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात? त्याच काय झाल ते बहुतेक पुढ्च्या भागात सांगतील.... ;) पण डॉ.साहेब लेख आवडला ,(विषयात 'विशय' नव्ह्ता म्हणुनच लेखन खुप छान झाल असच म्हणेन..) :)

चिरोटा 14/02/2012 - 18:02
लेख आवडला. अवांतर-ह्या सर्वजणी 'त्या १०%' मध्ये असतील अशी आशा करूया.

अन्नू 14/02/2012 - 20:25
प्रदिर्घ काळानंतरचे हे आपले लिखाण हटके आणि छान आहे, त्यामुळे आवडले. पण एक विचारु का?
फोन संपला की तो त्याच्या बायकोला फोन केलेल्या मुलीचा स्वभाव, तिचं दिसणं, तिचा आवडता पेहराव, तिचे केस, वेणी, टिकल्यांचे प्रकार, वेशभूषेचे प्रकार, तिचे डोळे, चेहऱ्यावरील मुरमांची संख्या किंवा डाग, व्रण, हनुवटीवरील तीळ, नखांची लांबी, त्यावरील नक्षीकाम, तिच्या हातातल्या घड्याळाचा पट्टा, तुटलेला एखादा काटा, रंग उडालेली डायल, तिच्या अंगठा शिवलेल्या चपला, टाचा घासलेले शूज, तिचं वागणं, तिचं बोलणं... सगळं सगळं काही समरसून सांगत सुटायचा.
आजकाल खरंच पुरुष आपल्या बायकांना त्यांच्या आयुष्यातील इतर मुलींबद्दलच्या अशा गोष्टी प्रामाणिकपणे आणि इतक्या सहज रितीने सांगतात? आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात?

In reply to by अन्नू

आजकाल खरंच पुरुष आपल्या बायकांना त्यांच्या आयुष्यातील इतर मुलींबद्दलच्या अशा गोष्टी प्रामाणिकपणे आणि इतक्या सहज रितीने सांगतात?
अहो ती कथा आहे. मुळात आजकाल (किंवा कुठल्याही काळात) इतक्या मुली अशी आठवण ठेऊन फोन करतील का, असा प्रश्न नाही पडला ?? इतक्या वर्षात लिहून घेतलेले नंबर हरवतात, पत्ते बदलतात, फोन बदलतात आणि माणसे पण बदलतात की. सदर कथानायकाचा फोन इतक्या मुलींच्या कडे अजूनही होता हे आश्चर्य, आणि पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो की त्यापेक्षा महान आश्चर्य म्हणजे मुलींनी appreciation लक्षात ठेवले. अशा मुलींबद्दल ऐकून उर भरून आला हो. ;-) असो, लेख खूप आवडला, नेहमीपेक्षा वेगळा. नेहमीचे पण लेखन आवडतेच.

पक पक पक 14/02/2012 - 20:44
आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात? त्याच काय झाल ते बहुतेक पुढ्च्या भागात सांगतील.... ;) पण डॉ.साहेब लेख आवडला ,(विषयात 'विशय' नव्ह्ता म्हणुनच लेखन खुप छान झाल असच म्हणेन..) :)
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.

बिघडला स्वर्ग हा अपार.

रेवती ·

In reply to by बहुगुणी

धन्स बहुगुणी .... रेवती, तुझा खुसखुशीत लेख आवडला. ह्याचे स्टॅंड अपच्या दृष्टीने काही करता येईल का बघतो. कॉपी राईट म्हणून 'भेळ' पुरेल असा अंदाज आहे :)

सविता००१ 07/02/2012 - 09:45
रेवतीताई, जबरदस्त लिहिलय. खूप मजा आली. डोळ्यासमोर येत होते सगळे प्रसंग.

सूड 07/02/2012 - 09:57
आवडेश !! जाता जाता: शिर्षक की शीर्षक ?? ;) नारायण नारायण !!

मी-सौरभ 07/02/2012 - 10:37
साहित्या संमेलन लाईव्ह बघितलस की काय?? त्याचाच परीणाम आहे ना हा??

इरसाल 07/02/2012 - 11:14
नारदमुनी गिटार आणि स्पोर्ट शूज हा हा हा साधारणपणे असा काहीसा अवतार ....हा यम आहे पण सदृश्य ........ आन्जासा

आदिजोशी 07/02/2012 - 11:21
लिखाणातील विनोदाबद्दल बोलत नाही. हिंदू धर्म कितीही सहिष्णू असला, देवांची चेष्टा केल्याबद्दल घरावर दगड पडत नसले आणि हत्या करायचे फतवे निघत नसले तरी आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही. विनोदी लिखाणासाठी किंवा सहज गंमत म्हणून लिहिण्यासाठी अन्य लाखो विषय आहेत. अवांतरः दशावतारी नाटकं ही वेगळी परंपरा आहे. त्याचा आणि ह्याचा काडीमात्र संबंध नाही.

In reply to by आदिजोशी

मूकवाचक 07/02/2012 - 12:44
"आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही" ... आपले देव? विसरा ते आता! उलट विष्णु, लक्ष्मी, नारद वगैरे कुठल्याही ठराविक 'समाजाचे' (पक्षी: जातीचे) नसल्याने या लेखात एकदम निखळ(!) आणि 'सेफ' विनोद आहे. थोडा अभ्यास वाढवा आणि अशा निखळ विनोदाचा मनमुराद आनन्द लुटा :-)

In reply to by मूकवाचक

आदिजोशी 07/02/2012 - 12:47
'समाजाचे' (पक्षी: जातीचे) मी कोणत्या जातीचा उल्लेख केला हे कळेल काय? तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.

In reply to by आदिजोशी

मूकवाचक 07/02/2012 - 13:18
अभ्यास वाढवा असे उपरोधाने लिहीले होते. त्यातून हिन्दूधर्मीय आपापल्या जातीची दैवते, नेते इ. बद्दल जितके 'सेन्सिटिव्ह' असतात, तितके विष्णु, लक्ष्मी, नारद इ. बद्दल नसतात इतकेच सुचवायचे होते. असो. यात व्यक्तिगत रोख दिसत असल्यास क्षमस्व.

In reply to by ५० फक्त

यकु 07/02/2012 - 17:00
कल्याण आहे ऽ!!! अहो रेवती आजी कधीतरी सटी सहा महिन्यातून, मोठ्या मुष्‍कीलीनं लिहायला घेतात... आणि त्यात हा छिद्रान्वेष. रेवतीआजी, पुढच्या वेळी लिहीले ना, तर फक्त वाचून काही आक्षेपार्ह नाही हे ठरवण्‍यासाठी Preview टाका.

In reply to by आदिजोशी

@आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही.>>> आपल्या धर्मशास्त्रातला विरोधाभास/वेडेपणा/विसंगती इतकी हास्यास्पद आहे,,,की खरंतर अश्या नव्या पद्धतीनं केलेली विषयाची हताळणी किमान देवांना माणसात तरी आणुन सोडते...त्यामुळे माझ्यासारख्यांना असे विनोदीलेखन हे देवांवरच मानवानी उपकार केल्यासमान वाटते...असो..देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. :-) @तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.>>> हे मन लाऊन वाचा,,,एकदातरी...प्लीज.. http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE

In reply to by अत्रुप्त आत्मा

आदिजोशी 07/02/2012 - 14:28
देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. मी सनातन धर्माची पाठराखण कधी केली? एकदातरी...प्लीज.. असं म्हणून जो सावरकरांचा लेख वाचायला दिलात तो आधीच वाचला आहे. तो इथे देण्याचे कारणच कळले नाही. सावरकरांच्या विचारांपैकी ०.०००००१% विचार आणि आचार पाळणं आपल्यातल्या किती लोकांना शक्य आहे ह्याचेही उत्तर द्या. देवांची रेवडी उडवू नये असे म्हणणे म्हणजे सनातन धर्माची पाठराखण करणे असे वाटत असेल तर आनंद आहे. तसेच जे मत मी मांडले आहे ते माझे वैयक्तिक आहे. ते बरोबरच आहे हा अट्टाहास नाही आणि तसे कुणी वागावे हा आग्रहही नाही. मग उगाच का मिरच्या झोंबल्या?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आदिजोशी 07/02/2012 - 14:35
तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...>>>> तुमचा मानभावीपणा भावला. देवधर्म आणि कर्मकांड ह्या विषयीचे माझे विचार इथे (http://adijoshi.blogspot.in/2008/06/blog-post.html) वाचता येतील. माझ्याकडून ह्या विषयावर लेखनसीमा.

In reply to by आदिजोशी

शिल्पा ब 08/02/2012 - 08:38
का उगाच तालिबानी होताय? आम्हाला आमचे देव बिव सगळे आवडतात अन आम्ही त्यांच्याविषयी अशी गंमत केलेली त्याला/तिलाही आवडते असा आमचा समज आहे. ज्यांचा असा समज नसतो ते त्यावरुन दंगली करतात त्यांना आम्ही तालिबानी म्हणतो.

In reply to by आदिजोशी

श्रीरंग 07/02/2012 - 14:43
मनातलं बोललास आदि. जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.

In reply to by श्रीरंग

इन्दुसुता 09/02/2012 - 07:14
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं. हिंदू देव हे फक्त सॉफ्ट टार्गेट्स असणे केव्हाच मागे पडले आहे... चपलांवर लक्ष्मीची चित्रे, गणपती विषयी अश्लील वक्तव्ये, हुसेनांची चित्रे या बद्दल तरी समग्र हिंदूंना एकत्र आणू शकतो काय आपण? मी कट्टर हिंदू आहे (आणि असे म्हणताना कोणाच्या बा ची भिती नाही ), पण मूर्तिपूजक नाही. देवाची ( देवता नव्हे ) जी संकल्पना हिंदूंना अपेक्षित आहे, त्यावर वरील विनोदाने काही फरक पडू नये. खेदाची बाब येव्हढीच आहे की ईतर धर्मीय ( ज्यांना त्यांच्या धर्मावर विनोद केलेला चालत नाही) सोकावतात ... म्हातारी गेल्याचे दु:ख नाही हो पण काळ सोकावतो आणि त्यांच्या धर्मांबद्दल काही विनोद करण्यासाठी आपल्या कुणाच्याच पृष्ठ्भागात दम नाही...... :(

In reply to by श्रीरंग

मितभाषी 31/07/2016 - 08:30
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
+१ हेच बोलतो.

In reply to by गणपा

कुंदन 07/02/2012 - 18:43
असेच म्हणतो. अवांतर : शिर्षक वरुन सुचले , शुद्धलेखनाचे का औटसोर्स करायचे असेल तर कळवा. आमचे काही मित्र याबाबत तुम्हाला मदत करु शकतील.

कपिलमुनी 07/02/2012 - 14:50
पण विडंबनाचे टारगेट सदैव हिंदु देवता असतात हे बघुन वाईट वाटला .. खरोखर भावना दुखावणे काय असता ते जाणवला .. लिखाण हे निखळ आनंद देणारा असावा .. बाकी माणसाने स्वताच आपल्या धर्माचा अभिमान ठेवला तर इतर ठेवतील ..

स्मिता. 07/02/2012 - 14:54
मस्त! खूप दिवसानी निखळ विनोदी काहितरी वाचलं. जस्ट डू इट आणि विष्णूपंतांच्या नावाने घेतलेला उखाणा क्लास...

नगरीनिरंजन 07/02/2012 - 15:11
आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
:-D कलियुग असल्याने स्वर्गात देवांना असाच कैतरी टैमपास करावा लागत असेल.

छोटा डॉन 07/02/2012 - 15:16
लेख वाचुन मनापासुन हसलो, मस्त लेख आहे. काही प्रतिक्रिया वाचुन तर धो धो हसलो, मनोरंजक प्रतिक्रिया आहेत. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तिमा 07/02/2012 - 18:15
छोटा डॉनशी अंशतः सहमत. कारण लेख वाचून फारसे हंसू आले नाही. पण प्रतिक्रिया वाचून मात्र भरपूर हंसलो. लेख तसा बरा आहे. पण रेवतीताईंकडून जास्त अपेक्षा होती.

पैसा 07/02/2012 - 18:51
रेवती, तू पण वाद ओढवून घ्यायला शिकलीस तर! आता तुझे सगळे धागे हिट होणार बघ! फक्त प्रत्येकाला उपप्रतिसाद द्यायचं तेवढं जमव ब्वॉ! ;) नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला!

In reply to by पैसा

गणपा 07/02/2012 - 19:05
एक नारद माझ्या चांगलाच ओळखीतला आहे. पण 'तो' तोच का? हे कळण्यासाठी वरील संवाद नेमका केव्हा घडला (म्हणजे एक्झॅक्ट काळ/वेळ काय) ते आधी कळायला हवं. :)

In reply to by पैसा

रामदास 07/02/2012 - 22:00
नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला! सहमत .

रेवती 07/02/2012 - 21:56
धन्यवाद मंडळी! आवाहन न करता इतके प्रतिसाद मिळणे हे माझ्यासाठी मोठीच गोष्ट. त्या लक्ष्मीमातेचीच कृपा. अनेकांनी प्रेमापोटी प्रतिक्रियांचे शतक व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली. अनेकांना लेखन आवडले, काहींना नाही आवडले. अगदी असेच अपेक्षित होते. न आवडल्याचे कळवणार्‍यांचेही तेवढेच स्वागत. यातून आपल्या देवदेवतांची कुचेष्टा करण्याचा हेतू नव्हता. गणपतीबाप्पाला स्वेटर घातल्यावर काहींना क्यूट वाटते तर काहींना आवडत नाही. आपापला दृष्टीकोन. मी कट्टर देवभक्त नसले तरी देवावर श्रद्धा असणार्‍यांपैकी आहे. देवाला अगदी आपल्या मनाजवळ मानणे मला भावते. बाणा, हा लेख रंगाकाकांनी लिहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या चुकांकडे तरी बघ, लगेच समजेल. मेवे, हो, लेख जरा संपल्यासारखा मलाही नंतर वाटला. पैसाताई आणि गणपा, रयवारी एका मराठी ग्रुपच्या मिटींगला सहज आणि पहिल्यांदाच गेले असताना डोक्यात किडा वळवळू लागला. सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले होते. नंतर लेखनावर हात फिरवण्याचा मूड नव्हता. आभार लवकर का मानले असे विचारू नये. उद्या जमणार नसल्याने आज मानले एवढेच.;)

In reply to by रेवती

आम्ही पहाटे चार वाजता फक्त 'अ‍टलांटिक सिटी'हून परत घरी येतानाच जागे असतो ;)

लेखन आवडले. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! हे तर लैच भारी. बाकी, विष्णूपंत हे क्रिकेटचे फ्यान होते असे ऐकलेले होते. बाकी, क्रिकेटमधील दारुण पराभव पाहवत नसल्यामुळे विष्णूपंत सुपरबॉलकडे वळले की काय ? :) टीप : विष्णूपंत हे इहलोकातील एखाद्या काल्पनिक मनुष्याचं नाव असावं म्हणून प्रतिसादात विष्णूपंत असे लिहिले आहे. कोणा शिव आणि वैष्णव पंथांच्या भक्तांनी उगाच टेंशन घेऊ नये, ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

उत्तम लिहिले आहेस रेवती :) "सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे!" हे वाचून खुप हसायला आले :bigsmile: आणी उखाणा तर क्या बात!! क्या बात!! क्या बात!!

चित्रा 08/02/2012 - 10:06
काही कल्पना अजून फुलवून एखादे नाटुकले होऊ शकले असते असे वाटले. अर्थात निर्मितीची वेळ बघता पटकन लेख संपला यात आश्चर्य नाही.

अशा लिखाणाचा आम्ही जाहिर निषेध करतो आहोत ! आपल्याच संस्कृतीची खिल्ली उडवणारे लेखन आपल्याच लोकांकडून व्हावे यासारखे दुर्दैव नाही. परा कटियार अध्यक्ष चतुरंग दल

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 08/02/2012 - 17:39
जाहीर पुणेरी मराठी: +१ रेवतीआजीने आम्हाला पराषेटच्या गोटात परस्परच ढकलून दिल्याने संमती देतो आहे. बाकी या ढकलाढकलीचा आनंद (अथवा दु:ख) साजरा करण्याबाबत आम्ही साशंक आहोत. खाजगी पुणेरी मराठी: लेख आवडला हो. पण मेव्या म्हणतोय तसा - शुरु होतेही खतम हो गया, और भौत घाईघाईमें लिख्या लगता है. --असुर

In reply to by परिकथेतील राजकुमार

रेवती 08/02/2012 - 21:53
बरं झालं बाबा निषेध केलास. म्हटलं गेला कुठे हा. जमलं तर त्या असुरालाही समजाव. त्याचं नाव लिहिलं हे एकच मनात धरून बसलाय.

अभिज्ञ 10/02/2012 - 11:07
मस्त खुसखुशीत लेखन. वाचताना मजा आली. काहि प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली. अभिज्ञ

चौकटराजा 10/02/2012 - 11:17
अहो , लेखिका बाई , का अशी आमच्या देव देवतांची चेष्टा करता. ....आता आमच्या कित्ती किती भावना दुखावल्या म्हणून सांगू ? आमच्यात फतवे निघत नाहीत म्हनून त्याचा लई म्हजी लईच डिस अ‍ॅडवव्हान्टेज घेता की हो ! कल्पना भारी आहे. पण एक " बग" त्यात आहे..... देवांना भूक ही भावना नसते... संदर्भ .. जीतेंद्र , प्रेमनाथ देवेन वर्माचा लोक परलोक हा चित्रपट. ( यावर भारत सरकरने बंदी घातली होती..... भावना दुखावल्या..... आ>>>>ईईईईए ग ) त्यामुळे विष्णूना सेंट्रल ओबेसिटी होणे गैरलागू आहे. फारतर सोमरसाचा डोस ज्यादा आल्याने काही अघटित आजार आला असे रूपक घेता आले असते ...अरे ,,, अरे पण देवाना आजारही होत नाहीत ,ते अजरामर आहेत ना .....? मग अश्विनीकुमार , डॉ. धनवंतरी यांचे काय बुवा तिथे...... ? अरारा ...... काहीच संगति लागत नाही ... मति गुंग झाली...... मग आता लेखनसीमा .

In reply to by बहुगुणी

धन्स बहुगुणी .... रेवती, तुझा खुसखुशीत लेख आवडला. ह्याचे स्टॅंड अपच्या दृष्टीने काही करता येईल का बघतो. कॉपी राईट म्हणून 'भेळ' पुरेल असा अंदाज आहे :)

सविता००१ 07/02/2012 - 09:45
रेवतीताई, जबरदस्त लिहिलय. खूप मजा आली. डोळ्यासमोर येत होते सगळे प्रसंग.

सूड 07/02/2012 - 09:57
आवडेश !! जाता जाता: शिर्षक की शीर्षक ?? ;) नारायण नारायण !!

मी-सौरभ 07/02/2012 - 10:37
साहित्या संमेलन लाईव्ह बघितलस की काय?? त्याचाच परीणाम आहे ना हा??

इरसाल 07/02/2012 - 11:14
नारदमुनी गिटार आणि स्पोर्ट शूज हा हा हा साधारणपणे असा काहीसा अवतार ....हा यम आहे पण सदृश्य ........ आन्जासा

आदिजोशी 07/02/2012 - 11:21
लिखाणातील विनोदाबद्दल बोलत नाही. हिंदू धर्म कितीही सहिष्णू असला, देवांची चेष्टा केल्याबद्दल घरावर दगड पडत नसले आणि हत्या करायचे फतवे निघत नसले तरी आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही. विनोदी लिखाणासाठी किंवा सहज गंमत म्हणून लिहिण्यासाठी अन्य लाखो विषय आहेत. अवांतरः दशावतारी नाटकं ही वेगळी परंपरा आहे. त्याचा आणि ह्याचा काडीमात्र संबंध नाही.

In reply to by आदिजोशी

मूकवाचक 07/02/2012 - 12:44
"आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही" ... आपले देव? विसरा ते आता! उलट विष्णु, लक्ष्मी, नारद वगैरे कुठल्याही ठराविक 'समाजाचे' (पक्षी: जातीचे) नसल्याने या लेखात एकदम निखळ(!) आणि 'सेफ' विनोद आहे. थोडा अभ्यास वाढवा आणि अशा निखळ विनोदाचा मनमुराद आनन्द लुटा :-)

In reply to by मूकवाचक

आदिजोशी 07/02/2012 - 12:47
'समाजाचे' (पक्षी: जातीचे) मी कोणत्या जातीचा उल्लेख केला हे कळेल काय? तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.

In reply to by आदिजोशी

मूकवाचक 07/02/2012 - 13:18
अभ्यास वाढवा असे उपरोधाने लिहीले होते. त्यातून हिन्दूधर्मीय आपापल्या जातीची दैवते, नेते इ. बद्दल जितके 'सेन्सिटिव्ह' असतात, तितके विष्णु, लक्ष्मी, नारद इ. बद्दल नसतात इतकेच सुचवायचे होते. असो. यात व्यक्तिगत रोख दिसत असल्यास क्षमस्व.

In reply to by ५० फक्त

यकु 07/02/2012 - 17:00
कल्याण आहे ऽ!!! अहो रेवती आजी कधीतरी सटी सहा महिन्यातून, मोठ्या मुष्‍कीलीनं लिहायला घेतात... आणि त्यात हा छिद्रान्वेष. रेवतीआजी, पुढच्या वेळी लिहीले ना, तर फक्त वाचून काही आक्षेपार्ह नाही हे ठरवण्‍यासाठी Preview टाका.

In reply to by आदिजोशी

@आपणच आपल्या देवांची रेवडी उडवणं मला पटत नाही.>>> आपल्या धर्मशास्त्रातला विरोधाभास/वेडेपणा/विसंगती इतकी हास्यास्पद आहे,,,की खरंतर अश्या नव्या पद्धतीनं केलेली विषयाची हताळणी किमान देवांना माणसात तरी आणुन सोडते...त्यामुळे माझ्यासारख्यांना असे विनोदीलेखन हे देवांवरच मानवानी उपकार केल्यासमान वाटते...असो..देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. :-) @तसेच अभ्यास वाढवू म्हणजे काय करू ते सुद्धा सांगा.>>> हे मन लाऊन वाचा,,,एकदातरी...प्लीज.. http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE

In reply to by अत्रुप्त आत्मा

आदिजोशी 07/02/2012 - 14:28
देवाधिकांच्या नावे सांगितलेला सनातन धर्म म्हणजे काय..? हे या निमित्तानी आपण वाचावं ही मज पामराची नम्र इच्छा.. मी सनातन धर्माची पाठराखण कधी केली? एकदातरी...प्लीज.. असं म्हणून जो सावरकरांचा लेख वाचायला दिलात तो आधीच वाचला आहे. तो इथे देण्याचे कारणच कळले नाही. सावरकरांच्या विचारांपैकी ०.०००००१% विचार आणि आचार पाळणं आपल्यातल्या किती लोकांना शक्य आहे ह्याचेही उत्तर द्या. देवांची रेवडी उडवू नये असे म्हणणे म्हणजे सनातन धर्माची पाठराखण करणे असे वाटत असेल तर आनंद आहे. तसेच जे मत मी मांडले आहे ते माझे वैयक्तिक आहे. ते बरोबरच आहे हा अट्टाहास नाही आणि तसे कुणी वागावे हा आग्रहही नाही. मग उगाच का मिरच्या झोंबल्या?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आदिजोशी 07/02/2012 - 14:35
तुमचं सगळं म्हणणं मान्य...आमचं सगळं मत मागे...>>>> तुमचा मानभावीपणा भावला. देवधर्म आणि कर्मकांड ह्या विषयीचे माझे विचार इथे (http://adijoshi.blogspot.in/2008/06/blog-post.html) वाचता येतील. माझ्याकडून ह्या विषयावर लेखनसीमा.

In reply to by आदिजोशी

शिल्पा ब 08/02/2012 - 08:38
का उगाच तालिबानी होताय? आम्हाला आमचे देव बिव सगळे आवडतात अन आम्ही त्यांच्याविषयी अशी गंमत केलेली त्याला/तिलाही आवडते असा आमचा समज आहे. ज्यांचा असा समज नसतो ते त्यावरुन दंगली करतात त्यांना आम्ही तालिबानी म्हणतो.

In reply to by आदिजोशी

श्रीरंग 07/02/2012 - 14:43
मनातलं बोललास आदि. जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.

In reply to by श्रीरंग

इन्दुसुता 09/02/2012 - 07:14
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं. हिंदू देव हे फक्त सॉफ्ट टार्गेट्स असणे केव्हाच मागे पडले आहे... चपलांवर लक्ष्मीची चित्रे, गणपती विषयी अश्लील वक्तव्ये, हुसेनांची चित्रे या बद्दल तरी समग्र हिंदूंना एकत्र आणू शकतो काय आपण? मी कट्टर हिंदू आहे (आणि असे म्हणताना कोणाच्या बा ची भिती नाही ), पण मूर्तिपूजक नाही. देवाची ( देवता नव्हे ) जी संकल्पना हिंदूंना अपेक्षित आहे, त्यावर वरील विनोदाने काही फरक पडू नये. खेदाची बाब येव्हढीच आहे की ईतर धर्मीय ( ज्यांना त्यांच्या धर्मावर विनोद केलेला चालत नाही) सोकावतात ... म्हातारी गेल्याचे दु:ख नाही हो पण काळ सोकावतो आणि त्यांच्या धर्मांबद्दल काही विनोद करण्यासाठी आपल्या कुणाच्याच पृष्ठ्भागात दम नाही...... :(

In reply to by श्रीरंग

मितभाषी 31/07/2016 - 08:30
जरी अगदी अपमानास्पद असं काही लिहिलं गेलं नसलं या लेखात, तरी हिंदू देव देवता विनोदनिर्मिती व टिंगल करण्यासाठीची सॉफ्ट टार्गेट्स झाल्याचं बघून वाईट वाटतं.
+१ हेच बोलतो.

In reply to by गणपा

कुंदन 07/02/2012 - 18:43
असेच म्हणतो. अवांतर : शिर्षक वरुन सुचले , शुद्धलेखनाचे का औटसोर्स करायचे असेल तर कळवा. आमचे काही मित्र याबाबत तुम्हाला मदत करु शकतील.

कपिलमुनी 07/02/2012 - 14:50
पण विडंबनाचे टारगेट सदैव हिंदु देवता असतात हे बघुन वाईट वाटला .. खरोखर भावना दुखावणे काय असता ते जाणवला .. लिखाण हे निखळ आनंद देणारा असावा .. बाकी माणसाने स्वताच आपल्या धर्माचा अभिमान ठेवला तर इतर ठेवतील ..

स्मिता. 07/02/2012 - 14:54
मस्त! खूप दिवसानी निखळ विनोदी काहितरी वाचलं. जस्ट डू इट आणि विष्णूपंतांच्या नावाने घेतलेला उखाणा क्लास...

नगरीनिरंजन 07/02/2012 - 15:11
आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल!
:-D कलियुग असल्याने स्वर्गात देवांना असाच कैतरी टैमपास करावा लागत असेल.

छोटा डॉन 07/02/2012 - 15:16
लेख वाचुन मनापासुन हसलो, मस्त लेख आहे. काही प्रतिक्रिया वाचुन तर धो धो हसलो, मनोरंजक प्रतिक्रिया आहेत. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

तिमा 07/02/2012 - 18:15
छोटा डॉनशी अंशतः सहमत. कारण लेख वाचून फारसे हंसू आले नाही. पण प्रतिक्रिया वाचून मात्र भरपूर हंसलो. लेख तसा बरा आहे. पण रेवतीताईंकडून जास्त अपेक्षा होती.

पैसा 07/02/2012 - 18:51
रेवती, तू पण वाद ओढवून घ्यायला शिकलीस तर! आता तुझे सगळे धागे हिट होणार बघ! फक्त प्रत्येकाला उपप्रतिसाद द्यायचं तेवढं जमव ब्वॉ! ;) नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला!

In reply to by पैसा

गणपा 07/02/2012 - 19:05
एक नारद माझ्या चांगलाच ओळखीतला आहे. पण 'तो' तोच का? हे कळण्यासाठी वरील संवाद नेमका केव्हा घडला (म्हणजे एक्झॅक्ट काळ/वेळ काय) ते आधी कळायला हवं. :)

In reply to by पैसा

रामदास 07/02/2012 - 22:00
नाटुकलं वाचताना हा संवाद रेवती आणि रंगाण्णा यांच्यात झाला होता का, आणि त्यावेळी नारद कोण होता असा एक विचार मनात येऊन गेला! सहमत .

रेवती 07/02/2012 - 21:56
धन्यवाद मंडळी! आवाहन न करता इतके प्रतिसाद मिळणे हे माझ्यासाठी मोठीच गोष्ट. त्या लक्ष्मीमातेचीच कृपा. अनेकांनी प्रेमापोटी प्रतिक्रियांचे शतक व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली. अनेकांना लेखन आवडले, काहींना नाही आवडले. अगदी असेच अपेक्षित होते. न आवडल्याचे कळवणार्‍यांचेही तेवढेच स्वागत. यातून आपल्या देवदेवतांची कुचेष्टा करण्याचा हेतू नव्हता. गणपतीबाप्पाला स्वेटर घातल्यावर काहींना क्यूट वाटते तर काहींना आवडत नाही. आपापला दृष्टीकोन. मी कट्टर देवभक्त नसले तरी देवावर श्रद्धा असणार्‍यांपैकी आहे. देवाला अगदी आपल्या मनाजवळ मानणे मला भावते. बाणा, हा लेख रंगाकाकांनी लिहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या चुकांकडे तरी बघ, लगेच समजेल. मेवे, हो, लेख जरा संपल्यासारखा मलाही नंतर वाटला. पैसाताई आणि गणपा, रयवारी एका मराठी ग्रुपच्या मिटींगला सहज आणि पहिल्यांदाच गेले असताना डोक्यात किडा वळवळू लागला. सोमवारी पहाटे चारला टंकन सुरु करून साडेपाचला ९५% लेखन संपले होते. नंतर लेखनावर हात फिरवण्याचा मूड नव्हता. आभार लवकर का मानले असे विचारू नये. उद्या जमणार नसल्याने आज मानले एवढेच.;)

In reply to by रेवती

आम्ही पहाटे चार वाजता फक्त 'अ‍टलांटिक सिटी'हून परत घरी येतानाच जागे असतो ;)

लेखन आवडले. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! हे तर लैच भारी. बाकी, विष्णूपंत हे क्रिकेटचे फ्यान होते असे ऐकलेले होते. बाकी, क्रिकेटमधील दारुण पराभव पाहवत नसल्यामुळे विष्णूपंत सुपरबॉलकडे वळले की काय ? :) टीप : विष्णूपंत हे इहलोकातील एखाद्या काल्पनिक मनुष्याचं नाव असावं म्हणून प्रतिसादात विष्णूपंत असे लिहिले आहे. कोणा शिव आणि वैष्णव पंथांच्या भक्तांनी उगाच टेंशन घेऊ नये, ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

उत्तम लिहिले आहेस रेवती :) "सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे!" हे वाचून खुप हसायला आले :bigsmile: आणी उखाणा तर क्या बात!! क्या बात!! क्या बात!!

चित्रा 08/02/2012 - 10:06
काही कल्पना अजून फुलवून एखादे नाटुकले होऊ शकले असते असे वाटले. अर्थात निर्मितीची वेळ बघता पटकन लेख संपला यात आश्चर्य नाही.

अशा लिखाणाचा आम्ही जाहिर निषेध करतो आहोत ! आपल्याच संस्कृतीची खिल्ली उडवणारे लेखन आपल्याच लोकांकडून व्हावे यासारखे दुर्दैव नाही. परा कटियार अध्यक्ष चतुरंग दल

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 08/02/2012 - 17:39
जाहीर पुणेरी मराठी: +१ रेवतीआजीने आम्हाला पराषेटच्या गोटात परस्परच ढकलून दिल्याने संमती देतो आहे. बाकी या ढकलाढकलीचा आनंद (अथवा दु:ख) साजरा करण्याबाबत आम्ही साशंक आहोत. खाजगी पुणेरी मराठी: लेख आवडला हो. पण मेव्या म्हणतोय तसा - शुरु होतेही खतम हो गया, और भौत घाईघाईमें लिख्या लगता है. --असुर

In reply to by परिकथेतील राजकुमार

रेवती 08/02/2012 - 21:53
बरं झालं बाबा निषेध केलास. म्हटलं गेला कुठे हा. जमलं तर त्या असुरालाही समजाव. त्याचं नाव लिहिलं हे एकच मनात धरून बसलाय.

अभिज्ञ 10/02/2012 - 11:07
मस्त खुसखुशीत लेखन. वाचताना मजा आली. काहि प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली. अभिज्ञ

चौकटराजा 10/02/2012 - 11:17
अहो , लेखिका बाई , का अशी आमच्या देव देवतांची चेष्टा करता. ....आता आमच्या कित्ती किती भावना दुखावल्या म्हणून सांगू ? आमच्यात फतवे निघत नाहीत म्हनून त्याचा लई म्हजी लईच डिस अ‍ॅडवव्हान्टेज घेता की हो ! कल्पना भारी आहे. पण एक " बग" त्यात आहे..... देवांना भूक ही भावना नसते... संदर्भ .. जीतेंद्र , प्रेमनाथ देवेन वर्माचा लोक परलोक हा चित्रपट. ( यावर भारत सरकरने बंदी घातली होती..... भावना दुखावल्या..... आ>>>>ईईईईए ग ) त्यामुळे विष्णूना सेंट्रल ओबेसिटी होणे गैरलागू आहे. फारतर सोमरसाचा डोस ज्यादा आल्याने काही अघटित आजार आला असे रूपक घेता आले असते ...अरे ,,, अरे पण देवाना आजारही होत नाहीत ,ते अजरामर आहेत ना .....? मग अश्विनीकुमार , डॉ. धनवंतरी यांचे काय बुवा तिथे...... ? अरारा ...... काहीच संगति लागत नाही ... मति गुंग झाली...... मग आता लेखनसीमा .
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे. नारदमुनी: नारायण , नारायण. विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला? नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन! विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला? नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - वृत्तांत पुढे चालू

यकु ·

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.

स्मिता. 30/01/2012 - 21:13
आशूच्या पुढच्या प्रवासाची खुशाली कळल्यावर बरं वाटलं... असेच वृतांत अदून मधून वाचायला मिळायची आशा आहे.

प्रास 30/01/2012 - 21:14
जिथून थांबलात त्याच जागेहून आणि पुन्हा तितक्याच सहजतेने आत्मशून्यला बोलतं केलंत की! आता पुढच्या भागाची वाट बघणारच.... बाकी, आत्मशून्य परत फिरलाय की चाललाय पुढे पुढेच?

कौशी 31/01/2012 - 02:33
मस्त लिहीलय, पुढच्या भागाची प्रतीक्षा करू...

धनंजय 31/01/2012 - 05:59
वा. फोनवृत्तांतामुळे आत्मशून्यांची ताजी खबर मिळत आहे. कितीतरी तपशील गमतीदार आहेत. (परीक्रमावासीने गुढघ्यापेक्षा खोल पाण्यात नर्मदेमधे उतरु नये अशी पध्दत आहे.) कितीतरी हृद्य आहेत. ("अरे नही मैय्या साथमे है ना" असे बोलून गेलो.) पण त्यात हलके घेण्याची वृत्तीही आहे. (वाह! काय ट्रीक मिळालीय इथल्या लोकांना इम्प्रेस करायची!)

In reply to by नंदन

धनंजय आणि नंदनशी सहमत! आत्मशून्यच्या परिक्रमेतील पुढच्या भ्रमणाची उत्सुकता आहे, स्वाती

स्पा 31/01/2012 - 09:35
क्लास सध्या नर्मदे हर सुद्धा वाचतोय मजा सुरुये जीवाची

विसुनाना 31/01/2012 - 12:48
लेखमालिकेच्या सुरुवातीलाच आत्मशून्य आणि यशवंतराव यांचा (वेगवेगळ्या व्यक्तींचा) फोटो पाहिल्यामुळे संशय घेत नाही. नाहीतर आत्मशून्य हा यकुसाहेबांचा डु-आयडी आहे असेच वाटले असते. सुंदर (आत्म?)कथन. नर्मदातीरावरील वीराची पुनःपुन्हा भेट होत राहो.

निनाद 01/02/2012 - 07:29
अप्रतिम लेखन. हे फार आवडले. नर्मदेचे ते पात्र, साधी सोपी माणसे आणि त्यांनी दाखवलेली माणूसकी हे फार फार आवडते आहे. मात्र इतक्यातच खालील माहितीच्या अ‍ॅक्रॉस आलो आणि भयंकर अस्वस्थता आली. http://www.joshuaproject.net/countries.php?rog3=IN प्रोजेक्ट जोशुआ मध्ये भारतातील प्रत्येक जातीची तपशिलवार माहिती आहे. यानुसार प्रत्येक जातीतील कोणता भाग कमकुवत आहे आणि त्यांना ख्रिस्ती करता येईल याची नेमकी माहिती दिली जाते. याचा उपयोग करून http://www.missionfrontiers.org/issue/article/church-planting-movements-... चर्च प्लांटिंगचे काम होते. प्रत्येक गावात एक (तरी) चर्च असा भाग आहे. http://www.go2southasia.org/wp-content/uploads/2011/09/6-Cluster-Brief-a... यापानावर त्याचा सरळ उपयोग केलेला दिसेल. त्यात तुम्ही चर्चच्या प्रसारासाठी काय आणि कसे करू शकता शकता याचे सोपे - स्टेप बाय स्टेप दिग्दर्शन आहे. हा कागद ६ सप्टे. २००१ चा आहे जसे 'Top 10 UUPGs - Unreached Unengaged People Group (6 September 2011) 1. Mali (Marathi) (PEID# 47903) – India, population 2,934,357 Hindu vegetable vendors with pushcarts are parked alongside most every road in India. Hindu women even have their produce displayed on the ground. Fresh flowers, mostly for Hindu offerings and prayers, are also sold on the street. Homeowners hire gardeners called “malis” to daily tend to their yards full of potted plants and tropical trees. These gardeners and vendors make up the largest UUPG throughout Madhya Pradesh and Maharashtra and number nearly three million in population. How can you pray? Pray for God to call laborers to the Mali people. Ask God to uphold the cause of the needy. Pray that the Mali will look to Him for their salvation (Psalm 146:12). What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. 2. Lingayats of Maharashtra (Marathi) (PEID# 47928) – India, population 2,222,986 Along the southwest border of Maharashtra reside the Lingayats. They are the second largest UUPG (over two million) in central India and speak the Marathi language. Although the Lingayats are considered a forward caste and hold government positions, they are a minority in central India. How can you pray? Traditionally Lingayats worship only one god and do not worship idols. Pray the Lingayats will receive the gift of the true God and be saved through faith in Jesus. What can you do? Train for Master trainers. We are dedicated to multiplying ourselves through local partners, empowering them in the Great Commission task and raising up healthy churches and leadership who reproduce themselves. You can help us train “master trainers” who we work through to equip partner ministries. Our trainings consist of such things as evangelism, church planting, discipleship, healthy church and leadership multiplication. ' अर्थातच बाहेरची मदत न घेता देशी चर्चेस उभी केली पाहिजेत हा हेतु आहे. याला आळा कसा घालायचा किंवा हे का सुरू राहू द्यायचे याची काहीही दिशा हिंदूंमध्ये दिसत नाही. हिंदूंना काहीही करून ख्रिस्ती करायचेच असा चंग यांनी बांधला आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते कार्य इतके समीप आले आहे. आणि आता घरालाच आता आग लागली आहे असे वाटले. हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस नर्मदेच्या तिरावरचे हे सुंदर जग समाप्त होईल की काय अशी काहीशी धास्ती मनात दाटून आली आहे... (खरं तर - हिंदूंचे ख्रिस्तीकरण त्यासाठी केलेली २१व्या शतकातील व्युहरचना - यावर एक स्वतंत्र लेख लिहिला पाहिजे. कुणी लिहिणार असेल तर मी विदा आणि दुवे देईन.)

बंडा मामा 24/02/2012 - 10:02
अहो पुढे काय झाले? आत्मशुन्यांनी परीक्रमा मधुनच आटोपलेली दिसते. आम्हाला असे टांगणीला न ठेवताप काय ते डिटेल्स द्या पाहू.

In reply to by बंडा मामा

आत्मशून्य 24/02/2012 - 11:48
परीक्रमेमधे काही वैयक्तीत अडचण निर्माण झाल्यामुळे मला परीक्रमा थांबवावी लागली आहे. इथवर आलोच आहोत तर उरलेली परीक्रमा वाहनाने १०-१२ दिवसात संपवणे अर्थातच शक्य आहे पण असे करण्यात रस नसल्याने त्याचा विचार नाही (सोबतच्या बहुतेकांनी हाच सल्ला दिला अथवा मार्ग अवलंबला). याबाबत लवकरच अधिकृत निवेदन देण्याबाबत यशवंतरावाना विनंती करण्यात आली होतीच. तसेच जे नेहमीच्या संपर्कातील मिपाकर आहेत त्यांनाही खरडी वगैरेतुन हे कळवले आहे.
3

प्रचंड गारठा

प्रशांत उदय मनोहर ·

ठिक आहे काव्य....हां...पण मला कुणाची अठवण होतीये ब्बरं..? अरे..हो..! अठवलं...>>> कॉलिंग चतुर चाणक्य .... हॅल्लो...हॅल्लो कम फास्ट... ब्रेक-फास्ट फॉर यू ;-)

पैसा 26/01/2012 - 12:27
या प्रकाराला 'दोनुली' असा शब्द मला वाटतं विनीता देशपांडे यांनी सांगितला होता.

ठिक आहे काव्य....हां...पण मला कुणाची अठवण होतीये ब्बरं..? अरे..हो..! अठवलं...>>> कॉलिंग चतुर चाणक्य .... हॅल्लो...हॅल्लो कम फास्ट... ब्रेक-फास्ट फॉर यू ;-)

पैसा 26/01/2012 - 12:27
या प्रकाराला 'दोनुली' असा शब्द मला वाटतं विनीता देशपांडे यांनी सांगितला होता.
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

बिपिन कार्यकर्ते ·

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती

श्रावण मोडक 11/01/2012 - 22:55
वर बिपिन यांनी दिलेल्या दोन क्रमांकापैकी योगिनी खानोलकर यांचा क्रमांक अनेकदा न लागण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गैरसमज करून घेऊ नका. त्या ज्या भागांत आहेत तेथील नेटवर्कची ती समस्या असेल. :)

विकास 12/01/2012 - 05:08
या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.

In reply to by विकास

या प्रकल्पास मनःपूर्वक शुभेच्छा! त्याचा वृत्तांत आणि जमल्यास प्रकाशचित्रे, चलतचित्रे येथे टाकावीत.. हेच म्हणते, स्वाती
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

कधीकाळी झालेल्या कविता

यकु ·

अन्या दातार 23/12/2011 - 10:33
बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.
हे वाचून खपल्या गेले आहे. :bigsmile: :bigsmile:

आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्‍याचा वहीम होता म्हणे
हे वाचून एकदम आम्हाला 'जीत' मधला सण्णी पाजी आठवला ;) कविता झकासच.

कपिलमुनी 23/12/2011 - 12:59
"बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होतात " जबर्‍या ..खतरनाक !!

पैसा 23/12/2011 - 13:02
दुसरी कविता आवडली. जरा शब्दबंबाळ आहे, पण चालेल! पहिली वाचून ह.ह.पु.वा. तिसरी परत जिलेबी! एकूण पाकृ आवडलीच पण!

इन्दुसुता 23/12/2011 - 20:55
पहिली कविता कुठ्ल्या वयात केली आहे याचे भान ठेउन वाचली तर अजिबात विनोदी वाटत नाही. त्या वयातील कवितेची जाण, शब्दांची जाण, शब्दांची निवड त्या वयाला शोभेल अशीच आहे. त्या कवितेबद्दल तुम्ही काहीसे अपोलोजेटीक आहात असे जाणवते, तसे तुम्हाला वाटावयाचे काही कारण नाही असे सांगू इच्छिते. लहानपणीच्या गोष्टी आणि खेळ मोठे झाल्यानंतर कदाचित पोरकट किंवा विनोदी वाटू शकतील पण लहान पणी तो एक जिवंत अनुभव असतो... तुमची इथे दिलेली पहिली कविता सुद्धा तशीच. दुसरीतील शेवटची ओळ भावली अतिशय.

मनिष 25/12/2011 - 00:58
कधीकाळी 'झालेल्या' कविता...कितीतरी आठवणी चाळवल्या गेल्या. ती intensity, तो हळवेपणा आता नाही, पण यशवंतच्या कविता वाचल्यावर काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. तेंव्हा काय विचार केला होता, काय मनस्थिती होती ते सगळे आठवले...जमल्यास इथे नवीन धाग्यात डकवतो जमेल तसे! थांकू रे यशवंत! :-)

स्मिता. 26/12/2011 - 19:59
पहिली कविता वाचून हसायलाच आले. दुसरी आणि तिसरी आवडली. मधलं गद्य स्पष्टिकरण पण जबरा!

नगरीनिरंजन 27/12/2011 - 11:30
दुसरी आणि तिसरी छान आहेत. कविता "होतात" याच्याशी सहमत आहे पण काहींच्या बाबतीत पोरं होतात तशा होत नाहीत तर जुलाब होतात तशा होतात. कवितांच्या वासानेही चक्कर येणारे माझे काही मित्र कविता होत असेल तर डायपर लावा म्हणतात. :smile:

प्यारे१ 27/12/2011 - 12:10
कविता छान 'झाल्यात' >>>>तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात. म्हणूनच विंदांसारखा एखादाच. सांगायचं ते सांगून झालं. आता बस्स म्हणणारा. बाकीचे बरेच 'लिज्जत पापड' ;) पापड सुरवातीला खाल्ला की खुसखुशीत असतो. नंतर सादळला की नाही चांगला लागत. (कुणाचा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही.)

अन्या दातार 23/12/2011 - 10:33
बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होत नाहीत. माणसं आपल्या पुढील आवृत्तीची ओळख करुन देताना म्हणतात - ही आमची सीमा.. हा आमचा संजू.. हा आम्हाला अमक्या साली 'झाला' - आमचा संजू आम्ही अमुक साली तयार 'केला' असं म्हणत नाहीत. तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात.
हे वाचून खपल्या गेले आहे. :bigsmile: :bigsmile:

आता तिचं लग्न होणार आहे हे मला कळालं तर मी आडवा येईन असा आमच्या सासर्‍याचा वहीम होता म्हणे
हे वाचून एकदम आम्हाला 'जीत' मधला सण्णी पाजी आठवला ;) कविता झकासच.

कपिलमुनी 23/12/2011 - 12:59
"बायका-माणसांना जशी पोरे होतात तशा प्रेमात पडलं की कविता 'हो-ता-त'. मी कधीच कविता 'केल्या' नाहीत - त्या 'झाल्या'. आता होतात " जबर्‍या ..खतरनाक !!

पैसा 23/12/2011 - 13:02
दुसरी कविता आवडली. जरा शब्दबंबाळ आहे, पण चालेल! पहिली वाचून ह.ह.पु.वा. तिसरी परत जिलेबी! एकूण पाकृ आवडलीच पण!

इन्दुसुता 23/12/2011 - 20:55
पहिली कविता कुठ्ल्या वयात केली आहे याचे भान ठेउन वाचली तर अजिबात विनोदी वाटत नाही. त्या वयातील कवितेची जाण, शब्दांची जाण, शब्दांची निवड त्या वयाला शोभेल अशीच आहे. त्या कवितेबद्दल तुम्ही काहीसे अपोलोजेटीक आहात असे जाणवते, तसे तुम्हाला वाटावयाचे काही कारण नाही असे सांगू इच्छिते. लहानपणीच्या गोष्टी आणि खेळ मोठे झाल्यानंतर कदाचित पोरकट किंवा विनोदी वाटू शकतील पण लहान पणी तो एक जिवंत अनुभव असतो... तुमची इथे दिलेली पहिली कविता सुद्धा तशीच. दुसरीतील शेवटची ओळ भावली अतिशय.

मनिष 25/12/2011 - 00:58
कधीकाळी 'झालेल्या' कविता...कितीतरी आठवणी चाळवल्या गेल्या. ती intensity, तो हळवेपणा आता नाही, पण यशवंतच्या कविता वाचल्यावर काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. तेंव्हा काय विचार केला होता, काय मनस्थिती होती ते सगळे आठवले...जमल्यास इथे नवीन धाग्यात डकवतो जमेल तसे! थांकू रे यशवंत! :-)

स्मिता. 26/12/2011 - 19:59
पहिली कविता वाचून हसायलाच आले. दुसरी आणि तिसरी आवडली. मधलं गद्य स्पष्टिकरण पण जबरा!

नगरीनिरंजन 27/12/2011 - 11:30
दुसरी आणि तिसरी छान आहेत. कविता "होतात" याच्याशी सहमत आहे पण काहींच्या बाबतीत पोरं होतात तशा होत नाहीत तर जुलाब होतात तशा होतात. कवितांच्या वासानेही चक्कर येणारे माझे काही मित्र कविता होत असेल तर डायपर लावा म्हणतात. :smile:

प्यारे१ 27/12/2011 - 12:10
कविता छान 'झाल्यात' >>>>तसंच कवी लोकांनीही कविता 'झाली' असं म्हणायला पाहिजे - आणि कविता 'होऊच' द्यायला पाहिजेत, त्या टेस्‍ट ट्युब बेबीसारख्‍या करायला नकोत - नाहीतर त्या अकाली मरतात. म्हणूनच विंदांसारखा एखादाच. सांगायचं ते सांगून झालं. आता बस्स म्हणणारा. बाकीचे बरेच 'लिज्जत पापड' ;) पापड सुरवातीला खाल्ला की खुसखुशीत असतो. नंतर सादळला की नाही चांगला लागत. (कुणाचा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही.)
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल