मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

(कळले ते फंडे)

नाना चेंगट ·

पैसा 04/07/2012 - 23:07
पराला नाना डाक्टराचं औषध लागू पडलं की! बाकी काय! संडे हो या मंडे, रोज वापरा फंडे!!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुप्याने वाह वाह केल्याने आम्हाला वाह वाह करायला लागणे ओघाने आलेच. नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कुंदन 06/07/2012 - 18:02
>>नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे. +१

पैसा 04/07/2012 - 23:07
पराला नाना डाक्टराचं औषध लागू पडलं की! बाकी काय! संडे हो या मंडे, रोज वापरा फंडे!!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुप्याने वाह वाह केल्याने आम्हाला वाह वाह करायला लागणे ओघाने आलेच. नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कुंदन 06/07/2012 - 18:02
>>नानबा काहीतरी क्रिएटिव लिहीत जा बरे. गेला बाजार भारताला, संस्कृतीला नावे ठेवणारे, मनमोहन साहेबांची टिंगल उडवणारे असे एखादे वाक्य तरी लेखनात येऊ देत जा. नाहीतर उगाच तुझे लेखन बाद ठरवले जायचे. +१
प्रेरणा - ऋषीकेषाला कळलेले अंडे लिहिल्या लेखना पटकन केवळ कळले ते फंडे नेमक्यावेळी डिलिट करुनी मारले ते दंडे अनिवासी वाद, तोडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु मागच्या चावडीमागे शिजले ते फंडे धोरणाच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते फंडे झकास ठुमक्या नंतर देवा मनभावे स्मरले. दुखतील भावना म्हणूनी ढोसले ते फंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण पीसीवर बसल्याबसल्या बोलले ते फंडे **नेहमीच्या फंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही सदर काव्य आमचे परममित्र परा यांना समर्पित.

शाळेतील संम्मेलन..

मुक्त विहारि ·

मराठमोळा 25/06/2012 - 05:49
स्टेज म्हंटलं की मग लहान काय तर मोठ्यांचीही हालत खराब होऊ शकते. काहींना लहानपणापासून स्टेज डेअरींग उपजत असतं तर काहीं कधीच स्टेजवर जायला तयार होत नाहीत. बर्‍याचदा शाळेत्/कॉलेजात आणि संमेलनात देखील ऐनवेळी पाठ फिरवणारे लोक्स असतात.. त्या मानाने मुलीने स्टेजवर कमीत कमी उभे राहुन चांगलेच धैर्य दाखवले म्हणायचे. अवांतरः काही तुनळी चित्रफितींची आठवण झाली. :)

In reply to by मराठमोळा

संम्मेलने, समूहगान, सांघिक खेळ आणि वक्रुत्व स्पर्धा , निकोप मनाने केल्या तर नंतरच्या स्पर्धात्मक काळात चांगलाच फायदा होतो. ह्या लिंक (http://www.youtube.com/watch?v=E-aCSvL0-x) मधील मूलांचा एकमेकांशी अजिबात ताळमेळ नाही.पण प्रत्येक जण ते क्षण मस्त उपभोगत आहेत्.गाणे संपल्यावर पण , ते , कोण कुठे चूकले त्याची अनावश्यक चर्चा करत नाही आहेत. आपण सगळे पण असेच वागलो. तर स्वर्ग आणि हिंदूस्थानात काहीच फरक राहणार नाही...

मुवि - मजा आली बघा आपला अनुभव वाचून. अन अश्या बऱ्याच मजेदार आठवणीही जाग्या झाल्या... यासाठी आपले मनापासून आभार...!

In reply to by स्पंदना

हा, पण शाळेतील बर्‍याच उपक्रमात भाग घ्यायचो.शाळा मस्त एंजॉय केली.फक्त शिक्षणात कधी रस वाटलाच नाही.पाठांतरामूळे , शाळेत तगून गेलो.

In reply to by मुक्त विहारि

प्रास 25/06/2012 - 19:40
तुमचे अनुभव इथे प्रतिसादातच लिहा म्हणावं. विमेंचे प्रतिसाद उच्च असतात किंबहुना विमेंचं लिखाण प्रतिसादातच खुलतं. काय विमे, लिहिताय मग इथेच सावरकरांचे किस्से....? ;-)

किलमाऊस्की 25/06/2012 - 22:30
आवडलं. माझाही एक किस्सा. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत वगैरे फार सहभाग नसायचा पण नाचकाम भरपूर केलय. एकदा आंतरशालेय नाचाच्या स्पर्धेत नाचता नाचता एक स्टेप विसरायला झाली आणि मग आमची गाडी गडबडली. आपण चुकलोय या भीतीमुळे पुढचा सगळा नाच डोळे बंद करून केला. ;-) साधारण ४००-५०० प्रेक्षकांसमोर... वास्तविक चूक कोणालाही समजली नसती. पण मी डोळे अचानक बंद केल्याने प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली. :-D पण आपण चुकणार ही भीती गेली त्यामुळे. चुका झाल्या तरच त्या निस्तरायचं कशा हे चुका केल्यावरच शिकता येतं.

मराठमोळा 25/06/2012 - 05:49
स्टेज म्हंटलं की मग लहान काय तर मोठ्यांचीही हालत खराब होऊ शकते. काहींना लहानपणापासून स्टेज डेअरींग उपजत असतं तर काहीं कधीच स्टेजवर जायला तयार होत नाहीत. बर्‍याचदा शाळेत्/कॉलेजात आणि संमेलनात देखील ऐनवेळी पाठ फिरवणारे लोक्स असतात.. त्या मानाने मुलीने स्टेजवर कमीत कमी उभे राहुन चांगलेच धैर्य दाखवले म्हणायचे. अवांतरः काही तुनळी चित्रफितींची आठवण झाली. :)

In reply to by मराठमोळा

संम्मेलने, समूहगान, सांघिक खेळ आणि वक्रुत्व स्पर्धा , निकोप मनाने केल्या तर नंतरच्या स्पर्धात्मक काळात चांगलाच फायदा होतो. ह्या लिंक (http://www.youtube.com/watch?v=E-aCSvL0-x) मधील मूलांचा एकमेकांशी अजिबात ताळमेळ नाही.पण प्रत्येक जण ते क्षण मस्त उपभोगत आहेत्.गाणे संपल्यावर पण , ते , कोण कुठे चूकले त्याची अनावश्यक चर्चा करत नाही आहेत. आपण सगळे पण असेच वागलो. तर स्वर्ग आणि हिंदूस्थानात काहीच फरक राहणार नाही...

मुवि - मजा आली बघा आपला अनुभव वाचून. अन अश्या बऱ्याच मजेदार आठवणीही जाग्या झाल्या... यासाठी आपले मनापासून आभार...!

In reply to by स्पंदना

हा, पण शाळेतील बर्‍याच उपक्रमात भाग घ्यायचो.शाळा मस्त एंजॉय केली.फक्त शिक्षणात कधी रस वाटलाच नाही.पाठांतरामूळे , शाळेत तगून गेलो.

In reply to by मुक्त विहारि

प्रास 25/06/2012 - 19:40
तुमचे अनुभव इथे प्रतिसादातच लिहा म्हणावं. विमेंचे प्रतिसाद उच्च असतात किंबहुना विमेंचं लिखाण प्रतिसादातच खुलतं. काय विमे, लिहिताय मग इथेच सावरकरांचे किस्से....? ;-)

किलमाऊस्की 25/06/2012 - 22:30
आवडलं. माझाही एक किस्सा. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत वगैरे फार सहभाग नसायचा पण नाचकाम भरपूर केलय. एकदा आंतरशालेय नाचाच्या स्पर्धेत नाचता नाचता एक स्टेप विसरायला झाली आणि मग आमची गाडी गडबडली. आपण चुकलोय या भीतीमुळे पुढचा सगळा नाच डोळे बंद करून केला. ;-) साधारण ४००-५०० प्रेक्षकांसमोर... वास्तविक चूक कोणालाही समजली नसती. पण मी डोळे अचानक बंद केल्याने प्रेक्षकांमध्ये कुजबुज सुरू झाली. :-D पण आपण चुकणार ही भीती गेली त्यामुळे. चुका झाल्या तरच त्या निस्तरायचं कशा हे चुका केल्यावरच शिकता येतं.
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060) वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते. मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

मोदक ·

बॅटमॅन 21/06/2012 - 02:01
ढँटढँ!!!!!! या लैब्ररितिल सर्वोत्तम गानरत्ने कोणती याबद्दल काही अज्ञजन वाद घालतील , पण तूनळीसारख्या ठिकाणी "world's most pathetic song" असे सर्चला देऊन जे गाणे येते ते पुरतेपणी पाहण्याचे धाडस करावेच...स्त्रीपुरुष समानतेच्या धाग्यावर तद्दन पुरुषप्रधान प्रतिक्रिया द्यायला लागणारे धैर्यच त्याची बरोबरी करू शकते. http://www.youtube.com/watch?v=LYUBL4cWSO8 शिवाय हे गाणेपण अगदी अर्क आहे. देशी स्पायडरमॅन. ;) तूर्तास इतकेच. मालमासाल्य नंतर चविचवीने घातल्या जाईल.

१० - १२ मिनिटे विचार करतोय, एकही असे गाणे आठवले नाही. बहुधा कधी मन लावून ऐकलीच नाही अशा प्रकारची गाणी, सरळ दुर्लक्ष केले. काही आठवड्यांपूर्वी रावडी राठोड पाहायला गेलो नेमके प्रत्येक गाण्याच्या वेळी बाहेर आलो त्यामुळे मोठी संधी हुकली असावी असा अंदाज आहे. एकदम न्यूनगंडच आलाय राव, प्रश्नपत्रिका पाहून एकही प्रश्न झेपत नाहीये म्हणजे काय?

जरा डोळे मिटून महाविद्यालयीन दिवसांचे स्मरण केले. प्रश्नपत्रिका कितीही अवघड वाटली तरी अवसान गळू न दिल्यास उत्तीर्ण होण्यापुरते गुण नक्कीच मिळवता येतात हे अनुभवातून शिकलोय. (२००१) चो. चो. चु. चु. मधलं दिवानी दिवानी... (२००१) ल. क. लि. सा. कु. भी. क. मधलं अस्लमभाई (२००२) ह. कि. क. न. मधलं मुन्ना मोबाईल पप्पू पेजर

रेवती 21/06/2012 - 03:17
मी काय म्हणते, अशी गाणी सहजपणे विसरली जात नाहीत का? ती मेंदूला ताण देऊन आठवणे म्हणजे गाणे ऐकण्याइतकेच कष्ट नव्हेत काय? ;)

चौकटराजा 21/06/2012 - 07:59
लेकानो, दहा बारा मिनिटानी का होईना आठवतात म्हणजे ती बकवास कशी राव ? बकवास गाणे म्हणजे एक ओळ चालू असली की त्याच्या अगोदरची ओळ विसरली जाते.

१. जावेद भाई सो रेले - जानी दुश्मन २. यु तो प्रेमी पचत्तर हमारे - एजंट विनोद ३. मै लडका हो हो हो -हेरा फेरी ४. समोसे मे आलु - मि. अँड मिसेस खिलाडी ५. ऊंची है बिल्डिंग - जुडवा ६. हाय हाय मिर्ची - बिवी नं वन

In reply to by प्रेरणा पित्रे

मोदक 22/06/2012 - 02:53
व्वा! तुझा प्रतिसाद इथेही...?? :-) त्या धाग्यावर खास गाणी होती, मात्र इथल्या गाण्यांना कोणतेही वेगळे विशेषण नाही - "फडतूस" Perfect विशेषण आहे.

योगप्रभू 21/06/2012 - 11:16
१) चित्रपट - निशाना जाना जरा सामने आना, मै बांध रहा हूं निशाना थोडा आगे, थोडा पिछे, थोडा उपर, थोडा नीचे ढिचक्यांव.... २) चित्रपट - आखरी रास्ता तूने मेरा दूध पिया है, तू बिल्कुल मेरे जैसा है आता आपल्या मराठी चित्रपटातील ही गद्य गंमत बघा. चित्रपट -झुंज, गाणे - निसर्गराजा ऐक सांगते का चाललात? तुम्ही आलात म्हणून. जरा थांबा ना. का? फार छान दिसतंय. काय? हे रुप भिजलेलं. आणि ते पाहा. काय? तुमचं मनही भिजलेलं. कशानं? प्रेमानं..प्रेमानं..प्रेमानं छट् (पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती. :))

In reply to by योगप्रभू

रमताराम 21/06/2012 - 13:06
पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती =)) अगदी अगदी हो देवा. इतका सुंदर उठाव असलेला गाण्याचा तुकडा नि गाणं/काव्य हे असं भिकारडं. 'एक ब्युटिफुल मूजिक पीस वेस्ट झाला हो.' - एच्च रमताराम.

वपाडाव 21/06/2012 - 12:54
आमचा विंट्रेष्ट असलेल्या गाण्यांना बकवास अन टाकावु हे दोन आगावु शब्द वापरल्यामुळे ह. भ.प.श्री. मोदकरावांचा तीव्र शब्दांत निशेध नोंदवतो...

In reply to by वपाडाव

गणामास्तर 21/06/2012 - 19:58
http://www.misalpav.com/node/21995#comment-406471 तिथुन पुढे चालू :- १) तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पेहचान लुंगा. (बाझी) २) दुल्हे का सेहरा सुहाना लगता है.. (धडकन ) ३) मै लडकी पो पो पो, तू लडका पो पो पो..(हेरा फेरी ) ४) तुझे देख सांसे मुझे आती अब कम..(गायक -राम शंकर) ५) चांदी कि सायकल सोने कि सीट.. ६) आय डोंट नो व्हाट टू डु..(हाउसफुल) ७) यारा ओ यारा तेरी अदाओने मारा..

पियुशा 21/06/2012 - 15:33
मै तो रस्ते से जा रहा था.. हे गाण टु़क्कार ? आक्षेप आक्षेप ...........;) ह्या गाण्यावर ड्यांस बसवलान आम्ही ;) बाकी तुमची लिस्ट लै छोटी झाली मोदकभाय

In reply to by पियुशा

सोत्रि 21/06/2012 - 19:47
पियुशाशी लॆ वेळा सहमत. आमच्या विरारच्या गोवींदाचे काहीही टुकार असुच शकत नाही. -(विरार का छोकरा) सोकाजी

In reply to by पियुशा

मृगनयनी 21/06/2012 - 20:12
हीहीही!... विजयपथ'मधलं तब्बू आणि अजय देवगणचं गाणं- "रुक रूक रूक अरे बाबा रुक.. ओह माय डार्लिग.. गिव्ह मी अ लूक!!!" .. अत्यन्त अर्थहीन गाणे.. ;) पण लहानपणी खूप आवडायचे गाणे...अन्ताक्षरीच्या वेळी खूप आवडायचे.. मोठमोठ्याने ओरडून हे गाणे म्हणायला!.... पण अजय देवगण तितकासा आवडायचा नाही तेव्हा!!! :)

तिमा 21/06/2012 - 19:09
१) बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी (पिक्चर माहित नाही) 'उलफतकी नयी मंजिल को चला' या इकबाल बानू यांच्या अजरामर गाण्याच्या मागेच तबकडीवर असलेले बकवास गाणे २) ' अजी किवला मोहतरमा ....."

सागर 21/06/2012 - 19:22
मोदका, एकदम मस्त धागा काढलास. :) माझी थोडी भर १. दो मसताने चले जिंदगी बनाने, बंदे सयाने और नामके दिवाने किसी हसीनांसे , माहजबीनासे, ............................ चित्रपट : अंदाज अपना अपना २. आग लगाके चले हो कहां, पास तो आओ ऐ जाने जां, कहने को मौसम बरफिला है, सांसोंसे निकले हरदम धुआं... - चित्रपट : पथरिला रास्ता

मराठे 21/06/2012 - 19:37
ए.आर. रेहमानची पूर्वीची गाणी त्यातल्या भंगार शब्दांमूळे ह्या लिस्टमधे नंबर काढतील उदा: १. टेलीफोन धुन मे हसने वाली.. मेलबोर्न मछली मचलने वाली. २. पट्टीरॅप वगैरे वगैरे त्यानंतर बाबा सहगल नावाच्या प्राण्याने उच्छाद मांडला होता १. मेमसाब ओ मेमसाब २. आजा मेरी गाडी मे बैठ जा रॅप ( या प्रकाराला संगीत म्हणणं जीवावर येतं) जेव्हा बॉलीवूड मधे आलेलं तेव्हा जवळ जवळ प्रत्येक पिच्चर मधे एक तरी रॅपसाँग असायचंच. (त्यावेळी रॅपसाँग पूर्वीपासूनच कसं भारतात प्रचलीत होतं हे पटवून दिलं जात होतं !! हे खोडी म्हणून नाही.. सहज आठवलं म्हणून!!:) ) १. लव रॅप (ह्या गाण्यात नाना पाटेकर ने बिंदू बरोबर डँसपण केला आहे!!! ) (सिनेमा क्रांतीवीर) २. बाली ब्रह्मभट नावाच्या प्राण्याची सगळी गाणी. थोडं आणखी मागे गेलं तर स्वयंघोषीत शोमन घईसाहेब यांचा सौदागर सिनेमा आल्यानंतर 'इलू' प्रकार फार म्हणजे फारच फेमस झाला होता. मग त्याची कॉपी इतर सिनेमांमधे होऊ लागली १. वन फोर थ्री याने आय लव यु ... बोलो वन फोर थ्री... आय लव यु हुआ पुराना ये नया है जमाना ! २. पी पी पी (पहेला पहेला प्यार) वगैरे थोडक्यात सांगायचं तर चित्रपटांच्या आणी गाण्यांच्या टुकारपणाची आपल्या बॉलीवूड मधे दैदिप्यमान परंपरा आहे. किती मोती निवडाल तेवढे थोडेच आहेत.

रेवती 21/06/2012 - 20:08
साधारणपणे सगळ्या गाण्यांवर नजर टाकल्यावर 'फास्ट फॉर्वड' ची 'कळ' असणे किती मोठे वरदान आहे हे समजले. सुदैवाने हे शिनेमे बघायची वेळ आली नाही, किंवा शिनेमे बघितले असतील तर लक्षात नाही. जेंव्हा मिपावर एखाद्या चित्रपटाचे परिक्षण येते, त्यात त्या शिनेमाला बरे मार्क पडले की मग तो पाहण्याची शक्यता असते.

टुकार गाण्यात काही मोलाची भर मिर्ची ये मिर्ची कमाल कर गयी , धोती को फाड के रुमाल कर गयी '( मिथुन ) तुरु रु ,तुरु रु , तुरु रु , कहा से करू मे प्यार शुरू ( अक्षय , मधु ) तुझ मे रब दिखता हे ( रुक रुक खान ) उची हे बिल्डींग लिफ्ट तेरी बंद हे अंदाज ह्या सिनेमातील बहुतेक गाणी ( जुही , अनिल , करिष्मा = खडा हे खडा हे खडा हे दर मे तेरे आशिष खडा हे खोल ,खोल खोल ................ ये माल गाडी तू धक्का लगा , धक्का लगा रे धक्का लगा ( जुही ) त्यावर उत्तर देतांना अनिल ए मालगाडी ड्रायवर मे तेरा थोडा रुक जा , चालू करुंगा इंजिन मेरा ,तू डरती हे क्या मेरा भी दिल बोले कुकू कुकू सदर गाणी सेन्सोर संमत असलेल्या शिनेमात आहेत.

अर्धवटराव 21/06/2012 - 23:30
यातले जवळ जवळ सर्व गणे अतिशय टुकार होते. उदा. तेरि प्यारी प्यारे बाते मुझे अच्छी लगती है (इथे अच्छी म्हणताना चक्क शिंका आहेत) किंबहुना तत्कालीन माधुरी-अनिल कपुरचे अनेक गाणि होपलेस कॅटॅगिरीतलेच होते. "ये हो गया तो वो हो ना जाए" वगैरे. अत्यंत टुकार तसच अन्नु मलीक एक जरी ओळ गायला तरी मला ते संपूर्ण गाणं टुकार वाटतं.. ये कालि कालि आखें - बाजीगर अर्धवटराव

पैसा 21/06/2012 - 23:21
१) लडकी नहीं है तू २) तुझे अक्सा बीच घुमाऊं ३) तू मैके मत जैयो ४) पडोसन अपनी मुर्गी को ५) अमिताभ च्या बर्‍याच सिनेमातली गाणी बकवास असायची आणि अन्नु मलिकची ९०% गाणी या तिन्ही विशेषणाना पात्र असायची. सगळी आठवत पण नाहीत हे माझं सुदैव!

पी---के---=मिश्रा,नावाच्या शब्दांतर कारानी ए.आर.रेहेमानच्या संगीतात आलेल्या तिकडच्या तामिळ गाण्यांच्या काढलेल्या हिंदी भयंकर प्रती... हमसे है मुकाबला अठवा... उर्वशी उर्वशी गाण्याचं शब्दांतरण... मधली एकच ओळ अठवतीये... बता दो कहं है प्यार की नाडी (???????)

In reply to by अत्रुप्त आत्मा

विजुभाऊ 23/06/2012 - 11:48
त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत. हिंदुस्थानी चित्रपटातील. टेली फोन धुन मे हसने वाली या गान्यातील काही ओळी तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा.........

In reply to by अत्रुप्त आत्मा

विजुभाऊ 23/06/2012 - 11:50
त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत. हिंदुस्थानी चित्रपटातील. टेली फोन धुन मे हसने वाली या गाण्यातील काही ओळी डिजीट मे सुर है तराशा.झाकिर हुसेन तबला........ तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा......... एवढे असूनही ते गाणे हिट्ट झाले होते

चिंतामणी 22/06/2012 - 00:42
मै लैला लैला चिल्लाऊंगा (अनाड़ी नं १.) आईला रे लड़की मस्त मस्त तू (जंग) गले में लाल टाई, घर में एक चारपाई (हम तुम्हारे है सनम) तडपाये तरसाए रे, दिल्ली की सर्दी (जमीन) जवानी से अब जंग होने लगी (वास्तव) दरवाजा खुला छोड़ आई, नींद के मारे (नाजायज) जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा (कुरुक्षेत्र) मम्मी को नहीं है पता (चॉकलेट) (सौजन्य श्री.व......) थोडी भर घालतो. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. पक चिक पक राजाबाबु ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है जब तक रहेगा समोसे मे आलु बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर एक चुम्मा तु मुझको उधार दई दे नॉटी नॉटी सैया सैया - कॅश आणि सरकाए लियो खटिया जाड़ा लगे

माधुरीवर चित्रित झालेले हे गाणे मला बिलकूलच रुचले नव्हते. त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती अन हे गाणे एखाद्या नवख्या नायिकेवर चित्रित झाले असते तर ठीक होते. तसेच 'शीला की जवानी' - आमच्या दिलाची धडकन असलेली कॅटरिना या असल्या टुकार गाण्यावर भिकार नृत्य करते म्हणजे काय? आठवा ती हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन ची गाणी अन तेरी ओर गाणं. अगदी दिलच तोडलास...

In reply to by श्रीरंग_जोशी

अर्धवटराव 22/06/2012 - 02:56
माधुरीचं छुले मुझे छुले असं काहिसं एक गाणं होतं... ते केवल चीप या एकाच कॅटॅगरीत मोडेल... तसच कॅटिचा शिला कि जवानी खुपच छान म्हणावा एज कंपेअर्ड टु चिकनी चमेली. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

माधुरीचे ते महान गाणे महानता ह्या संजू बाबाच्या जेल वारी नंतर त्याच्या पुनरागमनाच्या शिनेमातील आहे. सदर शिनेमा माधुरीने जुन्या मैत्रीखातर केला होता अशी वदंता होती. ममता आणि मिथुन चे असेच एक गाणे कहा गिर गया ,धुडो सजन बटन मेरी कुर्ती का रामा रामा बारा णा दे ............................ बारा णा ( भर रस्त्यात अशी भयाण आरोळी देत अक्षय शिल्पा का रवीना साठी भर रस्त्यात शिमगा करतो ) एक चुम्मा तू मुझ को उधार दे दे , और बदलेमे युपी ,बिहार ले ले ( चीची ) मोनिका बेदी चे असेच एक गाणे पंडितजी मेरा हात पकड के बात करो मेरे हाल की अब तक साजन मिला नही क्यो हुई मे सोला साल की

In reply to by श्रीरंग_जोशी

जेनी... 22/06/2012 - 06:11
इडली डु इडली डु.... माधुरीचच बहुतेक चार चाँद ........फडतुस गाण्यावर.... आणि ते गोविंदाचं ' बटाटावडा ....दील नै देना था देना पडा' हे एक लैवेळा वंगाळ .....

मदनबाण 22/06/2012 - 08:19
बाकी खालच्या लिंक मधल कुल शेखर चे गाणे मात्र ऐकायला विसरु नका... सध्या मला फार आवडलय ते. | | | V

मोदक 22/06/2012 - 09:37
बर्‍याच जणांचा रोष पत्करून... कुणी संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचे सुरूवातीचे व्हिडीओज बघितले आहेत का? १) आयुष्यावर बोलू काही - सुझुकीवर फिरणारे आणि ताम्हणीसारख्या ठिकाणी हातवारे करत गाणारे दोघे.. २) नसतेस घरी तू जेंव्हा - बीयर पिवून"देवदास" झालेला सलील... :-D स्वप्नील बांदोडकरचा "राधा ही बावरी" चा व्हिडीओ, चेहर्‍यावरची माशी न हलतवता ड्यान्स करणारी ती तरूणी बघून स्वप्नीलचीच दया आली होती. ऋतू हिरवा की असेच एक सुंदर गाणे अशाच टुकार व्हिडीओचे बळी पडले आहे..

आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला... १९९९ च्या सफारी चित्रपटातील हे गीत आहे. गायलं आहेत अमित कुमार व अलका याज्ञिक यांनी. या गाण्यात जूही व माकडछाप संजय दत्त हे पावसात गाणं म्हणत आलटून पालटून योगासने, एरोबिक्स व कोळीनृत्य करतात...

http://www.youtube.com/watch?v=NFdhjRl4nNw राजकपुरचे हे गाणे बघा ऐका, http://www.youtube.com/watch?v=NrghM5Xn8G8 आणि जितुचे हे नेहमीच नव्या गाण्यांवर आणि नविन संगीतकारांवर टीका होत असते म्हणुन वानगी दाखल ही गाणी दिली आहेत. असल्या अनेक जुन्या गाण्यांची यात भर घालता येईल. बाकी आमच्या गोविंदाच्या गाण्यांना बकवास म्हणणार्‍यांचा तीव्र निशेध. पण ह्या धाग्याचा सुर एकंदर विडंबनाचा दिसतो आहे त्या मुळे त्या कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पण उत्तमोत्तम गाण्यांच्या यादीत समीर यांचे नाव अग्रस्थानी असायला हवे. अधुनीक गालिब, समीर यांनी अनेक सुंदर गाणी बनवली आहेत. पण त्यातल्या काहीच गाण्यांचा वर उल्लेख झालेला आहे. जसे की.... सुटबुट वाले बाबु,- गजब तमाशा संडे की रात थी पहेली मुलाकात थी- राजाजी ईंडीयासे आया मै लाईफ बनाने - कहेता है दील बार बार चांदनी चौक की चांदनी है तु लाल किलेकी लाली - जंग नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा बाबा तेरी ये जवानी मेरा पिछा न छोडे - घात प्यार प्यार करते करते तुम पे मरते मरते दिल दे दिया हाँ दिल दे दिया - जुदाई दो प्यार करने वाले जंगल में खो गए - जंगल तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊं नदिया किनारे - कुर्बान खरतर सचिन ऐवजी समीर गालिब यांनाच भारत रत्न ने सन्मानीत करण्यात यावे इतके मोठे उपकार त्यांनी मानव जातीवर केले आहेत. त्यांच्या बरोबरीने आनंद मिलींद, अन्नु मलीक यांना पण छोट्या मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात यावे आशी या मंचावरुन आम्ही जोरदार मागणी करत आहोत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अर्धवटराव 22/06/2012 - 20:58
--नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा याच्याच जोडीला "तुमने अगर प्यार से देखा नहि मुझको". माधुरीला स्क्रीन बाहेर खेचुन घरची धुणी भांडी करायला पाठवावे असाल वैताग आहे ते गाणे म्हणजे... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>> नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा अहो हे गाणे म्हणजे सर्व मेंगळट तरुणांचा न्यूनगंड दूर करणारे होते कारण त्यांचा अनभिषिक्त प्रतिनिधी 'संजय कपूर' त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर नायक म्हणून काम करत होता. माधुरीचे चेहऱ्यावरील भावही जोरदार होते. फक्त गाण्याच्या सुरुवातीला काही विचित्र हावभाव करणारी मंडळी आहेत एवढंच.

In reply to by श्रीरंग_जोशी

जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी पण पंखा आहे. पण म्हणुन काय असले गाणे सहन करायचे? नज़रें मिलीं दिल धड़का मेरी धड़कन ने कहा love you raja जादू कोई छाने लगा मुझको मज़ा आने लगा बस में नहीं है अरमां मुझे सीने से लगा kiss me aajaa माधुरी शिवाय या गाण्यात काहीही चांगले नव्हते.

बॅटमॅन 21/06/2012 - 02:01
ढँटढँ!!!!!! या लैब्ररितिल सर्वोत्तम गानरत्ने कोणती याबद्दल काही अज्ञजन वाद घालतील , पण तूनळीसारख्या ठिकाणी "world's most pathetic song" असे सर्चला देऊन जे गाणे येते ते पुरतेपणी पाहण्याचे धाडस करावेच...स्त्रीपुरुष समानतेच्या धाग्यावर तद्दन पुरुषप्रधान प्रतिक्रिया द्यायला लागणारे धैर्यच त्याची बरोबरी करू शकते. http://www.youtube.com/watch?v=LYUBL4cWSO8 शिवाय हे गाणेपण अगदी अर्क आहे. देशी स्पायडरमॅन. ;) तूर्तास इतकेच. मालमासाल्य नंतर चविचवीने घातल्या जाईल.

१० - १२ मिनिटे विचार करतोय, एकही असे गाणे आठवले नाही. बहुधा कधी मन लावून ऐकलीच नाही अशा प्रकारची गाणी, सरळ दुर्लक्ष केले. काही आठवड्यांपूर्वी रावडी राठोड पाहायला गेलो नेमके प्रत्येक गाण्याच्या वेळी बाहेर आलो त्यामुळे मोठी संधी हुकली असावी असा अंदाज आहे. एकदम न्यूनगंडच आलाय राव, प्रश्नपत्रिका पाहून एकही प्रश्न झेपत नाहीये म्हणजे काय?

जरा डोळे मिटून महाविद्यालयीन दिवसांचे स्मरण केले. प्रश्नपत्रिका कितीही अवघड वाटली तरी अवसान गळू न दिल्यास उत्तीर्ण होण्यापुरते गुण नक्कीच मिळवता येतात हे अनुभवातून शिकलोय. (२००१) चो. चो. चु. चु. मधलं दिवानी दिवानी... (२००१) ल. क. लि. सा. कु. भी. क. मधलं अस्लमभाई (२००२) ह. कि. क. न. मधलं मुन्ना मोबाईल पप्पू पेजर

रेवती 21/06/2012 - 03:17
मी काय म्हणते, अशी गाणी सहजपणे विसरली जात नाहीत का? ती मेंदूला ताण देऊन आठवणे म्हणजे गाणे ऐकण्याइतकेच कष्ट नव्हेत काय? ;)

चौकटराजा 21/06/2012 - 07:59
लेकानो, दहा बारा मिनिटानी का होईना आठवतात म्हणजे ती बकवास कशी राव ? बकवास गाणे म्हणजे एक ओळ चालू असली की त्याच्या अगोदरची ओळ विसरली जाते.

१. जावेद भाई सो रेले - जानी दुश्मन २. यु तो प्रेमी पचत्तर हमारे - एजंट विनोद ३. मै लडका हो हो हो -हेरा फेरी ४. समोसे मे आलु - मि. अँड मिसेस खिलाडी ५. ऊंची है बिल्डिंग - जुडवा ६. हाय हाय मिर्ची - बिवी नं वन

In reply to by प्रेरणा पित्रे

मोदक 22/06/2012 - 02:53
व्वा! तुझा प्रतिसाद इथेही...?? :-) त्या धाग्यावर खास गाणी होती, मात्र इथल्या गाण्यांना कोणतेही वेगळे विशेषण नाही - "फडतूस" Perfect विशेषण आहे.

योगप्रभू 21/06/2012 - 11:16
१) चित्रपट - निशाना जाना जरा सामने आना, मै बांध रहा हूं निशाना थोडा आगे, थोडा पिछे, थोडा उपर, थोडा नीचे ढिचक्यांव.... २) चित्रपट - आखरी रास्ता तूने मेरा दूध पिया है, तू बिल्कुल मेरे जैसा है आता आपल्या मराठी चित्रपटातील ही गद्य गंमत बघा. चित्रपट -झुंज, गाणे - निसर्गराजा ऐक सांगते का चाललात? तुम्ही आलात म्हणून. जरा थांबा ना. का? फार छान दिसतंय. काय? हे रुप भिजलेलं. आणि ते पाहा. काय? तुमचं मनही भिजलेलं. कशानं? प्रेमानं..प्रेमानं..प्रेमानं छट् (पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती. :))

In reply to by योगप्रभू

रमताराम 21/06/2012 - 13:06
पुढच्या कडव्यात 'काय जेवलात का? काय काय खाल्लंत? आता बरं वाटतंय का', अशी विचारपूस अपेक्षित होती =)) अगदी अगदी हो देवा. इतका सुंदर उठाव असलेला गाण्याचा तुकडा नि गाणं/काव्य हे असं भिकारडं. 'एक ब्युटिफुल मूजिक पीस वेस्ट झाला हो.' - एच्च रमताराम.

वपाडाव 21/06/2012 - 12:54
आमचा विंट्रेष्ट असलेल्या गाण्यांना बकवास अन टाकावु हे दोन आगावु शब्द वापरल्यामुळे ह. भ.प.श्री. मोदकरावांचा तीव्र शब्दांत निशेध नोंदवतो...

In reply to by वपाडाव

गणामास्तर 21/06/2012 - 19:58
http://www.misalpav.com/node/21995#comment-406471 तिथुन पुढे चालू :- १) तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पेहचान लुंगा. (बाझी) २) दुल्हे का सेहरा सुहाना लगता है.. (धडकन ) ३) मै लडकी पो पो पो, तू लडका पो पो पो..(हेरा फेरी ) ४) तुझे देख सांसे मुझे आती अब कम..(गायक -राम शंकर) ५) चांदी कि सायकल सोने कि सीट.. ६) आय डोंट नो व्हाट टू डु..(हाउसफुल) ७) यारा ओ यारा तेरी अदाओने मारा..

पियुशा 21/06/2012 - 15:33
मै तो रस्ते से जा रहा था.. हे गाण टु़क्कार ? आक्षेप आक्षेप ...........;) ह्या गाण्यावर ड्यांस बसवलान आम्ही ;) बाकी तुमची लिस्ट लै छोटी झाली मोदकभाय

In reply to by पियुशा

सोत्रि 21/06/2012 - 19:47
पियुशाशी लॆ वेळा सहमत. आमच्या विरारच्या गोवींदाचे काहीही टुकार असुच शकत नाही. -(विरार का छोकरा) सोकाजी

In reply to by पियुशा

मृगनयनी 21/06/2012 - 20:12
हीहीही!... विजयपथ'मधलं तब्बू आणि अजय देवगणचं गाणं- "रुक रूक रूक अरे बाबा रुक.. ओह माय डार्लिग.. गिव्ह मी अ लूक!!!" .. अत्यन्त अर्थहीन गाणे.. ;) पण लहानपणी खूप आवडायचे गाणे...अन्ताक्षरीच्या वेळी खूप आवडायचे.. मोठमोठ्याने ओरडून हे गाणे म्हणायला!.... पण अजय देवगण तितकासा आवडायचा नाही तेव्हा!!! :)

तिमा 21/06/2012 - 19:09
१) बैठ जा बैठ गयी खडी हो जा खडी हो गयी (पिक्चर माहित नाही) 'उलफतकी नयी मंजिल को चला' या इकबाल बानू यांच्या अजरामर गाण्याच्या मागेच तबकडीवर असलेले बकवास गाणे २) ' अजी किवला मोहतरमा ....."

सागर 21/06/2012 - 19:22
मोदका, एकदम मस्त धागा काढलास. :) माझी थोडी भर १. दो मसताने चले जिंदगी बनाने, बंदे सयाने और नामके दिवाने किसी हसीनांसे , माहजबीनासे, ............................ चित्रपट : अंदाज अपना अपना २. आग लगाके चले हो कहां, पास तो आओ ऐ जाने जां, कहने को मौसम बरफिला है, सांसोंसे निकले हरदम धुआं... - चित्रपट : पथरिला रास्ता

मराठे 21/06/2012 - 19:37
ए.आर. रेहमानची पूर्वीची गाणी त्यातल्या भंगार शब्दांमूळे ह्या लिस्टमधे नंबर काढतील उदा: १. टेलीफोन धुन मे हसने वाली.. मेलबोर्न मछली मचलने वाली. २. पट्टीरॅप वगैरे वगैरे त्यानंतर बाबा सहगल नावाच्या प्राण्याने उच्छाद मांडला होता १. मेमसाब ओ मेमसाब २. आजा मेरी गाडी मे बैठ जा रॅप ( या प्रकाराला संगीत म्हणणं जीवावर येतं) जेव्हा बॉलीवूड मधे आलेलं तेव्हा जवळ जवळ प्रत्येक पिच्चर मधे एक तरी रॅपसाँग असायचंच. (त्यावेळी रॅपसाँग पूर्वीपासूनच कसं भारतात प्रचलीत होतं हे पटवून दिलं जात होतं !! हे खोडी म्हणून नाही.. सहज आठवलं म्हणून!!:) ) १. लव रॅप (ह्या गाण्यात नाना पाटेकर ने बिंदू बरोबर डँसपण केला आहे!!! ) (सिनेमा क्रांतीवीर) २. बाली ब्रह्मभट नावाच्या प्राण्याची सगळी गाणी. थोडं आणखी मागे गेलं तर स्वयंघोषीत शोमन घईसाहेब यांचा सौदागर सिनेमा आल्यानंतर 'इलू' प्रकार फार म्हणजे फारच फेमस झाला होता. मग त्याची कॉपी इतर सिनेमांमधे होऊ लागली १. वन फोर थ्री याने आय लव यु ... बोलो वन फोर थ्री... आय लव यु हुआ पुराना ये नया है जमाना ! २. पी पी पी (पहेला पहेला प्यार) वगैरे थोडक्यात सांगायचं तर चित्रपटांच्या आणी गाण्यांच्या टुकारपणाची आपल्या बॉलीवूड मधे दैदिप्यमान परंपरा आहे. किती मोती निवडाल तेवढे थोडेच आहेत.

रेवती 21/06/2012 - 20:08
साधारणपणे सगळ्या गाण्यांवर नजर टाकल्यावर 'फास्ट फॉर्वड' ची 'कळ' असणे किती मोठे वरदान आहे हे समजले. सुदैवाने हे शिनेमे बघायची वेळ आली नाही, किंवा शिनेमे बघितले असतील तर लक्षात नाही. जेंव्हा मिपावर एखाद्या चित्रपटाचे परिक्षण येते, त्यात त्या शिनेमाला बरे मार्क पडले की मग तो पाहण्याची शक्यता असते.

टुकार गाण्यात काही मोलाची भर मिर्ची ये मिर्ची कमाल कर गयी , धोती को फाड के रुमाल कर गयी '( मिथुन ) तुरु रु ,तुरु रु , तुरु रु , कहा से करू मे प्यार शुरू ( अक्षय , मधु ) तुझ मे रब दिखता हे ( रुक रुक खान ) उची हे बिल्डींग लिफ्ट तेरी बंद हे अंदाज ह्या सिनेमातील बहुतेक गाणी ( जुही , अनिल , करिष्मा = खडा हे खडा हे खडा हे दर मे तेरे आशिष खडा हे खोल ,खोल खोल ................ ये माल गाडी तू धक्का लगा , धक्का लगा रे धक्का लगा ( जुही ) त्यावर उत्तर देतांना अनिल ए मालगाडी ड्रायवर मे तेरा थोडा रुक जा , चालू करुंगा इंजिन मेरा ,तू डरती हे क्या मेरा भी दिल बोले कुकू कुकू सदर गाणी सेन्सोर संमत असलेल्या शिनेमात आहेत.

अर्धवटराव 21/06/2012 - 23:30
यातले जवळ जवळ सर्व गणे अतिशय टुकार होते. उदा. तेरि प्यारी प्यारे बाते मुझे अच्छी लगती है (इथे अच्छी म्हणताना चक्क शिंका आहेत) किंबहुना तत्कालीन माधुरी-अनिल कपुरचे अनेक गाणि होपलेस कॅटॅगिरीतलेच होते. "ये हो गया तो वो हो ना जाए" वगैरे. अत्यंत टुकार तसच अन्नु मलीक एक जरी ओळ गायला तरी मला ते संपूर्ण गाणं टुकार वाटतं.. ये कालि कालि आखें - बाजीगर अर्धवटराव

पैसा 21/06/2012 - 23:21
१) लडकी नहीं है तू २) तुझे अक्सा बीच घुमाऊं ३) तू मैके मत जैयो ४) पडोसन अपनी मुर्गी को ५) अमिताभ च्या बर्‍याच सिनेमातली गाणी बकवास असायची आणि अन्नु मलिकची ९०% गाणी या तिन्ही विशेषणाना पात्र असायची. सगळी आठवत पण नाहीत हे माझं सुदैव!

पी---के---=मिश्रा,नावाच्या शब्दांतर कारानी ए.आर.रेहेमानच्या संगीतात आलेल्या तिकडच्या तामिळ गाण्यांच्या काढलेल्या हिंदी भयंकर प्रती... हमसे है मुकाबला अठवा... उर्वशी उर्वशी गाण्याचं शब्दांतरण... मधली एकच ओळ अठवतीये... बता दो कहं है प्यार की नाडी (???????)

In reply to by अत्रुप्त आत्मा

विजुभाऊ 23/06/2012 - 11:48
त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत. हिंदुस्थानी चित्रपटातील. टेली फोन धुन मे हसने वाली या गान्यातील काही ओळी तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा.........

In reply to by अत्रुप्त आत्मा

विजुभाऊ 23/06/2012 - 11:50
त्या पेक्षा भयकर अनुवाद केलेले आहेत. हिंदुस्थानी चित्रपटातील. टेली फोन धुन मे हसने वाली या गाण्यातील काही ओळी डिजीट मे सुर है तराशा.झाकिर हुसेन तबला........ तेरी गली मे मर्द न छोडुंगा...... औरत भी न छोडुंगा......... एवढे असूनही ते गाणे हिट्ट झाले होते

चिंतामणी 22/06/2012 - 00:42
मै लैला लैला चिल्लाऊंगा (अनाड़ी नं १.) आईला रे लड़की मस्त मस्त तू (जंग) गले में लाल टाई, घर में एक चारपाई (हम तुम्हारे है सनम) तडपाये तरसाए रे, दिल्ली की सर्दी (जमीन) जवानी से अब जंग होने लगी (वास्तव) दरवाजा खुला छोड़ आई, नींद के मारे (नाजायज) जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा (कुरुक्षेत्र) मम्मी को नहीं है पता (चॉकलेट) (सौजन्य श्री.व......) थोडी भर घालतो. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर. पक चिक पक राजाबाबु ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है जब तक रहेगा समोसे मे आलु बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर एक चुम्मा तु मुझको उधार दई दे नॉटी नॉटी सैया सैया - कॅश आणि सरकाए लियो खटिया जाड़ा लगे

माधुरीवर चित्रित झालेले हे गाणे मला बिलकूलच रुचले नव्हते. त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती अन हे गाणे एखाद्या नवख्या नायिकेवर चित्रित झाले असते तर ठीक होते. तसेच 'शीला की जवानी' - आमच्या दिलाची धडकन असलेली कॅटरिना या असल्या टुकार गाण्यावर भिकार नृत्य करते म्हणजे काय? आठवा ती हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन ची गाणी अन तेरी ओर गाणं. अगदी दिलच तोडलास...

In reply to by श्रीरंग_जोशी

अर्धवटराव 22/06/2012 - 02:56
माधुरीचं छुले मुझे छुले असं काहिसं एक गाणं होतं... ते केवल चीप या एकाच कॅटॅगरीत मोडेल... तसच कॅटिचा शिला कि जवानी खुपच छान म्हणावा एज कंपेअर्ड टु चिकनी चमेली. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

माधुरीचे ते महान गाणे महानता ह्या संजू बाबाच्या जेल वारी नंतर त्याच्या पुनरागमनाच्या शिनेमातील आहे. सदर शिनेमा माधुरीने जुन्या मैत्रीखातर केला होता अशी वदंता होती. ममता आणि मिथुन चे असेच एक गाणे कहा गिर गया ,धुडो सजन बटन मेरी कुर्ती का रामा रामा बारा णा दे ............................ बारा णा ( भर रस्त्यात अशी भयाण आरोळी देत अक्षय शिल्पा का रवीना साठी भर रस्त्यात शिमगा करतो ) एक चुम्मा तू मुझ को उधार दे दे , और बदलेमे युपी ,बिहार ले ले ( चीची ) मोनिका बेदी चे असेच एक गाणे पंडितजी मेरा हात पकड के बात करो मेरे हाल की अब तक साजन मिला नही क्यो हुई मे सोला साल की

In reply to by श्रीरंग_जोशी

जेनी... 22/06/2012 - 06:11
इडली डु इडली डु.... माधुरीचच बहुतेक चार चाँद ........फडतुस गाण्यावर.... आणि ते गोविंदाचं ' बटाटावडा ....दील नै देना था देना पडा' हे एक लैवेळा वंगाळ .....

मदनबाण 22/06/2012 - 08:19
बाकी खालच्या लिंक मधल कुल शेखर चे गाणे मात्र ऐकायला विसरु नका... सध्या मला फार आवडलय ते. | | | V

मोदक 22/06/2012 - 09:37
बर्‍याच जणांचा रोष पत्करून... कुणी संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचे सुरूवातीचे व्हिडीओज बघितले आहेत का? १) आयुष्यावर बोलू काही - सुझुकीवर फिरणारे आणि ताम्हणीसारख्या ठिकाणी हातवारे करत गाणारे दोघे.. २) नसतेस घरी तू जेंव्हा - बीयर पिवून"देवदास" झालेला सलील... :-D स्वप्नील बांदोडकरचा "राधा ही बावरी" चा व्हिडीओ, चेहर्‍यावरची माशी न हलतवता ड्यान्स करणारी ती तरूणी बघून स्वप्नीलचीच दया आली होती. ऋतू हिरवा की असेच एक सुंदर गाणे अशाच टुकार व्हिडीओचे बळी पडले आहे..

आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला... १९९९ च्या सफारी चित्रपटातील हे गीत आहे. गायलं आहेत अमित कुमार व अलका याज्ञिक यांनी. या गाण्यात जूही व माकडछाप संजय दत्त हे पावसात गाणं म्हणत आलटून पालटून योगासने, एरोबिक्स व कोळीनृत्य करतात...

http://www.youtube.com/watch?v=NFdhjRl4nNw राजकपुरचे हे गाणे बघा ऐका, http://www.youtube.com/watch?v=NrghM5Xn8G8 आणि जितुचे हे नेहमीच नव्या गाण्यांवर आणि नविन संगीतकारांवर टीका होत असते म्हणुन वानगी दाखल ही गाणी दिली आहेत. असल्या अनेक जुन्या गाण्यांची यात भर घालता येईल. बाकी आमच्या गोविंदाच्या गाण्यांना बकवास म्हणणार्‍यांचा तीव्र निशेध. पण ह्या धाग्याचा सुर एकंदर विडंबनाचा दिसतो आहे त्या मुळे त्या कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पण उत्तमोत्तम गाण्यांच्या यादीत समीर यांचे नाव अग्रस्थानी असायला हवे. अधुनीक गालिब, समीर यांनी अनेक सुंदर गाणी बनवली आहेत. पण त्यातल्या काहीच गाण्यांचा वर उल्लेख झालेला आहे. जसे की.... सुटबुट वाले बाबु,- गजब तमाशा संडे की रात थी पहेली मुलाकात थी- राजाजी ईंडीयासे आया मै लाईफ बनाने - कहेता है दील बार बार चांदनी चौक की चांदनी है तु लाल किलेकी लाली - जंग नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा बाबा तेरी ये जवानी मेरा पिछा न छोडे - घात प्यार प्यार करते करते तुम पे मरते मरते दिल दे दिया हाँ दिल दे दिया - जुदाई दो प्यार करने वाले जंगल में खो गए - जंगल तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊं नदिया किनारे - कुर्बान खरतर सचिन ऐवजी समीर गालिब यांनाच भारत रत्न ने सन्मानीत करण्यात यावे इतके मोठे उपकार त्यांनी मानव जातीवर केले आहेत. त्यांच्या बरोबरीने आनंद मिलींद, अन्नु मलीक यांना पण छोट्या मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात यावे आशी या मंचावरुन आम्ही जोरदार मागणी करत आहोत.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अर्धवटराव 22/06/2012 - 20:58
--नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा याच्याच जोडीला "तुमने अगर प्यार से देखा नहि मुझको". माधुरीला स्क्रीन बाहेर खेचुन घरची धुणी भांडी करायला पाठवावे असाल वैताग आहे ते गाणे म्हणजे... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>> नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा अहो हे गाणे म्हणजे सर्व मेंगळट तरुणांचा न्यूनगंड दूर करणारे होते कारण त्यांचा अनभिषिक्त प्रतिनिधी 'संजय कपूर' त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर नायक म्हणून काम करत होता. माधुरीचे चेहऱ्यावरील भावही जोरदार होते. फक्त गाण्याच्या सुरुवातीला काही विचित्र हावभाव करणारी मंडळी आहेत एवढंच.

In reply to by श्रीरंग_जोशी

जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी पण पंखा आहे. पण म्हणुन काय असले गाणे सहन करायचे? नज़रें मिलीं दिल धड़का मेरी धड़कन ने कहा love you raja जादू कोई छाने लगा मुझको मज़ा आने लगा बस में नहीं है अरमां मुझे सीने से लगा kiss me aajaa माधुरी शिवाय या गाण्यात काहीही चांगले नव्हते.
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

मृत्युघंटा

नाना चेंगट ·

कवटी 19/06/2012 - 13:45
आमच्या कंपनीतल्या १० मुला-मुलींचे यावर नृत्य बसवून मी त्याचा आस्वाद घेत आहे.

In reply to by कवटी

उदय के'सागर 19/06/2012 - 13:56
कविता वाचुन म्हणजे एकदम प्रायोगीक नाटक पाहिल्यावर जसा 'फिल' येतो तसंच झालं... पण कवटी ह्यांचा प्रतिसाद वाचुन ... ह.ह.पु.वा..... :D...मेलो!!!

मृत्युन्जय 19/06/2012 - 14:46
तुमच्या लेखनात तात्यासाहेबांची झलक दिसते. मी आधीही एकदा म्हणालो होतो तसे नानासाहेब म्हणजे मिपाचे एक फाईंड आहे. ऑस्कर वाइल्डच्या अ‍ॅनिमल फार्ममध्येदेखील मानवी जीवनाचे विविध कंगोरे असेच प्राणीमात्रांच्या रुपकातुन दाखवले होते. एकदम वाइल्ड आठ्वला. तुमच्या कवितेत एक सूक्ष्म अर्थ दडला आहे जो जाणुन घेण्यासाठी तरल भावनाप्रधान मनाची गरज आहे. कवितेचा आशय गेयतेपेक्षा जास्त महत्वपुर्ण असतो. अर्थ, शब्द, व्यक्त आणि गेय या चार आधारस्तंभापैकी माझ्यामते अर्थ सर्वात महत्वाचा जो या पद्यात पुरेपुर आढळतो. ही कविता एका नविन पर्वाची नांदी आहे. मृत्यु आणि जीवन यांचा अवीट मिलाफ या कवितेतुन प्रतीत होतो आहे. कविता वाचल्यापासुन एक अस्वस्थ हुंकार मनात भरुन राहिला आहे. वरीलपैकी आपल्या आवडीची कुठलीली खरी प्रतिक्रिया निवडावी. (खर्‍या प्रतिक्रियेसाठी खवमध्ये संपर्क साधता येइल) ;)

अरुण मनोहर 19/06/2012 - 15:00
नृत्य नव्हे ही नान्दी आहे एका शापित नाटकाच्या पुनर्प्रयोगाची अन्गुलीमाल विन्गेत उभा आहे प्रेक्षकानी गाजरे खात कुठवर वाट पहायची? ????????

आबा 19/06/2012 - 16:06
उपहास किंवा विडंबन असेल तर माहित नाही पण आपल्याला तर आवडलं बुवा... पु.ले.शु.

sneharani 19/06/2012 - 16:52
तु पण क्रिप्टीक लिहायला लागलास की काय? थोडी समजली, बाकी कविता तुझ्याकडून समजून घेऊच ;)

गणपा 19/06/2012 - 17:34
शरदिनी तैंच्या कविते इतकी क्लिष्ट नसली तरी एकाही कडव्याचा(?) अर्थ लागेल तर शप्पथ. मनीच्या बाता : जौ दे गण्या..... कविता करणं सोडं पण ती समजण्याची ही तुझी लायकी नाही हे पुन्हा पुराव्यानी शाबीत झाले.

कवटी 19/06/2012 - 13:45
आमच्या कंपनीतल्या १० मुला-मुलींचे यावर नृत्य बसवून मी त्याचा आस्वाद घेत आहे.

In reply to by कवटी

उदय के'सागर 19/06/2012 - 13:56
कविता वाचुन म्हणजे एकदम प्रायोगीक नाटक पाहिल्यावर जसा 'फिल' येतो तसंच झालं... पण कवटी ह्यांचा प्रतिसाद वाचुन ... ह.ह.पु.वा..... :D...मेलो!!!

मृत्युन्जय 19/06/2012 - 14:46
तुमच्या लेखनात तात्यासाहेबांची झलक दिसते. मी आधीही एकदा म्हणालो होतो तसे नानासाहेब म्हणजे मिपाचे एक फाईंड आहे. ऑस्कर वाइल्डच्या अ‍ॅनिमल फार्ममध्येदेखील मानवी जीवनाचे विविध कंगोरे असेच प्राणीमात्रांच्या रुपकातुन दाखवले होते. एकदम वाइल्ड आठ्वला. तुमच्या कवितेत एक सूक्ष्म अर्थ दडला आहे जो जाणुन घेण्यासाठी तरल भावनाप्रधान मनाची गरज आहे. कवितेचा आशय गेयतेपेक्षा जास्त महत्वपुर्ण असतो. अर्थ, शब्द, व्यक्त आणि गेय या चार आधारस्तंभापैकी माझ्यामते अर्थ सर्वात महत्वाचा जो या पद्यात पुरेपुर आढळतो. ही कविता एका नविन पर्वाची नांदी आहे. मृत्यु आणि जीवन यांचा अवीट मिलाफ या कवितेतुन प्रतीत होतो आहे. कविता वाचल्यापासुन एक अस्वस्थ हुंकार मनात भरुन राहिला आहे. वरीलपैकी आपल्या आवडीची कुठलीली खरी प्रतिक्रिया निवडावी. (खर्‍या प्रतिक्रियेसाठी खवमध्ये संपर्क साधता येइल) ;)

अरुण मनोहर 19/06/2012 - 15:00
नृत्य नव्हे ही नान्दी आहे एका शापित नाटकाच्या पुनर्प्रयोगाची अन्गुलीमाल विन्गेत उभा आहे प्रेक्षकानी गाजरे खात कुठवर वाट पहायची? ????????

आबा 19/06/2012 - 16:06
उपहास किंवा विडंबन असेल तर माहित नाही पण आपल्याला तर आवडलं बुवा... पु.ले.शु.

sneharani 19/06/2012 - 16:52
तु पण क्रिप्टीक लिहायला लागलास की काय? थोडी समजली, बाकी कविता तुझ्याकडून समजून घेऊच ;)

गणपा 19/06/2012 - 17:34
शरदिनी तैंच्या कविते इतकी क्लिष्ट नसली तरी एकाही कडव्याचा(?) अर्थ लागेल तर शप्पथ. मनीच्या बाता : जौ दे गण्या..... कविता करणं सोडं पण ती समजण्याची ही तुझी लायकी नाही हे पुन्हा पुराव्यानी शाबीत झाले.
शह देण्यासाठी लांडग्याला झालेली कोल्हयांची युती शेपटाच्या लांब्या कमी पडल्या म्हणुन कापसाचे पुंजके टिंबाला जोडुन दाखवले तरसाने केलेली लांडग्याशी युती आणि हत्तीने घेतलेला लांडग्याचा चावा सहनही होत नाही सांगता येत नाही हत्ती डुलतोय मांस खावुन लांडगा मेला तर हत्तीचा घोडा लांब जायचे तर घोडाच बरा पण हत्ती असणं म्हणे भाग्याचे लक्षण छापकाटा करुन कुत्रे ठरवतील तरसाला मारायचे की स्वतः मरायचे काहीही असो जंगलाची मृत्युघंटा वाजत आहे होवुन जावु द्या खांडववना प्रमाणे अग्नीतांडव कदाचित इंद्रप्रस्थ उभे राहिल दग्धभुमीवर

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

मृत्युन्जय ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

JAGOMOHANPYARE 13/06/2012 - 00:36
मला इंतेहा या नावाचा एक षिणेमा हवा आहे... Inteha विद्या माळवदे, अष्मित पटेल .. विक्रम की महेश की कुठल्या तरी भट्टाचा षिणेमा आहे.. यु ट्युबावर गाणे आहे. हमसफर चाहिये पण षिणेमा मिळाला नाही.. कुठे मिळेल का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 13/06/2012 - 11:00
अर्रे तुला कुठुन मिळते हे असले काहितरी. चल सगळ्ञा टॉरेंट साइट्सची यादी दे बरे पटकन. इतके दिवस मला केवळ आयसोहंट आणि मिनिनोव्हा माहिती होते.

JAGOMOHANPYARE 12/06/2012 - 18:11
औषधोपचार कला नृत्य संगीत नाट्य बालकथा बालगीत विनोद साहित्यिक विज्ञान मौजमजा चित्रपट प्रकटन मत लेख विचार शुभेच्छा सद्भावना प्रतिसाद शिफारस सल्ला अनुभव माहिती प्रतिक्रिया आस्वाद समीक्षा विरंगुळा :)

हे सगळे बघितलेले सर्व लोक जीव देतात आणि उरलेला एक शेवटचा माणूस या चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी जिवंत उरतो
असे धाडसी विधान करु नका. एका मित्राच्या आग्रहाला बळी पडून मी हे सारे अत्याचार सहन केले आहेत. आणि तरी ही अजुन जिवंत आहे. नंतर त्या मित्राला आठ दिवस अंथरुणाला खिळून रहावे लागले हि गोष्ट निराळी, पण मी जिवंत राहीलो. सगळ्यात उच्च कोटीचा धक्का तुम्ही इथे मांडलाच नाही, अहो तो अक्षय कुमार आपल्या अक्षय या नावाला सार्थ ठरवत, कोमामधून उठून सरळ बाईकवर बसतो आणि ती भरधाव वेगाने पळवतो.

हे असले चित्रपट तुम्ही बघता? भलतेच सहनशील आहात. मी पाहिलेला शेवटचा (पैसे टाकून, वाया घालवून) बघितलेला सिनेमा म्हणजे, जॅकी श्रॉफचा"स्टंटमॅन". त्यानंतर टॉकिज मध्ये जावून हिंदी सिनेमा बघायचे धाडस झाले नाही.

पैसा 12/06/2012 - 18:35
एवढं सगळं बघून परत आम्हाला सांगायल तू शुद्धीत राहिलास, म्हणजे तू नक्की च रजनीकांतचा अंशात्मक अवतार असला पाहिजेस! मला तर मी कोण आहे हेच विसरायला झालं सगळं वाचून होईपर्यंत!

आधी त्या चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना आणि एक दंडवत हा चित्रपट पाहून पुन्हा त्याचं इतकं सखोल आणि सांगोपांग परीक्षण लिहीणार्‍या तुला! _/\_ जे पी

रेवती 12/06/2012 - 19:36
परिक्षण आणि प्रतिसाद भारीयेत. प्रश्न एकच पडतो की या कलाकारांना (?) असली फालतू ष्टोरी असलेल्या शिनेमात काम करताना स्वत:चेच हसू येत नसेल का?

In reply to by रेवती

कवितानागेश 13/06/2012 - 00:14
त्यांना सगळी ष्टोरी माहीतीच नसते मुळी. ते फक्त आपापले सीन करुन कलटी देतात. भयानक आहे सिनेमा. बघायलाच हवा.. ;)

In reply to by रेवती

पियुशा 13/06/2012 - 10:46
रेवती आज्ज्जी प्रश्न एकच पडतो की या कलाकारांना (?) असली फालतू ष्टोरी असलेल्या शिनेमात काम करताना स्वत:चेच हसू येत नसेल का? पैसा पैसा पैसा ........... हेच एकमेव कारण आहे , हा पिक्चर ज्या काळी आला होता तेव्हा ह्यां कलाकारांना कुणी कुण्णी विचारत नव्हते ;) ,बेरोजगार होते सगळे बिच्चारे,सोनु निगमचे तर पार्श्वगायन करुन सुद्धा भागत नव्हते म्हनून उतरला बिचारा स्वतःच हसं करुन घ्यायला ;) ह्या टु़क्कार पिक्चरमध्ये काम करुन जो बक्कळ पैसा मिळाला त्यातुन ह्या कलाकारांनी पॉश गाड्या / फ्ल्याट / जमिनी घेतल्या आहेत म्हणे ;) " काह्हीही न करता इतका बक्कळ पैसा सोडुन द्यायला" आपले स्टार्स काही इतकेही हे नाहीयेत ;)

फारएन्ड 12/06/2012 - 20:09
धमाल परीक्षण आहे :) आपला बाप जन्मला आहे हे समजल्यामुळे मध्ये काही काळ रजनीकांत मानसिक धक्का बसुन इस्पितळात दाखल झाला होता म्हणे)>>> आत्म्याला गोळ्या मारतो??? आणी हा कॉलेजमध्ये बंदुक घेउन येतो? >>> दोन तुकडे, दोन टँक, आत्मारूपी मिलन वगैरे>>> सगळेच धमाल. शेवटी सगळे आपापल्या रूपातच मरतात, की अरमानच्या रूपात मनीषा, तिच्या रूपात तिसराच कोणी असे केले आहे? :)

संपत 12/06/2012 - 21:24
धमाल परीक्षण!! मी देखील टीवीवर अर्धा तास हा चित्रपट सहन केला होता.. नंतर इंडिया टीवी देखील सुसह्य वाटले होते. आणखीन एक, जसपाल भट्टी देखील हॉरर चित्रपटच बनवत असतो.. चित्रपटाचे नाव 'कबरीस्तान का चौकीदार'.

चित्रगुप्त 12/06/2012 - 22:48
एकदम झकास परिक्षण. हा सिनेमा अधून मधून टीव्ही वर येत असल्याने थोडा तुटक तुटक बघितलेला आहे, परंतु सपूर्ण कथा आजच कळली. चित्रपटाची कथा लिहिणारा जो कुणी अहे, तो केवळ व्यास, वाल्मिकी वा होमर च्या तोडीचा. त्याला सहस्त्र दंडवत.

शैलेन्द्र 12/06/2012 - 23:23
"चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा." च्यायला.. अशीच परीस्थीती झालेली.. मुंबै ते गोवा वोल्वो प्रवासात हा शिनेमा लावलेला.. न पाहुन जातो कुठे? ते कमी म्हणुन की काय, इंदोर मुबै प्रवासात एक महीन्याने परत बुस्टर डोस..

In reply to by शैलेन्द्र

इंदोर मुबै प्रवासात एक महीन्याने परत बुस्टर डोस..
कुत्रा चावल्यावर आता सहा इंजेक्शन्स घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सहावा डोस कुत्रा चावल्यानंतर सहा महिन्यांनी घ्यायचा असतो, त्याला बूस्टर डोस म्हणतात. मी हा पिक्चर पाहिल्याचं आठवतं, पण अक्षयकुमार, सोनू निगम मरत नाहीत हे माहितच नव्हतं. माझा डोळा लागला असणार. हा सिनेमा अतिशय 'फारएण्डी' आहे. मृत्युन्जय, आख्खी स्टोरी न सांगता नुस्ते पंचेस ठेवले असतेस तर आणखी मजा आली असती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 13/06/2012 - 10:00
आय माय स्वारी. अक्षयकुमार मरतो. "इंसान और आत्मा की जंग मे जीत परमात्मा की होनी चाहिये" हे सांगितल्यानंतर आणि योग्य जागी (प्रति राज बब्बर) मदत मागितल्यानंतर त्याचे भूतलावारचे जीवितकार्य एकदाचे संपते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र 13/06/2012 - 22:05
"सहावा डोस कुत्रा चावल्यानंतर सहा महिन्यांनी घ्यायचा असतो, त्याला बूस्टर डोस म्हणतात. " म्हणजे मी लवकर घेतला असं म्हणायचय का? नव्हतं हो ते माझ्या हातात..

In reply to by शैलेन्द्र

त्यासाठी सहानुभूती आहे. पण तुलना कुत्रा चावणे आणि हा चित्रपट अशी करायची होती. वाक्यरचनेत आधी अंमळ चूक केली. --- अक्षयकुमार नक्की मरतो का कसं? मला असलं काही पहाताना डुलक्या काढायची सवय आहे. असो. मेला, न मेला, आपलं काय जातंय!

जुन्या 'जानी दुष्मन'चा रिमेक आहे का? त्यात निदान 'चलो रे डोली उठाओ कहार' हे छान गाणं तरी होतं :) जुन्या सिनेमातल्या संजीवकुमारचा रोल नवीन सिनेमात कोणी केला आहे हे विचारयाचं धाडसही होत नाहीये ;)

In reply to by संदीप चित्रे

मृत्युन्जय 13/06/2012 - 10:08
नाही त्याचा रिमेक नाही आहे. तो ही फडतूस होता. पण नविन जानी दुष्मन बघितल्यावर तो म्हणजे एकदम ऑस्कर विनर वाटायला लागतो. बादवे चलो रे डोली उठाओ ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अगदी क्लासिकल नसले तरी छान गाणे आहे ते. रफीचा आवाज अ‍ॅज युजअल ग्रेट.,

लक्ष्मणशिवरामक्रुष्णा शिववेंकटा लक्ष्मीवल्लभा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचिपल्ली एक्केपरंपीर परंबदूर चिन्नस्वामी मुत्तूस्वमी वेणुगोपाल अय्यर...

रमताराम 13/06/2012 - 12:06
एकच बदल करा. चित्रपट कार्टून फिल्म म्हणून पहा. म्हणजे त्यात नाही का ते अन्विल जेरीच्या अंगावर पडते नि तो सपाट होऊन जातो. लगेचच टुप्प आवाज करून हवा भरल्यासारखा टम्म फुगतो नि पळू लागतो, काय मज्जा. टीवीवर अधूनमधून लागतो तेव्हा कॉमेडी सर्कसचा एपिसोड आहे असे समजून पाहतो मी.

अमृत 13/06/2012 - 13:27
परिक्षण लिहिताना जरा वाचकांवर दया दाखवावी (हापिसात बसून असं काही वाचल्यावर होणार्‍या हास्यस्फोटांवर आजूबाजूचे अमराठी सहकारी जो कटाक्ष टाकतात त्यला कोण उत्तर देणार?????) :-) अमृत

In reply to by परिकथेतील राजकुमार

JAGOMOHANPYARE 13/06/2012 - 00:36
मला इंतेहा या नावाचा एक षिणेमा हवा आहे... Inteha विद्या माळवदे, अष्मित पटेल .. विक्रम की महेश की कुठल्या तरी भट्टाचा षिणेमा आहे.. यु ट्युबावर गाणे आहे. हमसफर चाहिये पण षिणेमा मिळाला नाही.. कुठे मिळेल का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 13/06/2012 - 11:00
अर्रे तुला कुठुन मिळते हे असले काहितरी. चल सगळ्ञा टॉरेंट साइट्सची यादी दे बरे पटकन. इतके दिवस मला केवळ आयसोहंट आणि मिनिनोव्हा माहिती होते.

JAGOMOHANPYARE 12/06/2012 - 18:11
औषधोपचार कला नृत्य संगीत नाट्य बालकथा बालगीत विनोद साहित्यिक विज्ञान मौजमजा चित्रपट प्रकटन मत लेख विचार शुभेच्छा सद्भावना प्रतिसाद शिफारस सल्ला अनुभव माहिती प्रतिक्रिया आस्वाद समीक्षा विरंगुळा :)

हे सगळे बघितलेले सर्व लोक जीव देतात आणि उरलेला एक शेवटचा माणूस या चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी जिवंत उरतो
असे धाडसी विधान करु नका. एका मित्राच्या आग्रहाला बळी पडून मी हे सारे अत्याचार सहन केले आहेत. आणि तरी ही अजुन जिवंत आहे. नंतर त्या मित्राला आठ दिवस अंथरुणाला खिळून रहावे लागले हि गोष्ट निराळी, पण मी जिवंत राहीलो. सगळ्यात उच्च कोटीचा धक्का तुम्ही इथे मांडलाच नाही, अहो तो अक्षय कुमार आपल्या अक्षय या नावाला सार्थ ठरवत, कोमामधून उठून सरळ बाईकवर बसतो आणि ती भरधाव वेगाने पळवतो.

हे असले चित्रपट तुम्ही बघता? भलतेच सहनशील आहात. मी पाहिलेला शेवटचा (पैसे टाकून, वाया घालवून) बघितलेला सिनेमा म्हणजे, जॅकी श्रॉफचा"स्टंटमॅन". त्यानंतर टॉकिज मध्ये जावून हिंदी सिनेमा बघायचे धाडस झाले नाही.

पैसा 12/06/2012 - 18:35
एवढं सगळं बघून परत आम्हाला सांगायल तू शुद्धीत राहिलास, म्हणजे तू नक्की च रजनीकांतचा अंशात्मक अवतार असला पाहिजेस! मला तर मी कोण आहे हेच विसरायला झालं सगळं वाचून होईपर्यंत!

आधी त्या चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना आणि एक दंडवत हा चित्रपट पाहून पुन्हा त्याचं इतकं सखोल आणि सांगोपांग परीक्षण लिहीणार्‍या तुला! _/\_ जे पी

रेवती 12/06/2012 - 19:36
परिक्षण आणि प्रतिसाद भारीयेत. प्रश्न एकच पडतो की या कलाकारांना (?) असली फालतू ष्टोरी असलेल्या शिनेमात काम करताना स्वत:चेच हसू येत नसेल का?

In reply to by रेवती

कवितानागेश 13/06/2012 - 00:14
त्यांना सगळी ष्टोरी माहीतीच नसते मुळी. ते फक्त आपापले सीन करुन कलटी देतात. भयानक आहे सिनेमा. बघायलाच हवा.. ;)

In reply to by रेवती

पियुशा 13/06/2012 - 10:46
रेवती आज्ज्जी प्रश्न एकच पडतो की या कलाकारांना (?) असली फालतू ष्टोरी असलेल्या शिनेमात काम करताना स्वत:चेच हसू येत नसेल का? पैसा पैसा पैसा ........... हेच एकमेव कारण आहे , हा पिक्चर ज्या काळी आला होता तेव्हा ह्यां कलाकारांना कुणी कुण्णी विचारत नव्हते ;) ,बेरोजगार होते सगळे बिच्चारे,सोनु निगमचे तर पार्श्वगायन करुन सुद्धा भागत नव्हते म्हनून उतरला बिचारा स्वतःच हसं करुन घ्यायला ;) ह्या टु़क्कार पिक्चरमध्ये काम करुन जो बक्कळ पैसा मिळाला त्यातुन ह्या कलाकारांनी पॉश गाड्या / फ्ल्याट / जमिनी घेतल्या आहेत म्हणे ;) " काह्हीही न करता इतका बक्कळ पैसा सोडुन द्यायला" आपले स्टार्स काही इतकेही हे नाहीयेत ;)

फारएन्ड 12/06/2012 - 20:09
धमाल परीक्षण आहे :) आपला बाप जन्मला आहे हे समजल्यामुळे मध्ये काही काळ रजनीकांत मानसिक धक्का बसुन इस्पितळात दाखल झाला होता म्हणे)>>> आत्म्याला गोळ्या मारतो??? आणी हा कॉलेजमध्ये बंदुक घेउन येतो? >>> दोन तुकडे, दोन टँक, आत्मारूपी मिलन वगैरे>>> सगळेच धमाल. शेवटी सगळे आपापल्या रूपातच मरतात, की अरमानच्या रूपात मनीषा, तिच्या रूपात तिसराच कोणी असे केले आहे? :)

संपत 12/06/2012 - 21:24
धमाल परीक्षण!! मी देखील टीवीवर अर्धा तास हा चित्रपट सहन केला होता.. नंतर इंडिया टीवी देखील सुसह्य वाटले होते. आणखीन एक, जसपाल भट्टी देखील हॉरर चित्रपटच बनवत असतो.. चित्रपटाचे नाव 'कबरीस्तान का चौकीदार'.

चित्रगुप्त 12/06/2012 - 22:48
एकदम झकास परिक्षण. हा सिनेमा अधून मधून टीव्ही वर येत असल्याने थोडा तुटक तुटक बघितलेला आहे, परंतु सपूर्ण कथा आजच कळली. चित्रपटाची कथा लिहिणारा जो कुणी अहे, तो केवळ व्यास, वाल्मिकी वा होमर च्या तोडीचा. त्याला सहस्त्र दंडवत.

शैलेन्द्र 12/06/2012 - 23:23
"चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा." च्यायला.. अशीच परीस्थीती झालेली.. मुंबै ते गोवा वोल्वो प्रवासात हा शिनेमा लावलेला.. न पाहुन जातो कुठे? ते कमी म्हणुन की काय, इंदोर मुबै प्रवासात एक महीन्याने परत बुस्टर डोस..

In reply to by शैलेन्द्र

इंदोर मुबै प्रवासात एक महीन्याने परत बुस्टर डोस..
कुत्रा चावल्यावर आता सहा इंजेक्शन्स घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सहावा डोस कुत्रा चावल्यानंतर सहा महिन्यांनी घ्यायचा असतो, त्याला बूस्टर डोस म्हणतात. मी हा पिक्चर पाहिल्याचं आठवतं, पण अक्षयकुमार, सोनू निगम मरत नाहीत हे माहितच नव्हतं. माझा डोळा लागला असणार. हा सिनेमा अतिशय 'फारएण्डी' आहे. मृत्युन्जय, आख्खी स्टोरी न सांगता नुस्ते पंचेस ठेवले असतेस तर आणखी मजा आली असती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 13/06/2012 - 10:00
आय माय स्वारी. अक्षयकुमार मरतो. "इंसान और आत्मा की जंग मे जीत परमात्मा की होनी चाहिये" हे सांगितल्यानंतर आणि योग्य जागी (प्रति राज बब्बर) मदत मागितल्यानंतर त्याचे भूतलावारचे जीवितकार्य एकदाचे संपते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र 13/06/2012 - 22:05
"सहावा डोस कुत्रा चावल्यानंतर सहा महिन्यांनी घ्यायचा असतो, त्याला बूस्टर डोस म्हणतात. " म्हणजे मी लवकर घेतला असं म्हणायचय का? नव्हतं हो ते माझ्या हातात..

In reply to by शैलेन्द्र

त्यासाठी सहानुभूती आहे. पण तुलना कुत्रा चावणे आणि हा चित्रपट अशी करायची होती. वाक्यरचनेत आधी अंमळ चूक केली. --- अक्षयकुमार नक्की मरतो का कसं? मला असलं काही पहाताना डुलक्या काढायची सवय आहे. असो. मेला, न मेला, आपलं काय जातंय!

जुन्या 'जानी दुष्मन'चा रिमेक आहे का? त्यात निदान 'चलो रे डोली उठाओ कहार' हे छान गाणं तरी होतं :) जुन्या सिनेमातल्या संजीवकुमारचा रोल नवीन सिनेमात कोणी केला आहे हे विचारयाचं धाडसही होत नाहीये ;)

In reply to by संदीप चित्रे

मृत्युन्जय 13/06/2012 - 10:08
नाही त्याचा रिमेक नाही आहे. तो ही फडतूस होता. पण नविन जानी दुष्मन बघितल्यावर तो म्हणजे एकदम ऑस्कर विनर वाटायला लागतो. बादवे चलो रे डोली उठाओ ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. अगदी क्लासिकल नसले तरी छान गाणे आहे ते. रफीचा आवाज अ‍ॅज युजअल ग्रेट.,

लक्ष्मणशिवरामक्रुष्णा शिववेंकटा लक्ष्मीवल्लभा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचिपल्ली एक्केपरंपीर परंबदूर चिन्नस्वामी मुत्तूस्वमी वेणुगोपाल अय्यर...

रमताराम 13/06/2012 - 12:06
एकच बदल करा. चित्रपट कार्टून फिल्म म्हणून पहा. म्हणजे त्यात नाही का ते अन्विल जेरीच्या अंगावर पडते नि तो सपाट होऊन जातो. लगेचच टुप्प आवाज करून हवा भरल्यासारखा टम्म फुगतो नि पळू लागतो, काय मज्जा. टीवीवर अधूनमधून लागतो तेव्हा कॉमेडी सर्कसचा एपिसोड आहे असे समजून पाहतो मी.

अमृत 13/06/2012 - 13:27
परिक्षण लिहिताना जरा वाचकांवर दया दाखवावी (हापिसात बसून असं काही वाचल्यावर होणार्‍या हास्यस्फोटांवर आजूबाजूचे अमराठी सहकारी जो कटाक्ष टाकतात त्यला कोण उत्तर देणार?????) :-) अमृत
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

तुम इक गोरख धंदा हो

यकु ·

In reply to by ऋषिकेश

कव्वाली आवडली. अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है तुम एक गोरख धंदा हो स्सही. -दिलीप बिरुटे

छान. गोरख - गोरख या नावाचा अर्थ एका सत्पुरुषांनी असा सांगितला होता की गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे म्हणजे (गो म्हणजे धेनू त्या राखणारा गोरख हा एक लौकीक अर्थ झाला) गो म्हणजे इंद्रिये जो इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन आहे तो म्हणजे जितेंद्रीय असा योगेश्वर श्रीकृष्ण. गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला अशा अर्थापेक्षा इंद्रिय जिंकलेला अशाच अर्थाने जास्त लागू पडतो.

यकु 07/06/2012 - 09:59
गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे
आणि गाईच्या पोटात 33 कोटी देव ! मग कृष्‍ण कन्हैय्या गाई राखणारच.
गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला
फक्त तसं म्हणायची एक पद्धत, दृष्‍टांत - शेणातून आले म्हणजे कुठून आले? तर गाईच्या पोटातून. नाथपंथात कशाचंही काहीही होऊ शकतं. :) पुपे पण गोरखनाथांचा जन्म गाईच्या पोटातून झाला हे मात्र आत्ताच कळलं - मी अजून नवनाथ अवतारांबद्दलची पोथी (ही फक्त मराठी भाषेतच आहे असं कुठेतरी वाचलं) वाचलेली नाही, वडलांना अशात कुणीतरी वाचायला सांगितलीय म्हणे, त्यांना विचारावं लागेल वाचतायत की नाही आणि मलाही वाचावी लागणार आहे.

In reply to by यकु

मन१ 07/06/2012 - 11:16
अंधुकशी आठवणारी कथा लिहितोयः- महागुरु, आदिनाथ शंकराचे थेट शिष्य मत्स्येंद्रनाथांना कुठल्याशा विवाहित जोडप्याने नवस केला मुलगा होउ दे, तुम्हाला अर्पण़ करिन वगैरे. त्यांनी तसे व्हावे म्हणून आशिर्वादरूपी / प्रसादरूपी एक विभूती/दिव्यभुकटी दिली. त्या स्त्रीस काय बुद्धी झाली कुणास ठाउक. तिने ती विभूती नाथ महाराज जाताच धाडकन शेणात टाकली. काही वर्षांनी आपल्या कृपेने झालेला पुत्र परत मागण्यास मच्छिंद्रनाथ/ मत्स्येंद्रनाथ आले. त्यांना विभूती शेणात टाकली गेल्याचे समजले. तत्क्षणी ते घरामागच्या शेणाने भरलेल्या गोठ्यात जाउन "चल बेटा गोरख, ऊठ मोठा झालायेस आता" असे म्हणताच गाईच्या शेणातून(की शेणाच्या/गोवर्‍यांच्या राखेतून?? ) एक तेजस्वी युवक बाहेर आला. ब्रम्हचर्याचे तेज** त्याच्या चेहर्‍यावर्,कांटीवर झळकत होते. मत्स्येंद्रनाथ त्याला घेउन निघून गेले. पुढे काही काळाने खुद्द मत्स्येंद्रनाथच एका स्त्रीराज्यात* भ्रमित होउन अडकले, मूळ नाथपंथी रूप विसरले. तेव्हा ह्याच त्यांच्या शिष्याने, गोरखनाथाने महत्प्रयासाने त्यांना परत आणले. लोककथा म्हणते त्यानुसार त्यांनी नर्तन्-वादन करणार्‍याच्या वेशात स्त्री राज्यात प्रवेश केला आणि तिथे ढोल्/ मृदुंग वाजवतानाच त्यातून "चल मच्छिंदर गोरख आया" असा ध्वनी उमटला. गुरु-शिष्य भेट होताच स्व-रूपाची जाणीव होउन मच्छिंद्र परतले. ह्या सगळ्या कथेचा आधार काय ठाउक नाही. मौखिक परंपरेत अगदि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी एक आहे. ह्यातला आध्यात्मिक म्हटला जाणारा अर्थही समजलेला नाही. ह्याच कथेची पुढची व्हर्जन चोप्य पस्ते करतोय. http://mr.upakram.org/node/1372#comment-22279 प्रेषक विसुनाना (मंगळ, 08/05/2008 - 08:24) रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे - मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.) या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली. परंतु 'उर्ध्वरेता'(http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Matrimony#cite_note-8) या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली. *स्त्री राज्य म्हणजे जिथे सर्व कारभार स्त्रिया करतात असे काहिसे. **ह्याचा नक्की अर्थ ठाउक नाही.

In reply to by प्रचेतस

मन१ 07/06/2012 - 11:23
बहुतेक नाही. ह्यांना शाक्तपंथासारखा स्वैराचार्,वामाचार किंवा व्य्भिचार मान्य नव्हता. शाक्त म्हणजे बहुतेक ते पाच "म" वाले. मदिरा,मथुन, मदिराक्षीचा तडकून उपभोग घ्यायचा असा काहितरी फंडा आहे.

In reply to by यकु

मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो. मला यातलं काहीही *ट किंवा *टा सुद्धा कळले नाही म्हणून मै कहां हूं? पुन्हा असो. -पुलेशु.

In reply to by कापूसकोन्ड्या

यकु 07/06/2012 - 21:26
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो.
सो व्हॉट वॉज दी प्रॉब्लेम?

In reply to by यकु

प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.

In reply to by राजेश घासकडवी

यकु 07/06/2012 - 22:15
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?

In reply to by यकु

शरीरात शिरणं, मनात शिरणं वगैरे कशाला लागतं? 'मै कहॉं हू?' या शब्दप्रयोगांचा उपयोग खरोखरच 'मी कुठे आहे' हे विचारण्यासाठी नाही हे स्वयंस्पष्ट आहे. इतकंच. तुम्ही त्या शब्दांमधले दाणे शोधण्याऐवजी फोलपटं निवडली. तुमचा चॉइस. विसंगती आहे इतकं मान्य करा एवढंच म्हणणं आहे. यु शुड फॉलो व्हॉट यू प्रीच.

In reply to by यकु

हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
काही वाक्प्रचार आठवले. एकच लक्षात येतो, बाकीचे विसरले. मै कहाँ हूं ?
भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं.

सहज 07/06/2012 - 11:23
खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. मला कशातलं काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा टकुर्‍याला ताण नको. - श्री श्री साईविलास

In reply to by सहज

विसुनाना 07/06/2012 - 11:51
म्हणजे नवरत्ननाथांनी (देहरूपाने) इहलोकीची यात्रा संपवली? अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय? मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा? याचे गूढ वाटले.

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 11:59
अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय?
नर्मदे हर ! मुर्दों को जो जिंदा कर दे अशा माणसाच्या मृत देहाचं काय झालं ही खरीतर गौण बाब आहे, त्यांनी मला कळवली नाही - फक्त खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं. वाईट वाटलं, शेवटी कितीही सिद्धपुरुष झाला तरी त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा?
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं. जातील कुठे?

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 12:14
खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का? बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही. :(

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 12:27
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
नक्कीच भेटतील.
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
माझ्यासमोर दहन वगैरे झालेलं नाही, किंवा दहन झाल्याचं मला कुणी कळवलं नाही, म्हणून जे चेतनेद्वारे बुद्धीगम्य झालं ते मी मानलं. हे माझं इंटरप्रिटेशन चूक ठरावं आणि नाथांची त्यांच्या त्या सर्वहर देहातच भेट व्हावी असं मला वाटतंच.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का?
बिलकुल!
बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही.
:(

यकु 07/06/2012 - 11:51
मनोबा,
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत.(त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
असतील, अक्कमहादेवी आणि लल्लेश्वरी देखील वस्त्र वापरायच्या नाहीत असे वाचलेय. लल्लेश्वरी म्हणजेच जैनांच्या एका तीर्थंकरांपैकी एक असंही म्हटलं जातं. जैन तीर्थंकर नग्न असतात.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो.
झूठ है! म्हणजे एक पुरुष आणि स्त्री खरोखर संग करतात असे नव्हे, पुरुष आणि स्त्री हे द्वैत संपलं की ते जे Living Organism शिल्लक राहिल त्याला काय म्हणणार? इव्हन जो या मार्गावरुन चालतो त्याला तो पुरुष असला तरी त्याने स्वत:ला पुरुष मानणं अपेक्षित नसतं, तो मानत नसतोच. अशा अवलिया, फकीर माणसांनी खरोखरची स्त्री शोधायची कुठे? सो उर्ध्वरेतनात स्त्रीसंग अपेक्षित असतो इज ए बोगस फोकलोर. हां, मच्छिंद्रनाथ निश्चितच विवस्त्र योगीनींच्या राज्यात गेले असतील आणि योगीनींनी त्यांना हठयोगातील आसनांचे आव्हानही दिले असेल, बट नॉट इन दी सेन्स ऑफ मेल- फिमेल इंटरकोर्स. उर्ध्वरेतन करु शकतोस तर दाखव बरं मग ! असं काही झालं असेल. मच्छिंद्रनाथांची जस्ट एक सदिच्छा भेट दिली असेल योगीनींना. एरव्ही दिसायला स्त्री-पुरुष असले म्हणून काय त्यांनी भेटू पण नये का? मच्छिंद्रनाथ योगीनींच्या राज्यात रमले म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संग वगळताही अख्ख्या जगभरातल्या गोष्‍टी असतातच की. योगीनींनी चांगला स्वयंपाक केला असेल, प्रेमानं खाऊ घातलं असेल - चर्चा केली असेल - म्हणून रमले असतील. आणि ज्या मच्छिंद्रनाथांनी ओज-तेज ही वस्तू उदीच्या रुपात देऊन, ती शेणात पडूनही गोरक्षनाथांचा जन्म झाला त्या मुलानेच बापाला काही शिकवावं हे असंभव. म्हणूनच लल्लेश्वरी जैनांचा एक पुरुष तीर्थंकर होऊ शकणं स्वाभाविक वाटतं, कट्टर जैनांना पटो न पटो. लल्लेश्वरीच जैनांच्या तीर्थंकरांपैकी आहेच असा बराच रेटा ओशोने लावलाय - हे ओशो मूळचे जातीने जैनच होते हे आणखी एक.

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 11:59
माझ्याकडे फार पूर्वी प्रकाशित झालेले (म्हणजे १९४२ साली) 'पतंजली योगदर्शन' आहे. त्यातील मूळ शब्दात (असेल तर संस्कृत श्लोकासह) 'ऊर्ध्वरेता' म्हणजे नक्की काय ते इथे सांगतो. -->>आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या --

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 12:07
हे असं पाहिजे - आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या ;-) उर्ध्वरेतनात स्त्री योनीत वीर्य वगैरे शिस्नाद्वारे वीर्य सोडलं जात नाही, बाहेर ओढण्याचा प्रश्नच नाही. डोळ्यांतून जितक्या सहज अश्रू बाहेर पडतात तितक्याच सहज वीर्य, वीर्य कोशिकांमधून स्रवणे आणि उर्ध्व म्हणजे सहस्रारात जाणे हे उर्ध्वरेतन. अर्थातच यासाठी योग्यांना ध्यानसाधना करावी लागते - ट्रायल अॅण्‍ड एरर इथेही असेलच. नाथ भेटेपर्यंत माझ्याकडे ध्यान होतं, हे उर्ध्वरेतन वगैरे माझ्या साधनेचा भाग नाही - नाथांच्या दीक्षा कृपेचा आहे.

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 12:19
तुम्ही ठळक केलेला ठशातला मजकूर माझ्या दृष्टीने तसा ठळक असू नये. तो मजकूर माझ्या दृष्टीने पांढर्‍या ठशातच हवा आहे. हे झाले माझे स्पष्टीकरण. बाकी तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही केलेच आहे. :)

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 13:56
काळं आणि पांढरं एकच दिसतं ते तुम्हासारख्या सम्यक दृष्टीच्या महान योगी पुरुषांना. आम्हाला मात्र काळं ते काळं दिसतं आणि पांढरं ते पांढरंच! . ;)

In reply to by यकु

गवि 07/06/2012 - 12:46
माफ करा. आता राहवत नाही. एक मूलभूत शंका विचारतो. हाय काँटेक्स्ट चर्चेत ती मूर्खपणाची ठरु शकते. योनीत सोडलेलं वीर्य शिश्नाद्वारे परत खेचणं किंवा सोडण्यापूर्वीच ते वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं? वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं? धन्यवाद.

In reply to by गवि

यकु 07/06/2012 - 13:01
वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं?
संन्यास घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्त्री संगाचा शास्‍त्राने निषेध केला आहे. पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न अशासाठी की त्यालाच पंथ, साधना (ऑनगोईंग प्रोसेस), रिअलायझेशन, ईश्वरप्रणिधान म्हटलं गेलंय.
वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं
करायचं नाही, आत्मा मुक्त झाला असला तरी तो देहामध्‍ये, देहधारी असतोच - मुक्त झालेल्या आत्म्याच्या देहातही निसर्गनियमाप्रमाणे वीर्य वगैरे सगळ्या गोष्‍टी निर्माण होतातच. म्हणून उर्ध्वरेतनाद्वारे ते सहस्रारात न्यायचं. आणि तपसंचय करुन माझ्यासारख्याला दीक्षा द्यायची, मुक्तीच्या मार्गाने अग्रसर करायचं.

In reply to by यकु

jaypal 07/06/2012 - 13:38
या अश्या रेतन पध्द्तिने पुरुषांची पण डोहाळ जेवण घालावि लागतिल. ;-) तो निसर्ग चु* येड** आहे. त्याला आक्कलच नाही उगाचच त्याने प्रजनन अंगांची निर्मीती केली.

In reply to by jaypal

यकु 07/06/2012 - 13:50
निसर्गाची माय कशाला उद्धरताय;-) प्रजनन अंगे नीट कामं करतायत तरी कशाला तापताय उगाच? निसर्ग आपला गप राहून सगळ्याच मार्गांनी सक्रिय असतो, गप पडून रहा.

In reply to by यकु

पैसा 07/06/2012 - 14:10
तू अजून संन्यास घेतलेला नाहीस. तुझ्या आईची परवानगी घेतलीस का कधी? साक्षात आदिशंकराचार्यांना सुद्धा आईची परवानगी मिळवावी लागली होती. सगळे आश्रम क्रमाने भोगून झाले की संन्यास घ्यायचा अशी खरी तर पद्धत. उड्या मारू नको. :P

शिल्पा ब 07/06/2012 - 12:09
छानच. हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय. कदाचित घेतलाही असेल...शरीर घरीच ए पण आत्म्याने संन्यास घेतलाय. (आत्मा म्हणजे आत्मु नव्हे तर शरीरात वसणारा एक घटक असतो म्हणे..) असो. एक मात्र झालं..मिपावर अशा संन्यासी/ अध्यात्मिक वृत्तींच्या लेखांचा एकदम सुकाळु होउन गेलाय एवढं मात्र खरं!

In reply to by शिल्पा ब

यकु 07/06/2012 - 12:47
हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय
एकदम योग्य वाटतंय - भवानीला :p संन्यासच घ्‍यावा वाटणार!

In reply to by जयंत कुलकर्णी

५० फक्त 07/06/2012 - 12:40
एका मुलाला चित्र काढायला सांगितलं, गवत खाणारी गाय, अर्धा तासानं बाईनी पाहिलं, कागद कोराच, विचारलं - गवत कुठंय मुलगा - खाल्लं गाईनी बाई - गाय कुठाय मुलगा - ती कशाला थांबतीय, ती गेली पळुन कधीच.

गणपा 07/06/2012 - 13:09
गेट वेल सुन.
किंवा
येशवंता लोकांच्या विकेटी घेणं कधी थांबवणारे कोण जाणे?
Whichever is applicable. ;)

JAGOMOHANPYARE 07/06/2012 - 13:59
http://www.youtube.com/watch?v=IvZrk6mqSY8&feature=fvsr इथे अर्थ आहे.. गोरख धंदा ट्रिकी बिजनेस

In reply to by JAGOMOHANPYARE

यकु 07/06/2012 - 14:13
शंकराच्या काळ्याभोर पिंडीसारख्या रंगावर इथलीच अक्षरे विभूतीच्या पांढर्‍या रंगात - उमटताना दिसत आहेत.- शिवशंभोचं भस्मलेपन सुरु आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु 07/06/2012 - 14:10
थँक्स ! थँक्स ! थँक्स !!! :) ओवीबद्ध नाहीय - निवेदन आहे. ओवीबद्ध वाचायला फार मजा येते - जुनी खोड ;-) - गावातल्या मंदीरात रामविजय वाचायची. इथे राम मंदीर आहे, तिथे मिळते का पहातो.

In reply to by यकु

इनिगोय 07/06/2012 - 16:38
ओवीबद्ध नवनाथ भक्तीसार इथे आहे. नवनाथांच्या कथांचे पारायण हा अनुभव अगदी ताजा आहे, विलक्षण कथा आहेत, आणि त्यांची अनुभूती येते. बाकी पु.वा.शु.

गणेशा 07/06/2012 - 16:02
इतक्या लवकर ते देह सोडुन गेले ? मला वाटते तुला जी दिक्षा दिली ती शेवटचीच होती वाटते त्यांची.. पण देह कसा सोडुन जाता येतो.. की त्याला आत्महत्या म्हणायचे की आत्ममुक्ती ? पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ? आणि कोणी त्यांना जर तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ? तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ? दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ? की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते. दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ? सॉर्री, प्रश्न खुप आहेत, पण एक सामान्य माणुस म्हणुन मला अशेच प्रश्न उभे राहिल्याने तसे लिहिले आहे.

यकु 07/06/2012 - 16:19
पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ?
ते पण एक कोडं आहे.. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? जन्म मरणाचा फेरा. अमरकंटक. अशा सिद्ध पुरुषांची कूट भाषा असते - वेदांतल्या ऋचांसारखी - आणि तिचे अर्थ थेट जीवनातल्या घडामोडींतून प्रगटतात. ए लव्हली मॅन इन्डीड.
तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ?
माझं वर्णन वाचून तुला काही मिळणार नाही. कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील.
तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ?
मोमेंट टू मोमेंट - तु 'गुप्तकाशीचा योगी' नावाने दोन भागात लिहिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत.
दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ?
पात्र तयार असलं की त्यात आपोआप पडतंच, हे मला माझ्या गुरुंनी सांगितलंय मला दीक्षा दिल्यानंतर. त्यापूर्वी कोण नवरत्न नाथ ते मला आयुष्यात कधी माहित नव्हतं.
की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते.
हवी असत नाही. दोन दिवस उपास केल्यानंतर भुक जशी राक्षसासारखी उफाळून येते तशी भूक निर्माण व्हायला पाहिजे.
दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ?
माझ्या गुरुंनी माझ्यामार्फत कुणाला दीक्षा दिली आणि माझा देह पडला तर या प्रश्नाचं उत्तर हो समजावं लागेल.

In reply to by यकु

५० फक्त 07/06/2012 - 23:06
कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील. - दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.

In reply to by ५० फक्त

यकु 07/06/2012 - 23:23
दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.
ढोल ताशे वाजवत, पेंडॉल टाकून करुन दाखवीन! सेक्स ऑर्गिज अँण्‍ड फूड ऑर्गिज आर ऑल दी सेम ! अॅण्‍ड अल्टीमेटली धीस इज गोईंग टू बी वन मॅन शो, काळजी नसावी.

In reply to by यकु

५० फक्त 08/06/2012 - 10:09
पंडॉलला पडदे लावाल ही माफक अपेक्षा, .. . . . .. म्हणजे तिकिट लावुन तेवढाच धंदा करता येईल, किमान खरबुज, चिलिम, कोंळसा, गांजा आणि काडेपेटीची तरी सोय होईल

स्पंदना 08/06/2012 - 06:52
यशवंत वर पैसान म्हंटलय तेच म्हणेन, आईची परवानगी घेतलीस का? मुर्ख माणसा, कोण कुठला स्वतःला योगी म्हणवणारा तुला दोन दिवसात भुरळ घालतो अन तु त्याच्या मागुन काय ती दिक्षा घेत फिरतोस , मला खरच कळत नाही आहे. सारी विचार शक्तीच नष्ट होते का रे तुमची? काय बॅकरांउंड होती रे त्या नाथाची? विचारलस कधी? नाही, घ्यायचच तर पारखुन घ्याव. हे सार मला खुळचट्पणा वाटतय. आजवर बाकी काही अचिव्ह करायला एव्हढ धडपडलास का? आता तरी कुठ धडपडतोय्स म्हणा, नुसता टाईमपास्..बाकि काही नाही. अन मग असला पळपुटेपणा, दिक्षा म्हणे! पहिला आधिची ऋण फेड, त्या आईला आपल्याही मुलान निदान सामान्यतरी होउन दाखवाव अस नक्किच वाटत असेल, ते मातृ ऋण फेड पहिला. बसु दे तिला चार घटका जिवाला घोर न लागता. घाल तिला तुझ्या कमाईचे चार घास, अन बघु दे तिला तुझ्या चेहर्‍यावर समाधान. यशवंत नाव बदललस्(आयडीच) ते ही वाईट म्हणुन, एकुण तुला चांगल व्हायच नाही अस ठरवल आहेस का तु? स्वतःच नाव स्विकार पहिला, जसा आहेस तसा स्वतःल स्विकार! मग जगभरची तत्वज्ञान पालथी घाल. मला विचारशील तर तळपट होवो त्या युजीच अन आगित जळो तो नाथ! एक साध चांगल्या घरच पोर बिघडवल.

In reply to by स्पंदना

हंस 08/06/2012 - 08:37
अगदी अगदी, माझ्या मनातलं बोललात अपर्णाताई. सादर दंडवत स्विकारावा! मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठी एखाद्या माणसाच्या/बुवाच्या संपर्कात आल्यावर. पण तुम्ही अगदी माझ्यामनातील भावना बोलुन दाखवलीत. माझेही दोन मित्र असेच बुवांच्या नादी लागले होते, पण लग्न झाल्यावर आलेत आता वठणीवर, तेव्हा यकु लवकर लग्न कर बाबा, त्या माऊलीला सुनमुख दाखवुन निश्चिंत कर रे बाबा.

In reply to by हंस

गणेशा 08/06/2012 - 21:27
मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठी
याचे उत्तर आहे चंचल प्रवृत्ती. चंचल पणा मुळे माणुस स्थीर आणि ठोस असे काहीच कार्य करु शकत नाहि.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 02:26
टिपिकल संसारी प्रतिक्रिया. दुस्र्या बाजूचं कै न विचारात घेताच अशी टिप्पणी करणे लै म्हंजे लै चूक. (अन हा उपरोध नैये, खरंच बोल्तोय)

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 09/06/2012 - 05:54
त्याच काय आहे, रोग जितका जालिम तेव्हढ जालिम " अँ टि बायोटिक" देतात डॉक्टर बॅटमॅन. तुम्ही सुद्धा शिकुन घ्या नाहीतर उडता नाही यायच. मला सांगा ह्या यकुला आधि देवच मान्य नव्हता, जो साधा सरळ जगन नियंता आहे. पण कोणी तरी एक गांजाची चिलम फुकायला देतो आणि ह्याला सरळ भैरव डबक्यात डूंबायला लागलेलेल दिसतात. ह्याची झाड म्हणे गदागदा हलतात. याचा त्या झाड निर्माण करणार्‍यावर नाही पण ती आयती हलवणार्‍यावर विश्वास! ह्याला अजुन सरळ 'वहायला ' नसेल जमल तोवर उलट वहायला शिकायची हौस! आता या असल्या 'बाजुला' तुम्ही 'दुसरी' बाजु म्हणताय का? अहो याचा जन्म हा एक काय कमी चमत्कार आहे का? ८४ दशलक्ष योनितुन एकदा लाभलेला हा मनुष्य जन्म. या एकाच जन्मात तुम्ही तुमच्या मातःपित्याच ऋण उतरु शकता, सहचारिणीला, फक्त नैसर्गिक भुक म्हणौन न पहाता, एक साथिदारिण म्हणुन पाहु शकता. स्वतःच्या जिन्स वहाणारे साधन म्हणुन जन्माला घालण्याऐवजी पालन पोषण करुन एक चांगल व्यक्तिमत्व घडवु शकता. ज्या समाजात रहाता त्या समाजाला काहीतरी चांगल परत देउ शकता. ते सगळ राहिल बाजुला. एक चिलिम काय फुकली लगोलग दिक्षाच! वर आणि तो कोण नाथ 'फोन' करुन बोलतो. आता जर हा नाथ कुठ कपडे अन विजेच्या तारा कड नजर वळवुन बोलत असेल तर त्याच मार्गान बोलायच ना ? उगा फोनचा आटापिटा कश्याला? राहु दे किस पाडायचा म्हंटला तर वाक्या वाक्याचा पाडीन , तेव्हढी तयारी असल्या शिवाय इथ यायच धाडस नसत केल. पण 'वेळ'. मला माझा 'संसार ' बोलोवतो आहे. बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात!

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 08:28
ओके. यकुचं जे चाल्लंय ते तुम्हाला पसंत नैये तर. ठीके, पण यकु तुमच्या हिशेबी चूक असला म्हणून त्याचा मार्ग चूक होतो असे मला नाही वाटत. संसारात असे काही ठेवले नाही की जे अपरिहार्य अतएव श्रेष्ठ आहे. ज्याला जे वाटेल त्याने ते करावे. कौटुंबिक जबाबदार्‍या होता होईल तो टाळू नयेत असे माझेदेखील मत आहे, पण काहीवेळेस समाजाच्या नजरेतून जी जबाबदारी असते ती वैयक्तिकरीत्या अडचणदेखील वाटू शकते. तशा व्यक्तींचे निकटवर्ति सगेसोयरे भले त्यमुळे त्यांना शिव्या घालोत, पण पूर्णपणे ते चूकच आहे असे नै वाटत मला. आता यकुच्या उदाहरणात तुम्हाला लॉजिकल असे काही दिसले नसेल, पण म्हणून त्या पूर्ण मार्गालाच रद्दबातल ठरवणे चूक आहे. तुमच्या आधीच्या आणि आत्ताच्या प्रतिसादावरूनदेखील हेच जाणवले त्याला माझा आक्षेप आहे. >>बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात! मान्य. फक्त संसार-सुप्रीमसिस्ट (वादी?) असण्याला माझा आक्षेप आहे.

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 09/06/2012 - 18:07
बॅटमॅन मला काय वाटतय हे महत्वाच नाही आहे. ना ही यशवंतन भक्तीमार्ग वा साधुसंत होण्यावर माझा आक्षेप आहे. पण अध्यात्माच्या मार्गावर चमत्कारातुन भक्ती कडे जाण्या ऐवजी स्वतःच्या मनातुन ती निर्माण व्हावी असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. संसार काय हो आम्च्या सारखे सर्वसामान्य लोक पण करतात. पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही.

In reply to by स्पंदना

नाना चेंगट 09/06/2012 - 18:48
>>>>>>पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? यशवंत जाऊ इच्छित असलेल्या नाथपंथी मार्गावर (ज्याला तुम्ही अंधविश्वासाचा मार्ग म्हणता) त्यावर बर्‍याच शतकांपूर्वी एक यशवंतपेक्षा वयाने कितीतरी लहान असलेला मुलगा गेला होता. त्या मुलाचा गुरु त्याचा थोरला बंधू होता. जग त्या मुलाला ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी उर्फ संन्याशाचं पोर या नावाने ओळखते. बिचारे आईबापाविना जगणारे पोर...!!! त्याला रोखणारं कुण्णी कुण्णी नव्हतं हो... असो.

In reply to by नाना चेंगट

यकु 09/06/2012 - 19:04
खुद्द ईश्वरच अनाथ आहे तर आपल्यासारख्या मरणधर्म्यांची काय कथा. पण नानासाहेबांचा प्रतिसाद खरोखर आवडला, अपर्णा अक्षय माझी चिंता वाटली त्याबद्दल धन्यवाद - पण आता ती सोडा.

In reply to by नाना चेंगट

स्पंदना 09/06/2012 - 19:06
__/\__ निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....

In reply to by स्पंदना

यकु 09/06/2012 - 19:17
निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....
निवृत्तीनाथांबद्दल बोलत नाहीय मी - मी ईश्वराचा बाप कोण ते विचारतोय - हे सॉल्व्ह झालंच पाहिजे. मला माहितीय ईश्वर अनाथ असतो - म्हणून तो माणसामध्‍ये आश्रय शोधतो. त्यामुळं नानांनी म्हटलंय त्यात भर घालून म्हणतो की आईवडीलांच्या देहत्यागामुळे अनाथ झालेल्या ज्ञानदेवादीकांची किंवा इतर माणसांची चर्चा नंतर - आधी ईश्वराच्या अनाथ असण्याची आणि त्यानं काय करावं याची चर्चा - बाकी तुम्ही काहीही सुनावत राहिलात तरी ऐकत राहूच - पर्यायच नाही.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 23:35
बाकी ठीक. पण >>नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. या अधोरेखित वाक्याचे प्रयोजन नाही कळाले. भिक्षा मागण्याला आक्षेप ध्वनित होतो का यातून? तसे असेल तर...वेल, इथे मतभेद आहेत. पण असो. तो जास्त महत्वाचा मुद्दा नाही. >>यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही. प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीच-तुमचे म्हणणे हे चांगले किंवा वाईट नाहिये, ते एकांगी आणि म्हणूनच चूक आहे इतकेच मला म्हणायचे आहे.

In reply to by बॅटमॅन

पैसा 09/06/2012 - 23:51
बॅटमॅन, ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो. तुकारामाला सुद्धा संसार चुकला नव्हता आणि एकनाथांनी तर अध्यात्म आणि प्रपंच या दोन्हींची उत्तम सांगड घातली होती. तेव्हा सर्वसंगपरित्याग हा नेहमीच आवश्यक असतो असं नाही. प्रपंचात राहूनही तुम्ही ध्येय साध्य करू शकता. लग्न वगैरे नको असेल तर ठीक आहे. एखाद्याची जन्मजात प्रवृत्ती असते तशी, तर ठीकच आहे. पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. अपर्णाने आईबद्दल लिहिलंय ते प्रातिनिधिकच आहे. फक्त आईच नव्हे, तर आपल्यावर इतर ज्या काही जबाबदार्‍या असतील त्या टाळणं बरोबर नाही. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतल्यानंतरही आपल्या आईची काळजी वाहिली होती आणि तिचे अंत्यसंस्कारही केले होते. आपण त्यांना चूक म्हणू शकत नाही. अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by पैसा

कवितानागेश 10/06/2012 - 00:12
ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो.>> आक्षेप आहे. जगात चांगल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारायची कशासाठी? आत्मोन्नती* करायची संधी प्रत्येकाला मिळते. ती ज्ञानेश्वरांनी स्विकारली, इतकेच. *: आत्मोन्नती चा अर्थ एक जीव म्हणून, माणूस म्हणून अधिक प्रेमळ, अनुकंपायुक्त, सजग, सक्षम आणि संवेदनशील होणे असा मी घेते.

In reply to by कवितानागेश

पैसा 10/06/2012 - 08:01
आत्मोन्नतीची संधी प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येकाने तसा प्रयत्न करायला पाहिजे हे १००% सत्य. पण ज्ञानेश्वरांना जन्माला येतानाच जे संचित मिळालं होतं ते आपल्यासारख्या सामान्यांकडे नसतं. आपल्यासारख्यांना तिथे पोचायचा कोणताही शॉर्टकट/बायपास नाही. प्रवास आणि मेहनत याला पर्याय नाही.

In reply to by कवितानागेश

५० फक्त 10/06/2012 - 12:56
आत्मोन्नती शब्द वाचुन आज गटणेंची आठवण झाली, पण मी म्हणतो हे एवढं सगळं वाचुन या आधी कुणालाच कशी यकु आणि गटणेंची तुलना करावी वाटली नाही, बहुदा गटणेंची साधना कमी पडली असावी.

In reply to by पैसा

बॅटमॅन 10/06/2012 - 00:15
>>पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. बरं ठीके, पण मग बुद्धाने तसंच केलं होतं ना! तुम्ही बाकी दिलेली उदाहरणे आहेत तसे हेदेखील आहेच की! बुद्धच का, समर्थ रामदासांनी पण तसेच केलं होतं. बुद्ध, ज्ञानेश्वर आणि रामदास हे एकेकच जन्मले म्हणून त्यांचा मार्ग चूक नाही ठरत. शंकराचार्यांनी केलं ते जर बरोबर, तर बुद्धाने केलं ते चूक? मुळात बरोबर-चूक या कल्पनाच सापेक्ष आहेत. >>अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. बरोबर च्या ऐवजी सुलभ असा शब्द असता तर पुर्णतः सहमत. तो शब्द नसल्यामुळे अंशतः सहमत. (५०% पेक्षा जास्त)

In reply to by बॅटमॅन

पैसा 10/06/2012 - 08:14
शंकराचार्य बरोबर म्हणताना दुसरा कोणी चूक असं मी अजिबात म्हटलेलं नाही. उलट
जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!
हेच माझंही म्हणणं आहे. बुद्धही त्याच्या जागी बरोबरच होता. पण सर्वसंगपरित्याग करून तो घर सोडून निघाला तेव्हा सिद्धार्थ गौतमच होता. "भगवान बुद्ध" होण्यापूर्वी त्याने एकांतात खडतर तपश्चर्या केली होती. त्याला कोणताही शॉर्टकट मिळाला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दल मी वर लिहिलंच आहे. त्यांना जन्माला येतानाच झुकतं माप मिळालं होतं. रामदासही त्यांच्या जागी बरोबरच होते. रामदासांनी ४ लोकांसारखा संसार केला नाही. तर अवघ्या विश्वाचाच संसार केला.
आपण दोघेही एकाच प्रकारचं बोलतोय! :D मी पण तेच म्हणतेय.
>जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by स्पंदना

कवितानागेश 09/06/2012 - 23:52
अहो अपर्णाताई, यकु कशाला संन्यास घेतोय? नोकरी गेली म्हणून काय झाले? मिळेल परत. :) तो बघेल की त्याच्या आईवडलांकडे. शिवाय तो लग्न पण करणार आहे, असे त्यानीच कबूल केलंय इथेच कुठेतरी. उलट आधी तो लग्न करणार नाही, सगळे भंकस आहे, वगरै बोलायचा. असो.

श्रावण मोडक 08/06/2012 - 10:44
गोष्ट ऐकीव आहे. एकदा मागे अशीच लिहिली होती. झेनकथा आहे असं म्हणतात. खरं खोटं माहिती नाही. तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि एक झेन साधू. साधूची कीर्ती ऐकून प्राध्यापक त्याच्याकडे चर्चेसाठी येतात. साधू तयार होतो. म्हणतो, "आपण आधी चहा घेऊ, मग चर्चा करू." साधू चहाची तयारी करू लागतो. प्राध्यापक आपले गोडवे गाऊ लागतात. आपला अभ्यास, आपलं लेखन, आपल्या विषयांची व्याप्ती वगैरे... तो बोलत राहतो... साधू कपबशीत चहा ओतू लागतो. ओतत जातो. कप भरतो, बशीत चहा उतरतो, बशी भरते, चहा आता जमिनीवर सांडणार ही स्थिती येते. प्राध्यापक म्हणतात, "अहो, काय करताय. चहा आता बशीतून सांडू लागेल." साधू म्हणतो, "हो. तेच सांगायचा प्रयत्न करतोय." यकुचं लेखन, त्यातले त्याचे विचार वाचून, 'मी कोण?, हे अस्तित्त्व कशासाठी?' वगैरे त्याला पडलेले प्रश्न आणि त्याची 'नवरत्न नाथांमुळं आपल्याला उत्तरं गवसली' असं मानत तो मांडत असलेलं त्यांचं स्वरूप (आशय नव्हे) समजून घेतल्यानंतर ही कथा आठवली. ते नवरत्न नाथ या जपानी साधूसारखे नसावेत. नाही तर ही स्थिती आली नसती. आता यकु म्हणेलच, 'तुम्ही फक्त प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं स्वरूप समजून घेतलंत. आशय समजून घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही.' माझं त्यावरचं उत्तर असं असेल - आशयही समजला. पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. :-)

In reply to by श्रावण मोडक

हाहाहा! फर्मास! या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळीतला एक शब्द हा सगळ्यात महत्वाचा, किंवा प्रथम महत्वाचा, आहे. तेच सांगायचा प्रयत्न चालू आहे. असो.

In reply to by श्रावण मोडक

प्यारे१ 08/06/2012 - 14:31
>>>>पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. श्रामो, बुल्स आय... गोमाता म्हणू नका कुणी! ;) बाकी हे असंच आणखी चार दोन व्यक्तींना सांगावंसं वाटतं. त्यातली एक अस्मादिक. :)

सहज 08/06/2012 - 11:42
काही दिवस जालनिवृत्ती घे रे बाबा, देशभ्रमण कर! इथे वाचणारी व तुझ्याशी चर्चा करत बसणारी लोक आहेत म्हणून तू लिहीतोस व चर्चेत रहायचा प्रयत्न करतोयस असे वाटतेय. तुझे गुरु काय इंटरनेट गुरु नव्हते ना? बाहेर जाउन शिष्य, भक्त गोळा केलेस , मठ बांधलास तर तेवढेच बरे. इथे ऑलरेडी नाडीबाबा, ज्योतिष-कुंडलीबाबा, टारोकार्डप्लेयर, सेल्फ हेल्फ कोच, शेयरबाजार कोच, नातेसंबध कोच व बरेच ऑलराउंडर गुर्जी आणि काका मंडळी आहेत. रांग मोठी आहे इतकेच नाही तर मिपावरच्या प्रत्येक काथ्याकुटात (विलासराव व मी वगळता ) जवळ जवळ सर्व मिपाकर बहुमूल्य सुचना देउ शकतात. व लॅटेक्सच्या जमान्यात आता कोणाला उर्ध्वरेतन क्रिया शिकायची नाही की शिकून फायदा नाही. तु काय मिपाच्या संपादकांना/ सदस्यांना पोस्टाने पत्र लिहून कोणामार्फत इथे टंकून घेतोस का? डायरेक्ट तुझ्या लॅपटॉपवरुन त्या त्या धाग्यावर स्व:ताच टंकतोस ना? मग रेडीमेड लॅटेक्स असता कोण कशाला कुठे काय सुरनळीत वळवेल.. लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न, सगळी लहान मुले असेच करतात पण नंतर मोठी होतात. फार तर लेटेस्ट सिनेमा परीक्षण / राजकीय काथ्याकूट टाकतात. असो लवकर मोठा हो*! * = श्रामोअव्हेर आपलं श्रेयअव्हेर [ तेच ते रेसीडेंट गुर्जी यांच्या नंतर बिकागुर्जींचा नंबर आहे दोघे अजुन गब्रु जवान आहेत, त्यामुळे रांग खूप मोठी आहे तिथेही लवकर नंबर लागायचा नाही] हा नवे संस्थळ काढलस तरच... मग बरेचसे तज्ज्ञ, जाणकार, गुरु तुझ्या प्रमुख कुलूगुरुपदाखाली येतील तेव्हाच तु मोठा ई-आचार्य बनशील. :-)

In reply to by ऋषिकेश

कव्वाली आवडली. अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है तुम एक गोरख धंदा हो स्सही. -दिलीप बिरुटे

छान. गोरख - गोरख या नावाचा अर्थ एका सत्पुरुषांनी असा सांगितला होता की गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे म्हणजे (गो म्हणजे धेनू त्या राखणारा गोरख हा एक लौकीक अर्थ झाला) गो म्हणजे इंद्रिये जो इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन आहे तो म्हणजे जितेंद्रीय असा योगेश्वर श्रीकृष्ण. गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला अशा अर्थापेक्षा इंद्रिय जिंकलेला अशाच अर्थाने जास्त लागू पडतो.

यकु 07/06/2012 - 09:59
गोरख हे नाव मूळ श्रीकृष्णाचे
आणि गाईच्या पोटात 33 कोटी देव ! मग कृष्‍ण कन्हैय्या गाई राखणारच.
गोरखनाथांनाही हे नाव केवळ शेणातून जन्मलेला
फक्त तसं म्हणायची एक पद्धत, दृष्‍टांत - शेणातून आले म्हणजे कुठून आले? तर गाईच्या पोटातून. नाथपंथात कशाचंही काहीही होऊ शकतं. :) पुपे पण गोरखनाथांचा जन्म गाईच्या पोटातून झाला हे मात्र आत्ताच कळलं - मी अजून नवनाथ अवतारांबद्दलची पोथी (ही फक्त मराठी भाषेतच आहे असं कुठेतरी वाचलं) वाचलेली नाही, वडलांना अशात कुणीतरी वाचायला सांगितलीय म्हणे, त्यांना विचारावं लागेल वाचतायत की नाही आणि मलाही वाचावी लागणार आहे.

In reply to by यकु

मन१ 07/06/2012 - 11:16
अंधुकशी आठवणारी कथा लिहितोयः- महागुरु, आदिनाथ शंकराचे थेट शिष्य मत्स्येंद्रनाथांना कुठल्याशा विवाहित जोडप्याने नवस केला मुलगा होउ दे, तुम्हाला अर्पण़ करिन वगैरे. त्यांनी तसे व्हावे म्हणून आशिर्वादरूपी / प्रसादरूपी एक विभूती/दिव्यभुकटी दिली. त्या स्त्रीस काय बुद्धी झाली कुणास ठाउक. तिने ती विभूती नाथ महाराज जाताच धाडकन शेणात टाकली. काही वर्षांनी आपल्या कृपेने झालेला पुत्र परत मागण्यास मच्छिंद्रनाथ/ मत्स्येंद्रनाथ आले. त्यांना विभूती शेणात टाकली गेल्याचे समजले. तत्क्षणी ते घरामागच्या शेणाने भरलेल्या गोठ्यात जाउन "चल बेटा गोरख, ऊठ मोठा झालायेस आता" असे म्हणताच गाईच्या शेणातून(की शेणाच्या/गोवर्‍यांच्या राखेतून?? ) एक तेजस्वी युवक बाहेर आला. ब्रम्हचर्याचे तेज** त्याच्या चेहर्‍यावर्,कांटीवर झळकत होते. मत्स्येंद्रनाथ त्याला घेउन निघून गेले. पुढे काही काळाने खुद्द मत्स्येंद्रनाथच एका स्त्रीराज्यात* भ्रमित होउन अडकले, मूळ नाथपंथी रूप विसरले. तेव्हा ह्याच त्यांच्या शिष्याने, गोरखनाथाने महत्प्रयासाने त्यांना परत आणले. लोककथा म्हणते त्यानुसार त्यांनी नर्तन्-वादन करणार्‍याच्या वेशात स्त्री राज्यात प्रवेश केला आणि तिथे ढोल्/ मृदुंग वाजवतानाच त्यातून "चल मच्छिंदर गोरख आया" असा ध्वनी उमटला. गुरु-शिष्य भेट होताच स्व-रूपाची जाणीव होउन मच्छिंद्र परतले. ह्या सगळ्या कथेचा आधार काय ठाउक नाही. मौखिक परंपरेत अगदि लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपैकी एक आहे. ह्यातला आध्यात्मिक म्हटला जाणारा अर्थही समजलेला नाही. ह्याच कथेची पुढची व्हर्जन चोप्य पस्ते करतोय. http://mr.upakram.org/node/1372#comment-22279 प्रेषक विसुनाना (मंगळ, 08/05/2008 - 08:24) रा.चिं. ढेरेंच्या 'नाथ संप्रदायाचा इतिहास' मधून आठवेल तसे - मच्छिन्द्रनाथ मजल-दरमजल करीत देशाटन करत असता आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे पोचले. तेथे तांत्रिक योगिनींचा एक मठ होता.या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत. (त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.) या योगिनींनी मच्छिन्द्रांना हटयोगातील वेगवेगळ्या आसनांचे आव्हान दिले. त्यातील बरीच आसने त्यांनी केली. परंतु 'उर्ध्वरेता'(http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Matrimony#cite_note-8) या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो. तो करताना ते मायेच्या बंधनात अडकले. पुढे १२ वर्षे ते त्या योगिनींच्या जाळ्यात अडकले. तेंव्हा त्यांना सोडवण्यासाठी त्यांचा शिष्य गोरक्ष तिथे पोचला. त्यालाही त्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. 'उर्ध्वरेता' सकट सर्व आसने करून त्यांनी मच्छिंद्रांची मुक्ती मिळवली. *स्त्री राज्य म्हणजे जिथे सर्व कारभार स्त्रिया करतात असे काहिसे. **ह्याचा नक्की अर्थ ठाउक नाही.

In reply to by प्रचेतस

मन१ 07/06/2012 - 11:23
बहुतेक नाही. ह्यांना शाक्तपंथासारखा स्वैराचार्,वामाचार किंवा व्य्भिचार मान्य नव्हता. शाक्त म्हणजे बहुतेक ते पाच "म" वाले. मदिरा,मथुन, मदिराक्षीचा तडकून उपभोग घ्यायचा असा काहितरी फंडा आहे.

In reply to by यकु

मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो. मला यातलं काहीही *ट किंवा *टा सुद्धा कळले नाही म्हणून मै कहां हूं? पुन्हा असो. -पुलेशु.

In reply to by कापूसकोन्ड्या

यकु 07/06/2012 - 21:26
मै कहां हूं? हे एक एक्स्प्रेशन आहे प्रश्न नव्हे. '' May I ask your name?'' सारखे वाक्य हे expression आहे असो.
सो व्हॉट वॉज दी प्रॉब्लेम?

In reply to by यकु

प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.

In reply to by राजेश घासकडवी

यकु 07/06/2012 - 22:15
प्रॉब्लेम हा की तुम्ही आत्तापर्यंत शब्द निरर्थक असतात; भावना, अनुभूती महत्त्वाच्या असतात असं म्हणत आला आहात. अशी विचारसरणी असताना भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं तुमच्याच विचारांशी विसंगत आहे. अशी विसंगती दिसली की प्रॉब्लेम जाणवतोच.
हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?

In reply to by यकु

शरीरात शिरणं, मनात शिरणं वगैरे कशाला लागतं? 'मै कहॉं हू?' या शब्दप्रयोगांचा उपयोग खरोखरच 'मी कुठे आहे' हे विचारण्यासाठी नाही हे स्वयंस्पष्ट आहे. इतकंच. तुम्ही त्या शब्दांमधले दाणे शोधण्याऐवजी फोलपटं निवडली. तुमचा चॉइस. विसंगती आहे इतकं मान्य करा एवढंच म्हणणं आहे. यु शुड फॉलो व्हॉट यू प्रीच.

In reply to by यकु

हाऊ कॅन आय एंटर इन अदर पर्सन सर? इज देअर एनि वे टू गिव्ह अनुभूती टू अदर पर्सन? माय गुरु वॉज ए ग्रेट विझार्ड - ही हॅड दॅट स्कील टू एन्क्रोच अॅण्‍ड शो दी रिअल थिंग. आय अॅम हेल्पलेस. मग मला शब्द वापरून घुसावं लागतं - मी माझ्यात घुसण्याच्या प्रयत्न करतो - आय ले माय सेल्फ इन ओपन अँण्‍ड टॉर्चर इट टू सी इफ भावना लक्षात येतायत का? हुज धीज भावना आर?
काही वाक्प्रचार आठवले. एकच लक्षात येतो, बाकीचे विसरले. मै कहाँ हूं ?
भावना लक्षात न घेता निव्वळ शब्दांचा वरवरचा अर्थ घेऊन उत्तर देणं.

सहज 07/06/2012 - 11:23
खरबूज कापून त्याचं अर्धं भक्कल न तोडता खायला लाऊन त्याद्वारे योगसाधनेच्या बळावर नाथांनी स्वत:चा डावा मेंदू माझ्या मेंदूत आरोपित केला, त्यांचा स्वत:चा देह महेश्वरहून अमरकंटकला जाऊन विसर्जीत केला. मला कशातलं काही कळत नाही, आणि मी वाद घालत नाही. उगाच रोजचा टकुर्‍याला ताण नको. - श्री श्री साईविलास

In reply to by सहज

विसुनाना 07/06/2012 - 11:51
म्हणजे नवरत्ननाथांनी (देहरूपाने) इहलोकीची यात्रा संपवली? अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय? मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा? याचे गूढ वाटले.

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 11:59
अरेरे, असे कसे झाले? नक्की काय झाले? महाराजांचा मृतदेह सापडला काय?
नर्मदे हर ! मुर्दों को जो जिंदा कर दे अशा माणसाच्या मृत देहाचं काय झालं ही खरीतर गौण बाब आहे, त्यांनी मला कळवली नाही - फक्त खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं. वाईट वाटलं, शेवटी कितीही सिद्धपुरुष झाला तरी त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
मप्रच्या पश्चिम टोकापासून ते पूर्व टोकापर्यंत (महेश्वर ते अमरकंटक) हा शेवटचा प्रवास त्यांनी का केला असावा?
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं. जातील कुठे?

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 12:14
खुंटीवर टांगलेल्या कपड्याकडे आणि वीजेच्या तारेकडे माझ्या नेत्रचेतनेला वळवून त्यांनी देह सोडलाय एवढंच माझ्यापर्यंत पोहोचवलं
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
त्यांच्या देहाचं काय झालं हे मला कसं समजावं?
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
पुनरपि जननं पुनरपि मरणं - पुनरपि माता उदरे शयनं.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का? बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही. :(

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 12:27
- याच अर्थ तुमच्या चेतनेला त्यांनी जाणीव करून दिली की यापुढे आपली देहरूपाने भेट नको. त्यांच्या मनात आले तर पुन्हा ते भेटतीलसुद्धा.
नक्कीच भेटतील.
-म्हणजे तुम्हालाही त्यांच्या 'या जन्मातल्या' देहाच्या कायमस्वरूपी नष्ट होण्याची खात्री नाही.
माझ्यासमोर दहन वगैरे झालेलं नाही, किंवा दहन झाल्याचं मला कुणी कळवलं नाही, म्हणून जे चेतनेद्वारे बुद्धीगम्य झालं ते मी मानलं. हे माझं इंटरप्रिटेशन चूक ठरावं आणि नाथांची त्यांच्या त्या सर्वहर देहातच भेट व्हावी असं मला वाटतंच.
-ते तर आहेच! शिवाय असा सिद्ध पुरुष 'माता-उदरे शयनं' न करताही आपला पडलेला देह उठवू शकतो. नाही का?
बिलकुल!
बाकी मला तरी तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळत नाही.
:(

यकु 07/06/2012 - 11:51
मनोबा,
या योगिनी सदासर्वकाळ विवस्त्र रहात असत.(त्यांचे केस इतके घनदाट आणि लांबसडक असत की त्यांची शरीरे झाकली जात.)
असतील, अक्कमहादेवी आणि लल्लेश्वरी देखील वस्त्र वापरायच्या नाहीत असे वाचलेय. लल्लेश्वरी म्हणजेच जैनांच्या एका तीर्थंकरांपैकी एक असंही म्हटलं जातं. जैन तीर्थंकर नग्न असतात.
परंतु 'उर्ध्वरेता' या प्रकारात स्त्रीसंग अपेक्षित असतो.
झूठ है! म्हणजे एक पुरुष आणि स्त्री खरोखर संग करतात असे नव्हे, पुरुष आणि स्त्री हे द्वैत संपलं की ते जे Living Organism शिल्लक राहिल त्याला काय म्हणणार? इव्हन जो या मार्गावरुन चालतो त्याला तो पुरुष असला तरी त्याने स्वत:ला पुरुष मानणं अपेक्षित नसतं, तो मानत नसतोच. अशा अवलिया, फकीर माणसांनी खरोखरची स्त्री शोधायची कुठे? सो उर्ध्वरेतनात स्त्रीसंग अपेक्षित असतो इज ए बोगस फोकलोर. हां, मच्छिंद्रनाथ निश्चितच विवस्त्र योगीनींच्या राज्यात गेले असतील आणि योगीनींनी त्यांना हठयोगातील आसनांचे आव्हानही दिले असेल, बट नॉट इन दी सेन्स ऑफ मेल- फिमेल इंटरकोर्स. उर्ध्वरेतन करु शकतोस तर दाखव बरं मग ! असं काही झालं असेल. मच्छिंद्रनाथांची जस्ट एक सदिच्छा भेट दिली असेल योगीनींना. एरव्ही दिसायला स्त्री-पुरुष असले म्हणून काय त्यांनी भेटू पण नये का? मच्छिंद्रनाथ योगीनींच्या राज्यात रमले म्हणजे स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संग वगळताही अख्ख्या जगभरातल्या गोष्‍टी असतातच की. योगीनींनी चांगला स्वयंपाक केला असेल, प्रेमानं खाऊ घातलं असेल - चर्चा केली असेल - म्हणून रमले असतील. आणि ज्या मच्छिंद्रनाथांनी ओज-तेज ही वस्तू उदीच्या रुपात देऊन, ती शेणात पडूनही गोरक्षनाथांचा जन्म झाला त्या मुलानेच बापाला काही शिकवावं हे असंभव. म्हणूनच लल्लेश्वरी जैनांचा एक पुरुष तीर्थंकर होऊ शकणं स्वाभाविक वाटतं, कट्टर जैनांना पटो न पटो. लल्लेश्वरीच जैनांच्या तीर्थंकरांपैकी आहेच असा बराच रेटा ओशोने लावलाय - हे ओशो मूळचे जातीने जैनच होते हे आणखी एक.

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 11:59
माझ्याकडे फार पूर्वी प्रकाशित झालेले (म्हणजे १९४२ साली) 'पतंजली योगदर्शन' आहे. त्यातील मूळ शब्दात (असेल तर संस्कृत श्लोकासह) 'ऊर्ध्वरेता' म्हणजे नक्की काय ते इथे सांगतो. -->>आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या --

In reply to by विसुनाना

यकु 07/06/2012 - 12:07
हे असं पाहिजे - आता आठवते त्याप्रमाणे, स्त्री योनीत सोडलेले वीर्य शिस्नाद्वारे परत खेचणे ही क्रिया 'ऊर्ध्वरेता' म्हणून ओळखली जाते. यात स्त्रीसंग अपेक्षित आहे असे वाटते. चुभूद्याघ्या ;-) उर्ध्वरेतनात स्त्री योनीत वीर्य वगैरे शिस्नाद्वारे वीर्य सोडलं जात नाही, बाहेर ओढण्याचा प्रश्नच नाही. डोळ्यांतून जितक्या सहज अश्रू बाहेर पडतात तितक्याच सहज वीर्य, वीर्य कोशिकांमधून स्रवणे आणि उर्ध्व म्हणजे सहस्रारात जाणे हे उर्ध्वरेतन. अर्थातच यासाठी योग्यांना ध्यानसाधना करावी लागते - ट्रायल अॅण्‍ड एरर इथेही असेलच. नाथ भेटेपर्यंत माझ्याकडे ध्यान होतं, हे उर्ध्वरेतन वगैरे माझ्या साधनेचा भाग नाही - नाथांच्या दीक्षा कृपेचा आहे.

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 12:19
तुम्ही ठळक केलेला ठशातला मजकूर माझ्या दृष्टीने तसा ठळक असू नये. तो मजकूर माझ्या दृष्टीने पांढर्‍या ठशातच हवा आहे. हे झाले माझे स्पष्टीकरण. बाकी तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही केलेच आहे. :)

In reply to by यकु

विसुनाना 07/06/2012 - 13:56
काळं आणि पांढरं एकच दिसतं ते तुम्हासारख्या सम्यक दृष्टीच्या महान योगी पुरुषांना. आम्हाला मात्र काळं ते काळं दिसतं आणि पांढरं ते पांढरंच! . ;)

In reply to by यकु

गवि 07/06/2012 - 12:46
माफ करा. आता राहवत नाही. एक मूलभूत शंका विचारतो. हाय काँटेक्स्ट चर्चेत ती मूर्खपणाची ठरु शकते. योनीत सोडलेलं वीर्य शिश्नाद्वारे परत खेचणं किंवा सोडण्यापूर्वीच ते वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं? वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं? धन्यवाद.

In reply to by गवि

यकु 07/06/2012 - 13:01
वीर्य जिथे आपोआप जातंय ती जागा टाळून पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळवण्याचे हे प्रयत्न कशासाठी? त्यातून काय सिद्धी / साध्य होतं?
संन्यास घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्त्री संगाचा शास्‍त्राने निषेध केला आहे. पाटबंधारे विभागाप्रमाणे अन्यत्र वळविण्याचे प्रयत्न अशासाठी की त्यालाच पंथ, साधना (ऑनगोईंग प्रोसेस), रिअलायझेशन, ईश्वरप्रणिधान म्हटलं गेलंय.
वीर्य उर्ध्व म्हणजे सहस्रारात धाडणे या दोन्ही गोष्टींना काय अर्थ आहे? असं कशाला करायचं
करायचं नाही, आत्मा मुक्त झाला असला तरी तो देहामध्‍ये, देहधारी असतोच - मुक्त झालेल्या आत्म्याच्या देहातही निसर्गनियमाप्रमाणे वीर्य वगैरे सगळ्या गोष्‍टी निर्माण होतातच. म्हणून उर्ध्वरेतनाद्वारे ते सहस्रारात न्यायचं. आणि तपसंचय करुन माझ्यासारख्याला दीक्षा द्यायची, मुक्तीच्या मार्गाने अग्रसर करायचं.

In reply to by यकु

jaypal 07/06/2012 - 13:38
या अश्या रेतन पध्द्तिने पुरुषांची पण डोहाळ जेवण घालावि लागतिल. ;-) तो निसर्ग चु* येड** आहे. त्याला आक्कलच नाही उगाचच त्याने प्रजनन अंगांची निर्मीती केली.

In reply to by jaypal

यकु 07/06/2012 - 13:50
निसर्गाची माय कशाला उद्धरताय;-) प्रजनन अंगे नीट कामं करतायत तरी कशाला तापताय उगाच? निसर्ग आपला गप राहून सगळ्याच मार्गांनी सक्रिय असतो, गप पडून रहा.

In reply to by यकु

पैसा 07/06/2012 - 14:10
तू अजून संन्यास घेतलेला नाहीस. तुझ्या आईची परवानगी घेतलीस का कधी? साक्षात आदिशंकराचार्यांना सुद्धा आईची परवानगी मिळवावी लागली होती. सगळे आश्रम क्रमाने भोगून झाले की संन्यास घ्यायचा अशी खरी तर पद्धत. उड्या मारू नको. :P

शिल्पा ब 07/06/2012 - 12:09
छानच. हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय. कदाचित घेतलाही असेल...शरीर घरीच ए पण आत्म्याने संन्यास घेतलाय. (आत्मा म्हणजे आत्मु नव्हे तर शरीरात वसणारा एक घटक असतो म्हणे..) असो. एक मात्र झालं..मिपावर अशा संन्यासी/ अध्यात्मिक वृत्तींच्या लेखांचा एकदम सुकाळु होउन गेलाय एवढं मात्र खरं!

In reply to by शिल्पा ब

यकु 07/06/2012 - 12:47
हे असे धागे अन त्यात चेंगटांचा मृत्युचा धागा असं सगळं वाचुन एकदम संन्यास घ्यावासा वाटतोय
एकदम योग्य वाटतंय - भवानीला :p संन्यासच घ्‍यावा वाटणार!

In reply to by जयंत कुलकर्णी

५० फक्त 07/06/2012 - 12:40
एका मुलाला चित्र काढायला सांगितलं, गवत खाणारी गाय, अर्धा तासानं बाईनी पाहिलं, कागद कोराच, विचारलं - गवत कुठंय मुलगा - खाल्लं गाईनी बाई - गाय कुठाय मुलगा - ती कशाला थांबतीय, ती गेली पळुन कधीच.

गणपा 07/06/2012 - 13:09
गेट वेल सुन.
किंवा
येशवंता लोकांच्या विकेटी घेणं कधी थांबवणारे कोण जाणे?
Whichever is applicable. ;)

JAGOMOHANPYARE 07/06/2012 - 13:59
http://www.youtube.com/watch?v=IvZrk6mqSY8&feature=fvsr इथे अर्थ आहे.. गोरख धंदा ट्रिकी बिजनेस

In reply to by JAGOMOHANPYARE

यकु 07/06/2012 - 14:13
शंकराच्या काळ्याभोर पिंडीसारख्या रंगावर इथलीच अक्षरे विभूतीच्या पांढर्‍या रंगात - उमटताना दिसत आहेत.- शिवशंभोचं भस्मलेपन सुरु आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु 07/06/2012 - 14:10
थँक्स ! थँक्स ! थँक्स !!! :) ओवीबद्ध नाहीय - निवेदन आहे. ओवीबद्ध वाचायला फार मजा येते - जुनी खोड ;-) - गावातल्या मंदीरात रामविजय वाचायची. इथे राम मंदीर आहे, तिथे मिळते का पहातो.

In reply to by यकु

इनिगोय 07/06/2012 - 16:38
ओवीबद्ध नवनाथ भक्तीसार इथे आहे. नवनाथांच्या कथांचे पारायण हा अनुभव अगदी ताजा आहे, विलक्षण कथा आहेत, आणि त्यांची अनुभूती येते. बाकी पु.वा.शु.

गणेशा 07/06/2012 - 16:02
इतक्या लवकर ते देह सोडुन गेले ? मला वाटते तुला जी दिक्षा दिली ती शेवटचीच होती वाटते त्यांची.. पण देह कसा सोडुन जाता येतो.. की त्याला आत्महत्या म्हणायचे की आत्ममुक्ती ? पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ? आणि कोणी त्यांना जर तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ? तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ? दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ? की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते. दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ? सॉर्री, प्रश्न खुप आहेत, पण एक सामान्य माणुस म्हणुन मला अशेच प्रश्न उभे राहिल्याने तसे लिहिले आहे.

यकु 07/06/2012 - 16:19
पण ते तर नर्मदेची परिक्रमा करत होते ना ?
ते पण एक कोडं आहे.. नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? जन्म मरणाचा फेरा. अमरकंटक. अशा सिद्ध पुरुषांची कूट भाषा असते - वेदांतल्या ऋचांसारखी - आणि तिचे अर्थ थेट जीवनातल्या घडामोडींतून प्रगटतात. ए लव्हली मॅन इन्डीड.
तुझ्यात उध्वरेतन प्रॅक्टीकल होतय म्हणजे काय होतय ?
माझं वर्णन वाचून तुला काही मिळणार नाही. कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील.
तुला दिलेली दिक्षा विलासरावांनी बघितली आहे काय ?
मोमेंट टू मोमेंट - तु 'गुप्तकाशीचा योगी' नावाने दोन भागात लिहिलेले लेख वाचलेले दिसत नाहीत.
दिक्षा अशी एक दोन दिवसात पाहुन लगेच दिली जाते का ?
पात्र तयार असलं की त्यात आपोआप पडतंच, हे मला माझ्या गुरुंनी सांगितलंय मला दीक्षा दिल्यानंतर. त्यापूर्वी कोण नवरत्न नाथ ते मला आयुष्यात कधी माहित नव्हतं.
की कोणाला पण ज्याला हवी आहे त्याला दिली जाते.
हवी असत नाही. दोन दिवस उपास केल्यानंतर भुक जशी राक्षसासारखी उफाळून येते तशी भूक निर्माण व्हायला पाहिजे.
दिक्षा दिली की लगेच देह सोडावा लागतो का ?
माझ्या गुरुंनी माझ्यामार्फत कुणाला दीक्षा दिली आणि माझा देह पडला तर या प्रश्नाचं उत्तर हो समजावं लागेल.

In reply to by यकु

५० फक्त 07/06/2012 - 23:06
कधी आपला आमनासामना झाला आणि माझ्या गुरुंना वाटलं तर ते तुला तुझ्या शरीराच्या माध्यमातून दाखवतील. - दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.

In reply to by ५० फक्त

यकु 07/06/2012 - 23:23
दोघांनाही एक विनंती, हा किंवा अशा सदृश्य कोणताही कार्यक्रम कोणत्याही सार्वजनिक कट्ट्यावर करु नये.
ढोल ताशे वाजवत, पेंडॉल टाकून करुन दाखवीन! सेक्स ऑर्गिज अँण्‍ड फूड ऑर्गिज आर ऑल दी सेम ! अॅण्‍ड अल्टीमेटली धीस इज गोईंग टू बी वन मॅन शो, काळजी नसावी.

In reply to by यकु

५० फक्त 08/06/2012 - 10:09
पंडॉलला पडदे लावाल ही माफक अपेक्षा, .. . . . .. म्हणजे तिकिट लावुन तेवढाच धंदा करता येईल, किमान खरबुज, चिलिम, कोंळसा, गांजा आणि काडेपेटीची तरी सोय होईल

स्पंदना 08/06/2012 - 06:52
यशवंत वर पैसान म्हंटलय तेच म्हणेन, आईची परवानगी घेतलीस का? मुर्ख माणसा, कोण कुठला स्वतःला योगी म्हणवणारा तुला दोन दिवसात भुरळ घालतो अन तु त्याच्या मागुन काय ती दिक्षा घेत फिरतोस , मला खरच कळत नाही आहे. सारी विचार शक्तीच नष्ट होते का रे तुमची? काय बॅकरांउंड होती रे त्या नाथाची? विचारलस कधी? नाही, घ्यायचच तर पारखुन घ्याव. हे सार मला खुळचट्पणा वाटतय. आजवर बाकी काही अचिव्ह करायला एव्हढ धडपडलास का? आता तरी कुठ धडपडतोय्स म्हणा, नुसता टाईमपास्..बाकि काही नाही. अन मग असला पळपुटेपणा, दिक्षा म्हणे! पहिला आधिची ऋण फेड, त्या आईला आपल्याही मुलान निदान सामान्यतरी होउन दाखवाव अस नक्किच वाटत असेल, ते मातृ ऋण फेड पहिला. बसु दे तिला चार घटका जिवाला घोर न लागता. घाल तिला तुझ्या कमाईचे चार घास, अन बघु दे तिला तुझ्या चेहर्‍यावर समाधान. यशवंत नाव बदललस्(आयडीच) ते ही वाईट म्हणुन, एकुण तुला चांगल व्हायच नाही अस ठरवल आहेस का तु? स्वतःच नाव स्विकार पहिला, जसा आहेस तसा स्वतःल स्विकार! मग जगभरची तत्वज्ञान पालथी घाल. मला विचारशील तर तळपट होवो त्या युजीच अन आगित जळो तो नाथ! एक साध चांगल्या घरच पोर बिघडवल.

In reply to by स्पंदना

हंस 08/06/2012 - 08:37
अगदी अगदी, माझ्या मनातलं बोललात अपर्णाताई. सादर दंडवत स्विकारावा! मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठी एखाद्या माणसाच्या/बुवाच्या संपर्कात आल्यावर. पण तुम्ही अगदी माझ्यामनातील भावना बोलुन दाखवलीत. माझेही दोन मित्र असेच बुवांच्या नादी लागले होते, पण लग्न झाल्यावर आलेत आता वठणीवर, तेव्हा यकु लवकर लग्न कर बाबा, त्या माऊलीला सुनमुख दाखवुन निश्चिंत कर रे बाबा.

In reply to by हंस

गणेशा 08/06/2012 - 21:27
मला कळत नाही, माणुस इतका कसा बदलु शकतो आणि तो ही इतक्या कमी कालावधीसाठी
याचे उत्तर आहे चंचल प्रवृत्ती. चंचल पणा मुळे माणुस स्थीर आणि ठोस असे काहीच कार्य करु शकत नाहि.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 02:26
टिपिकल संसारी प्रतिक्रिया. दुस्र्या बाजूचं कै न विचारात घेताच अशी टिप्पणी करणे लै म्हंजे लै चूक. (अन हा उपरोध नैये, खरंच बोल्तोय)

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 09/06/2012 - 05:54
त्याच काय आहे, रोग जितका जालिम तेव्हढ जालिम " अँ टि बायोटिक" देतात डॉक्टर बॅटमॅन. तुम्ही सुद्धा शिकुन घ्या नाहीतर उडता नाही यायच. मला सांगा ह्या यकुला आधि देवच मान्य नव्हता, जो साधा सरळ जगन नियंता आहे. पण कोणी तरी एक गांजाची चिलम फुकायला देतो आणि ह्याला सरळ भैरव डबक्यात डूंबायला लागलेलेल दिसतात. ह्याची झाड म्हणे गदागदा हलतात. याचा त्या झाड निर्माण करणार्‍यावर नाही पण ती आयती हलवणार्‍यावर विश्वास! ह्याला अजुन सरळ 'वहायला ' नसेल जमल तोवर उलट वहायला शिकायची हौस! आता या असल्या 'बाजुला' तुम्ही 'दुसरी' बाजु म्हणताय का? अहो याचा जन्म हा एक काय कमी चमत्कार आहे का? ८४ दशलक्ष योनितुन एकदा लाभलेला हा मनुष्य जन्म. या एकाच जन्मात तुम्ही तुमच्या मातःपित्याच ऋण उतरु शकता, सहचारिणीला, फक्त नैसर्गिक भुक म्हणौन न पहाता, एक साथिदारिण म्हणुन पाहु शकता. स्वतःच्या जिन्स वहाणारे साधन म्हणुन जन्माला घालण्याऐवजी पालन पोषण करुन एक चांगल व्यक्तिमत्व घडवु शकता. ज्या समाजात रहाता त्या समाजाला काहीतरी चांगल परत देउ शकता. ते सगळ राहिल बाजुला. एक चिलिम काय फुकली लगोलग दिक्षाच! वर आणि तो कोण नाथ 'फोन' करुन बोलतो. आता जर हा नाथ कुठ कपडे अन विजेच्या तारा कड नजर वळवुन बोलत असेल तर त्याच मार्गान बोलायच ना ? उगा फोनचा आटापिटा कश्याला? राहु दे किस पाडायचा म्हंटला तर वाक्या वाक्याचा पाडीन , तेव्हढी तयारी असल्या शिवाय इथ यायच धाडस नसत केल. पण 'वेळ'. मला माझा 'संसार ' बोलोवतो आहे. बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात!

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 08:28
ओके. यकुचं जे चाल्लंय ते तुम्हाला पसंत नैये तर. ठीके, पण यकु तुमच्या हिशेबी चूक असला म्हणून त्याचा मार्ग चूक होतो असे मला नाही वाटत. संसारात असे काही ठेवले नाही की जे अपरिहार्य अतएव श्रेष्ठ आहे. ज्याला जे वाटेल त्याने ते करावे. कौटुंबिक जबाबदार्‍या होता होईल तो टाळू नयेत असे माझेदेखील मत आहे, पण काहीवेळेस समाजाच्या नजरेतून जी जबाबदारी असते ती वैयक्तिकरीत्या अडचणदेखील वाटू शकते. तशा व्यक्तींचे निकटवर्ति सगेसोयरे भले त्यमुळे त्यांना शिव्या घालोत, पण पूर्णपणे ते चूकच आहे असे नै वाटत मला. आता यकुच्या उदाहरणात तुम्हाला लॉजिकल असे काही दिसले नसेल, पण म्हणून त्या पूर्ण मार्गालाच रद्दबातल ठरवणे चूक आहे. तुमच्या आधीच्या आणि आत्ताच्या प्रतिसादावरूनदेखील हेच जाणवले त्याला माझा आक्षेप आहे. >>बाकि खर बोललात, तद्दन संसारी प्रतिक्रिया! ज्याच्या गाभ्यातुन तुम्ही मोठे होउ शकलात! मान्य. फक्त संसार-सुप्रीमसिस्ट (वादी?) असण्याला माझा आक्षेप आहे.

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 09/06/2012 - 18:07
बॅटमॅन मला काय वाटतय हे महत्वाच नाही आहे. ना ही यशवंतन भक्तीमार्ग वा साधुसंत होण्यावर माझा आक्षेप आहे. पण अध्यात्माच्या मार्गावर चमत्कारातुन भक्ती कडे जाण्या ऐवजी स्वतःच्या मनातुन ती निर्माण व्हावी असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. संसार काय हो आम्च्या सारखे सर्वसामान्य लोक पण करतात. पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही.

In reply to by स्पंदना

नाना चेंगट 09/06/2012 - 18:48
>>>>>>पण यशवंत सारखी तरुण पिढीपण जर असल्या अंधविश्वासाच्या मार्गावर चालली, जो मार्ग धुमी धुनी अन धुरीच्या मार्गे जातो, तिथे कुणी तरी थोड रोखल पाहिजे ना? यशवंत जाऊ इच्छित असलेल्या नाथपंथी मार्गावर (ज्याला तुम्ही अंधविश्वासाचा मार्ग म्हणता) त्यावर बर्‍याच शतकांपूर्वी एक यशवंतपेक्षा वयाने कितीतरी लहान असलेला मुलगा गेला होता. त्या मुलाचा गुरु त्याचा थोरला बंधू होता. जग त्या मुलाला ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी उर्फ संन्याशाचं पोर या नावाने ओळखते. बिचारे आईबापाविना जगणारे पोर...!!! त्याला रोखणारं कुण्णी कुण्णी नव्हतं हो... असो.

In reply to by नाना चेंगट

यकु 09/06/2012 - 19:04
खुद्द ईश्वरच अनाथ आहे तर आपल्यासारख्या मरणधर्म्यांची काय कथा. पण नानासाहेबांचा प्रतिसाद खरोखर आवडला, अपर्णा अक्षय माझी चिंता वाटली त्याबद्दल धन्यवाद - पण आता ती सोडा.

In reply to by नाना चेंगट

स्पंदना 09/06/2012 - 19:06
__/\__ निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....

In reply to by स्पंदना

यकु 09/06/2012 - 19:17
निवृत्तीनाथांबद्दल बोलताय ना तुम्ही? पण त्यांच परिवर्तन अस एकदम झाल होत का? अन हो हे ही खरच त्यांना अडवायला कुणी कुणी नव्हत. इथ मी आहे. अर्थात उद्या यशवंत्च दर्शन घ्यायची वेळ आली तरी सुद्धा मी त्याला चार सुनवुनच मग जे काय असेल ते....
निवृत्तीनाथांबद्दल बोलत नाहीय मी - मी ईश्वराचा बाप कोण ते विचारतोय - हे सॉल्व्ह झालंच पाहिजे. मला माहितीय ईश्वर अनाथ असतो - म्हणून तो माणसामध्‍ये आश्रय शोधतो. त्यामुळं नानांनी म्हटलंय त्यात भर घालून म्हणतो की आईवडीलांच्या देहत्यागामुळे अनाथ झालेल्या ज्ञानदेवादीकांची किंवा इतर माणसांची चर्चा नंतर - आधी ईश्वराच्या अनाथ असण्याची आणि त्यानं काय करावं याची चर्चा - बाकी तुम्ही काहीही सुनावत राहिलात तरी ऐकत राहूच - पर्यायच नाही.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 09/06/2012 - 23:35
बाकी ठीक. पण >>नसेल एखाद्याला वाटत लग्न करुन जोखिम घ्यावी. नको घेउ. नसेल करायचा समाजाच्या मागणी प्रमाणे नोकरी धंदा, नको करु. पण मग त्या बरोबर तेव्हढा त्याग ही करावा लागेल. तेंव्हा मग रस्त्यावर उभा राहुन चार पैसे फेकुन लस्सी प्यायची तुमची ताकद नसते, कारण तो पैसा तुम्ही कमावलेला नसतो. या अधोरेखित वाक्याचे प्रयोजन नाही कळाले. भिक्षा मागण्याला आक्षेप ध्वनित होतो का यातून? तसे असेल तर...वेल, इथे मतभेद आहेत. पण असो. तो जास्त महत्वाचा मुद्दा नाही. >>यशवंत हे नुसत एक उदाहरण आहे, अन त्याच्या वागण्याला माझा विरोध, तो समजुन आहे. कोणत्याही आईला वाटणार्‍या भावना जर माझ्या लिहिण्यातुन व्यक्त होत असतील तर त्यात वाईट काहीच नाही. प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीच-तुमचे म्हणणे हे चांगले किंवा वाईट नाहिये, ते एकांगी आणि म्हणूनच चूक आहे इतकेच मला म्हणायचे आहे.

In reply to by बॅटमॅन

पैसा 09/06/2012 - 23:51
बॅटमॅन, ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो. तुकारामाला सुद्धा संसार चुकला नव्हता आणि एकनाथांनी तर अध्यात्म आणि प्रपंच या दोन्हींची उत्तम सांगड घातली होती. तेव्हा सर्वसंगपरित्याग हा नेहमीच आवश्यक असतो असं नाही. प्रपंचात राहूनही तुम्ही ध्येय साध्य करू शकता. लग्न वगैरे नको असेल तर ठीक आहे. एखाद्याची जन्मजात प्रवृत्ती असते तशी, तर ठीकच आहे. पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. अपर्णाने आईबद्दल लिहिलंय ते प्रातिनिधिकच आहे. फक्त आईच नव्हे, तर आपल्यावर इतर ज्या काही जबाबदार्‍या असतील त्या टाळणं बरोबर नाही. आदिशंकराचार्यांनी संन्यास घेतल्यानंतरही आपल्या आईची काळजी वाहिली होती आणि तिचे अंत्यसंस्कारही केले होते. आपण त्यांना चूक म्हणू शकत नाही. अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by पैसा

कवितानागेश 10/06/2012 - 00:12
ज्ञानेश्वर हा एक आणि एकच जन्मतो.>> आक्षेप आहे. जगात चांगल्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारायची कशासाठी? आत्मोन्नती* करायची संधी प्रत्येकाला मिळते. ती ज्ञानेश्वरांनी स्विकारली, इतकेच. *: आत्मोन्नती चा अर्थ एक जीव म्हणून, माणूस म्हणून अधिक प्रेमळ, अनुकंपायुक्त, सजग, सक्षम आणि संवेदनशील होणे असा मी घेते.

In reply to by कवितानागेश

पैसा 10/06/2012 - 08:01
आत्मोन्नतीची संधी प्रत्येकाला मिळते आणि प्रत्येकाने तसा प्रयत्न करायला पाहिजे हे १००% सत्य. पण ज्ञानेश्वरांना जन्माला येतानाच जे संचित मिळालं होतं ते आपल्यासारख्या सामान्यांकडे नसतं. आपल्यासारख्यांना तिथे पोचायचा कोणताही शॉर्टकट/बायपास नाही. प्रवास आणि मेहनत याला पर्याय नाही.

In reply to by कवितानागेश

५० फक्त 10/06/2012 - 12:56
आत्मोन्नती शब्द वाचुन आज गटणेंची आठवण झाली, पण मी म्हणतो हे एवढं सगळं वाचुन या आधी कुणालाच कशी यकु आणि गटणेंची तुलना करावी वाटली नाही, बहुदा गटणेंची साधना कमी पडली असावी.

In reply to by पैसा

बॅटमॅन 10/06/2012 - 00:15
>>पण तशी प्रवृत्ती नसलेला माणूस रातोरात बदलल्याची भाषा करू लागतो तेव्हा जरा काळजी वाटणं साहजिकच आहे. बरं ठीके, पण मग बुद्धाने तसंच केलं होतं ना! तुम्ही बाकी दिलेली उदाहरणे आहेत तसे हेदेखील आहेच की! बुद्धच का, समर्थ रामदासांनी पण तसेच केलं होतं. बुद्ध, ज्ञानेश्वर आणि रामदास हे एकेकच जन्मले म्हणून त्यांचा मार्ग चूक नाही ठरत. शंकराचार्यांनी केलं ते जर बरोबर, तर बुद्धाने केलं ते चूक? मुळात बरोबर-चूक या कल्पनाच सापेक्ष आहेत. >>अपर्णाने लिहिलंय तीही एक बाजू आहे, आणि व्यावहारिक दृष्ट्या बरोबर आहे. बरोबर च्या ऐवजी सुलभ असा शब्द असता तर पुर्णतः सहमत. तो शब्द नसल्यामुळे अंशतः सहमत. (५०% पेक्षा जास्त)

In reply to by बॅटमॅन

पैसा 10/06/2012 - 08:14
शंकराचार्य बरोबर म्हणताना दुसरा कोणी चूक असं मी अजिबात म्हटलेलं नाही. उलट
जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!
हेच माझंही म्हणणं आहे. बुद्धही त्याच्या जागी बरोबरच होता. पण सर्वसंगपरित्याग करून तो घर सोडून निघाला तेव्हा सिद्धार्थ गौतमच होता. "भगवान बुद्ध" होण्यापूर्वी त्याने एकांतात खडतर तपश्चर्या केली होती. त्याला कोणताही शॉर्टकट मिळाला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दल मी वर लिहिलंच आहे. त्यांना जन्माला येतानाच झुकतं माप मिळालं होतं. रामदासही त्यांच्या जागी बरोबरच होते. रामदासांनी ४ लोकांसारखा संसार केला नाही. तर अवघ्या विश्वाचाच संसार केला.
आपण दोघेही एकाच प्रकारचं बोलतोय! :D मी पण तेच म्हणतेय.
>जिथे मानवी जीवन आणि भावना आहेत तिथे २+२=४ हे उत्तर नेहमीच बरोबर येणार नाही!

In reply to by स्पंदना

कवितानागेश 09/06/2012 - 23:52
अहो अपर्णाताई, यकु कशाला संन्यास घेतोय? नोकरी गेली म्हणून काय झाले? मिळेल परत. :) तो बघेल की त्याच्या आईवडलांकडे. शिवाय तो लग्न पण करणार आहे, असे त्यानीच कबूल केलंय इथेच कुठेतरी. उलट आधी तो लग्न करणार नाही, सगळे भंकस आहे, वगरै बोलायचा. असो.

श्रावण मोडक 08/06/2012 - 10:44
गोष्ट ऐकीव आहे. एकदा मागे अशीच लिहिली होती. झेनकथा आहे असं म्हणतात. खरं खोटं माहिती नाही. तत्वज्ञानाचा प्राध्यापक आणि एक झेन साधू. साधूची कीर्ती ऐकून प्राध्यापक त्याच्याकडे चर्चेसाठी येतात. साधू तयार होतो. म्हणतो, "आपण आधी चहा घेऊ, मग चर्चा करू." साधू चहाची तयारी करू लागतो. प्राध्यापक आपले गोडवे गाऊ लागतात. आपला अभ्यास, आपलं लेखन, आपल्या विषयांची व्याप्ती वगैरे... तो बोलत राहतो... साधू कपबशीत चहा ओतू लागतो. ओतत जातो. कप भरतो, बशीत चहा उतरतो, बशी भरते, चहा आता जमिनीवर सांडणार ही स्थिती येते. प्राध्यापक म्हणतात, "अहो, काय करताय. चहा आता बशीतून सांडू लागेल." साधू म्हणतो, "हो. तेच सांगायचा प्रयत्न करतोय." यकुचं लेखन, त्यातले त्याचे विचार वाचून, 'मी कोण?, हे अस्तित्त्व कशासाठी?' वगैरे त्याला पडलेले प्रश्न आणि त्याची 'नवरत्न नाथांमुळं आपल्याला उत्तरं गवसली' असं मानत तो मांडत असलेलं त्यांचं स्वरूप (आशय नव्हे) समजून घेतल्यानंतर ही कथा आठवली. ते नवरत्न नाथ या जपानी साधूसारखे नसावेत. नाही तर ही स्थिती आली नसती. आता यकु म्हणेलच, 'तुम्ही फक्त प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचं स्वरूप समजून घेतलंत. आशय समजून घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही.' माझं त्यावरचं उत्तर असं असेल - आशयही समजला. पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. :-)

In reply to by श्रावण मोडक

हाहाहा! फर्मास! या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळीतला एक शब्द हा सगळ्यात महत्वाचा, किंवा प्रथम महत्वाचा, आहे. तेच सांगायचा प्रयत्न चालू आहे. असो.

In reply to by श्रावण मोडक

प्यारे१ 08/06/2012 - 14:31
>>>>पण तो आंतरिक असल्यानं त्यांची जाहीर मांडणी मी करायची नसते, इतकं मला त्याला मिळालेल्या या 'अनुभूती'तून समजलं. श्रामो, बुल्स आय... गोमाता म्हणू नका कुणी! ;) बाकी हे असंच आणखी चार दोन व्यक्तींना सांगावंसं वाटतं. त्यातली एक अस्मादिक. :)

सहज 08/06/2012 - 11:42
काही दिवस जालनिवृत्ती घे रे बाबा, देशभ्रमण कर! इथे वाचणारी व तुझ्याशी चर्चा करत बसणारी लोक आहेत म्हणून तू लिहीतोस व चर्चेत रहायचा प्रयत्न करतोयस असे वाटतेय. तुझे गुरु काय इंटरनेट गुरु नव्हते ना? बाहेर जाउन शिष्य, भक्त गोळा केलेस , मठ बांधलास तर तेवढेच बरे. इथे ऑलरेडी नाडीबाबा, ज्योतिष-कुंडलीबाबा, टारोकार्डप्लेयर, सेल्फ हेल्फ कोच, शेयरबाजार कोच, नातेसंबध कोच व बरेच ऑलराउंडर गुर्जी आणि काका मंडळी आहेत. रांग मोठी आहे इतकेच नाही तर मिपावरच्या प्रत्येक काथ्याकुटात (विलासराव व मी वगळता ) जवळ जवळ सर्व मिपाकर बहुमूल्य सुचना देउ शकतात. व लॅटेक्सच्या जमान्यात आता कोणाला उर्ध्वरेतन क्रिया शिकायची नाही की शिकून फायदा नाही. तु काय मिपाच्या संपादकांना/ सदस्यांना पोस्टाने पत्र लिहून कोणामार्फत इथे टंकून घेतोस का? डायरेक्ट तुझ्या लॅपटॉपवरुन त्या त्या धाग्यावर स्व:ताच टंकतोस ना? मग रेडीमेड लॅटेक्स असता कोण कशाला कुठे काय सुरनळीत वळवेल.. लक्ष वेधून घ्यायचे प्रयत्न, सगळी लहान मुले असेच करतात पण नंतर मोठी होतात. फार तर लेटेस्ट सिनेमा परीक्षण / राजकीय काथ्याकूट टाकतात. असो लवकर मोठा हो*! * = श्रामोअव्हेर आपलं श्रेयअव्हेर [ तेच ते रेसीडेंट गुर्जी यांच्या नंतर बिकागुर्जींचा नंबर आहे दोघे अजुन गब्रु जवान आहेत, त्यामुळे रांग खूप मोठी आहे तिथेही लवकर नंबर लागायचा नाही] हा नवे संस्थळ काढलस तरच... मग बरेचसे तज्ज्ञ, जाणकार, गुरु तुझ्या प्रमुख कुलूगुरुपदाखाली येतील तेव्हाच तु मोठा ई-आचार्य बनशील. :-)
नवरत्न नाथांनी दीक्षा दिलेल्या क्षणापासून त्यांचा देह सोडून झाल्यानंतर, दरम्यानच्या काळात केलेल्या जगावेगळ्या सर्जरीचं सार नुस़रत फतेह अली खान यांनी गायलेल्या या कव्वालीतून पोहोचलं, पोहोचवलं गेलं. नवरत्न नाथ या साध्याभोळ्या, छक्केपंजे समजू न शकणार्‍या, नव्हे तसल्या गोष्‍टींची गरजच नसलेल्या माणसाने, नव्हे नवरत्न नाथ नावाच्या गुपचूप नजरेआड झालेल्या जादुगाराने ही जादू करुन दाखवलीय. जटील संकल्पना, लंब्याचौड्या बाता वगैरे गोष्‍टी हा नाथांचा स्वभाव नव्हता. साधं, पण थेट बोलायचे.

'रम्या' चा एक नयनरम्य, सर्वांग-सुंदर नृत्याविष्कार.

चित्रगुप्त ·

मुक्ती 27/05/2012 - 19:57
हे गाणं होय? अशी जीतेन्द्र आणि श्रीदेवी नाहीतर जयाप्रदाची कित्ती कित्ती गाणी पाहिल्येत आम्ही!

त्यामुळे त्यांचा स्वतःचा सौंदर्य पाहण्याचा वेगळा नजरीया आहे. जीतेन्द्र , श्रीदेवी जयाप्रदाची पूर्वीची गाणी आणि सध्याची रंगवैविध्य, कॉस्ट्यूम्स,नृत्यातली फॉरमेशन्स, प्रेझंटेशन टेक्निक्स यामधे नजाकतीच्या अँगलनं कमालीचा फरक आहे, त्या दृष्टीनं पाहा तुम्हाला वेगळेपणा जाणवेल.

चित्रगुप्त 28/05/2012 - 11:20
नॅन्सी अजरामचे अरबी गाणे, आणि तमिळ चित्रपटातील हे गाणे, यांची भाषा, गीताचा अर्थ न कळणे, हे सौदर्यास्वादास पोषकच, असे मला वाटते. गाण्याचा अर्थ कळत असल्यास आपण त्या अर्थात अडकत जातो , आणि काही कारणाने गीतात व्यक्त झालेल्या विचारांशी आपण असहमत असल्यास एकंदरित रसभंग होत जातो. अशी परभाषेतील अर्थ न कळणारी, पण ऐकायला-बघायला सुंदर असलेली आणखी गाणी कळवा.

चित्रगुप्त काका तुमचे वय काय आहे हो ? नक्की ६०+ असणार, हो ना ? अहो रम्याचे नृत्य कसले बघताय ? हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 29/05/2012 - 15:39
अच्छा ! म्हणजे यालाच "धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग " म्हणायचे का ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 29/05/2012 - 15:45
मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे? तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?

In reply to by स्मिता.

मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे?
ज काही शरिरास आणि मनास झेपेल ते ते.
तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?
ह्याचा खुलासा केवळ पुरुष सदस्यांना देण्यात येईल. क्षमस्व.

चित्रगुप्त 28/05/2012 - 20:05
आमच्या पत्रिकेत ग्रह जरा उलटे पडले आहेत... ... म्हणजे ऐन तारुण्यात आम्ही दासबोध, जे. कृष्णमूर्ती इत्यादिंची पारायणावर पारायणे केली, वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एकूण अगदी बोटावर मोजण्याएवढे सिनेमे बघितले असतील, तेही फक्त ओपी नय्यर यांच्या संगीतासाठी... आता वय साठ. तरूणपणी बघायचे राहून गेले, म्हणून जणू आता आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला... ....कालाय तस्मै नमः ???

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला कोण आवडत यापेक्षा कुणी तरी आवडत हे विशेष आहे, तुम्ही निश्चींत चालू ठेवा! दासबोध आणि कृष्णमूर्ती सुटले म्हणजे तुमची सृजनात्मकता शिल्लक आहे हे मी नक्की सांगू शकतो. >`आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला', असं मात्र म्हणू नका!

मुक्ती 27/05/2012 - 19:57
हे गाणं होय? अशी जीतेन्द्र आणि श्रीदेवी नाहीतर जयाप्रदाची कित्ती कित्ती गाणी पाहिल्येत आम्ही!

त्यामुळे त्यांचा स्वतःचा सौंदर्य पाहण्याचा वेगळा नजरीया आहे. जीतेन्द्र , श्रीदेवी जयाप्रदाची पूर्वीची गाणी आणि सध्याची रंगवैविध्य, कॉस्ट्यूम्स,नृत्यातली फॉरमेशन्स, प्रेझंटेशन टेक्निक्स यामधे नजाकतीच्या अँगलनं कमालीचा फरक आहे, त्या दृष्टीनं पाहा तुम्हाला वेगळेपणा जाणवेल.

चित्रगुप्त 28/05/2012 - 11:20
नॅन्सी अजरामचे अरबी गाणे, आणि तमिळ चित्रपटातील हे गाणे, यांची भाषा, गीताचा अर्थ न कळणे, हे सौदर्यास्वादास पोषकच, असे मला वाटते. गाण्याचा अर्थ कळत असल्यास आपण त्या अर्थात अडकत जातो , आणि काही कारणाने गीतात व्यक्त झालेल्या विचारांशी आपण असहमत असल्यास एकंदरित रसभंग होत जातो. अशी परभाषेतील अर्थ न कळणारी, पण ऐकायला-बघायला सुंदर असलेली आणखी गाणी कळवा.

चित्रगुप्त काका तुमचे वय काय आहे हो ? नक्की ६०+ असणार, हो ना ? अहो रम्याचे नृत्य कसले बघताय ? हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 29/05/2012 - 15:39
अच्छा ! म्हणजे यालाच "धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग " म्हणायचे का ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 29/05/2012 - 15:45
मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे? तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?

In reply to by स्मिता.

मग वय वर्षे ६०+ लोकांनी काय बघणे / करणे अपेक्षीत आहे?
ज काही शरिरास आणि मनास झेपेल ते ते.
तसेच, हे म्हणजे समोर अप्सरा आल्यावरती तिच्या पदराचे काठ बघत बसल्यासारखे झाले चा काही अर्थ लागला नाही, त्याचा खुलासा कराल का?
ह्याचा खुलासा केवळ पुरुष सदस्यांना देण्यात येईल. क्षमस्व.

चित्रगुप्त 28/05/2012 - 20:05
आमच्या पत्रिकेत ग्रह जरा उलटे पडले आहेत... ... म्हणजे ऐन तारुण्यात आम्ही दासबोध, जे. कृष्णमूर्ती इत्यादिंची पारायणावर पारायणे केली, वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एकूण अगदी बोटावर मोजण्याएवढे सिनेमे बघितले असतील, तेही फक्त ओपी नय्यर यांच्या संगीतासाठी... आता वय साठ. तरूणपणी बघायचे राहून गेले, म्हणून जणू आता आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला... ....कालाय तस्मै नमः ???

In reply to by चित्रगुप्त

तुम्हाला कोण आवडत यापेक्षा कुणी तरी आवडत हे विशेष आहे, तुम्ही निश्चींत चालू ठेवा! दासबोध आणि कृष्णमूर्ती सुटले म्हणजे तुमची सृजनात्मकता शिल्लक आहे हे मी नक्की सांगू शकतो. >`आम्हाला हा नाच-गाणी सिनेमाचा चळ लागला', असं मात्र म्हणू नका!
थोडीशी पार्श्वभूमी: सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. एकदा सहज टीव्ही वाहिन्यांची चाळवाचाळव करत असता एका 'मद्रासी' सिनेमातील नृत्य चाललेले दिसले. नर्तिका आकर्षक होती, तिचे काहीसे शृंगारिक हावभाव, पार्श्वभूमीला मंदिराच्या प्रांगणात चाललेले विविध गतिमान कलाविष्कार, संगीतातील आणि एकूण चित्रीकरणातील नाट्यमय गतिमानता इतकी भावली, की ते गाणे पुन्हा पुन्हा बघावे, ऐकावे, असे वाटू लागले.

हे धंदड तत्तड...पगार अजूनच वाढणार

राजेश घासकडवी ·

मी-सौरभ 24/05/2012 - 03:12
वाढून काय फार फायदा होईल असे वाटत नाही बुवा :(

Nile 24/05/2012 - 03:16
ह्या रिकामटेकड्या लोकांना कशाला पगार वाढवून देतात कोण जाणे. हाफिसात बसून संस्थळावर चांभार चौकशा करत हिंडत असतात नुस्ते लेकाचे! सालं काँग्रेजी सरकार एकदम बिनकामाचं आहे राव!!

In reply to by स्वातीविशु

मदनबाण 24/05/2012 - 10:36
गेल्या दोन काही म्हणावी अशी पगारवाढ झाली नाहीये असं कसं ? असं कसं ? मंत्री-संत्री लोकांनी स्वतःची पगारवाढ एकमताने वाढवुन घेतली की ! त्यांनाही महागाईचा त्रास होतो म्हणे ! ;)

आलात ना पुन्हा आपल्या औकातीवर. एवढे शिकलात, विचारवंत झालात पण डोळा पगारावरच ठेवणार. मोठे व्हा, स्वतःचा एखादा धंदा सुरू करा, चार लोकं ठेवा नोकरीवर ते नाही. यांना आनंद पगार वाढण्याचा! अवांतरः तुम्ही नाचताना कसे दिसाल याचं चित्र डोळ्यासमोर येऊन ड्वाले पानावले.

शकु गोवेकर 25/05/2012 - 08:58
धिन तिचिका धिन्तिचिका धिन्तिचिका रे -बोडी गार्ड मधले गाणे गा रे आप ले दात दाखवा रे धिन्तिचिका रे आ आ रे

In reply to by हृदय भेदी

तकलीफ ही आहे की महागाई पगारवाढी पेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे.....
सध्या भाववाढीचा दर ७ टक्क्याच्या आसपास आहे. खालील दुव्यावर गेल्या चाळीस वर्षातले भाववाढीचे दर पहायला मिळतील. http://www.tradingeconomics.com/india/inflation-cpi

In reply to by विसुनाना

हम्म्म... तरीही भाववाढ ही पगारवाढीच्या दुप्पट नाही. मला एक कळत नाही, की भाववाढ होते आहे हे खरं आहे. पण त्याचबरोबर पगारही वाढताहेत हे मान्य करायला लोक का उत्सुक नाहीत? पेट्रोलचे भाव वाढले की त्यावर सरकारला शिव्या देणं, भ्रष्ट राजकारण्यांवर ताषेरे ओढणं, आणि पगार वाढल्यावर 'हो, असतील वाढले, पण त्याबरोबरच महागाई पण वाढली ना' वगैरे तक्रार. सगळेच लोक कायम आयुष्याकडे 'अर्धा रिकामा ग्लास' म्हणूनच का बघतात?

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 29/05/2012 - 07:21
हा हा हा. अहो पगार वाढतात ते "आम्ही" कर्तबगार वगैरे असतो म्हणून महागाई वाढते "त्यांच्या" नाकर्तेपणाने .... एवढं कसं कळत नाही?

In reply to by राजेश घासकडवी

विसुनाना 29/05/2012 - 11:19
(अनेक कारणांनी वाढणारी) महागाई, लाखो करोड रुपयांमध्ये भ्रष्टाचार आणि एकूणच 'पैसा है तो सब चलता है' अशा प्रकारे चाललेला कारभार हे नसते तर आयुष्याचा ग्लास आणखी भरला असता. ग्लास पावपट रिकामा असता तर आता होते आहे त्याच्या निमपट बोबाबोंब झाली असती. (बोंबाबोंब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिकामा भाग ऑफ द ग्लास! ;))

येथे मंदीने ग्रासले आहे. त्या बिमारू ग्रीस आणि पोर्तुगाल च्या घशात येथील सर्व विकासनिधी विनासायाय जात आहे, तरीही त्यांचे तोंड वाकडे ते वाकडे .

मी-सौरभ 24/05/2012 - 03:12
वाढून काय फार फायदा होईल असे वाटत नाही बुवा :(

Nile 24/05/2012 - 03:16
ह्या रिकामटेकड्या लोकांना कशाला पगार वाढवून देतात कोण जाणे. हाफिसात बसून संस्थळावर चांभार चौकशा करत हिंडत असतात नुस्ते लेकाचे! सालं काँग्रेजी सरकार एकदम बिनकामाचं आहे राव!!

In reply to by स्वातीविशु

मदनबाण 24/05/2012 - 10:36
गेल्या दोन काही म्हणावी अशी पगारवाढ झाली नाहीये असं कसं ? असं कसं ? मंत्री-संत्री लोकांनी स्वतःची पगारवाढ एकमताने वाढवुन घेतली की ! त्यांनाही महागाईचा त्रास होतो म्हणे ! ;)

आलात ना पुन्हा आपल्या औकातीवर. एवढे शिकलात, विचारवंत झालात पण डोळा पगारावरच ठेवणार. मोठे व्हा, स्वतःचा एखादा धंदा सुरू करा, चार लोकं ठेवा नोकरीवर ते नाही. यांना आनंद पगार वाढण्याचा! अवांतरः तुम्ही नाचताना कसे दिसाल याचं चित्र डोळ्यासमोर येऊन ड्वाले पानावले.

शकु गोवेकर 25/05/2012 - 08:58
धिन तिचिका धिन्तिचिका धिन्तिचिका रे -बोडी गार्ड मधले गाणे गा रे आप ले दात दाखवा रे धिन्तिचिका रे आ आ रे

In reply to by हृदय भेदी

तकलीफ ही आहे की महागाई पगारवाढी पेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे.....
सध्या भाववाढीचा दर ७ टक्क्याच्या आसपास आहे. खालील दुव्यावर गेल्या चाळीस वर्षातले भाववाढीचे दर पहायला मिळतील. http://www.tradingeconomics.com/india/inflation-cpi

In reply to by विसुनाना

हम्म्म... तरीही भाववाढ ही पगारवाढीच्या दुप्पट नाही. मला एक कळत नाही, की भाववाढ होते आहे हे खरं आहे. पण त्याचबरोबर पगारही वाढताहेत हे मान्य करायला लोक का उत्सुक नाहीत? पेट्रोलचे भाव वाढले की त्यावर सरकारला शिव्या देणं, भ्रष्ट राजकारण्यांवर ताषेरे ओढणं, आणि पगार वाढल्यावर 'हो, असतील वाढले, पण त्याबरोबरच महागाई पण वाढली ना' वगैरे तक्रार. सगळेच लोक कायम आयुष्याकडे 'अर्धा रिकामा ग्लास' म्हणूनच का बघतात?

In reply to by राजेश घासकडवी

नितिन थत्ते 29/05/2012 - 07:21
हा हा हा. अहो पगार वाढतात ते "आम्ही" कर्तबगार वगैरे असतो म्हणून महागाई वाढते "त्यांच्या" नाकर्तेपणाने .... एवढं कसं कळत नाही?

In reply to by राजेश घासकडवी

विसुनाना 29/05/2012 - 11:19
(अनेक कारणांनी वाढणारी) महागाई, लाखो करोड रुपयांमध्ये भ्रष्टाचार आणि एकूणच 'पैसा है तो सब चलता है' अशा प्रकारे चाललेला कारभार हे नसते तर आयुष्याचा ग्लास आणखी भरला असता. ग्लास पावपट रिकामा असता तर आता होते आहे त्याच्या निमपट बोबाबोंब झाली असती. (बोंबाबोंब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिकामा भाग ऑफ द ग्लास! ;))

येथे मंदीने ग्रासले आहे. त्या बिमारू ग्रीस आणि पोर्तुगाल च्या घशात येथील सर्व विकासनिधी विनासायाय जात आहे, तरीही त्यांचे तोंड वाकडे ते वाकडे .
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! २०१२ मध्ये भारतातल्या नोकरदारांचे पगार ११.९ टक्क्यांनी वाढणार!! http://www.dayandnightnews.com/2012/02/indian-employees-to-get-11-9-salary-hike-in-2012-survey/ धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! तेही २०१० मध्ये १०.६ आणि २०११ मध्ये १२.६ टक्के वाढल्यानंतर!! http://www.deccanherald.com/content/56166/india-inc-may-give-106.html सरकारचं कौतुक करून, दुवा देऊन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

स्पा ·

कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?

In reply to by मी-सौरभ

प्रभो 16/05/2012 - 13:38
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 16/05/2012 - 14:44
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

In reply to by स्पा

मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.

स्पा 16/05/2012 - 15:54
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)

चिरोटा 16/05/2012 - 16:16
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by नितिन थत्ते

@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 17/05/2012 - 11:11
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)

स्पा 17/05/2012 - 12:42
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना

In reply to by स्पा

अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 18/05/2012 - 09:42
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लीलाधर 18/05/2012 - 14:13
चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)

आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)

कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?

In reply to by मी-सौरभ

प्रभो 16/05/2012 - 13:38
माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 16/05/2012 - 14:44
अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी

In reply to by स्पा

मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.

स्पा 16/05/2012 - 15:54
आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)

चिरोटा 16/05/2012 - 16:16
१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by मेघवेडा

स्पा 16/05/2012 - 16:29
या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे

In reply to by नितिन थत्ते

@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)

In reply to by नाना चेंगट

छोटा डॉन 17/05/2012 - 11:11
हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)

स्पा 17/05/2012 - 12:42
विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना

In reply to by स्पा

अरे व्वा !!! मोदक येतोय म्हणजे प्याकेज डील मध्ये वल्ली पण येणार. वल्ली येणार म्हणजे भटजी आणि पन्नास राव पण येणार. मज्जाच की हो !!! वल्ली असा पण येणार होताच म्हणा. संदर्भ :- http://www.misalpav.com/node/21523#comment-392598 ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रचेतस 18/05/2012 - 09:42
तूर्तास हापिसने गळ्यात काढण्या अडकवून कामास जुंपल्यामुळे येणे शक्य नाही तेव्हा कट्ट्यास शुभेच्छा. :(

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लीलाधर 18/05/2012 - 14:13
चचाला कोण प्रोटेक्शन देणार अहो विमे काका तुम्ही असतांना आणखी कोणाचे प्रोटेक्शन असायला हवे हो :)

आंम्ही सध्या कोकण दौय्रामधे व्यस्त आहोत. आज इकडे एक महत्वाची मिटिंग आहे. ती लवकर संपली तर येउच. तसेही आंम्ही आत्म-रूपानी सर्वत्र असतोच. ;-)
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा

कलाईगनर

चैतन्य गौरान्गप्रभु ·

करूणानिधींविषयी फारसे मत चांगले नसले तरी लेख लिहिण्याची शैली नक्कीच आवडली. एक सुधारणा: अण्णा द्रमुकचे संस्थापक एम.जी.रामचन्द्रन (एम.जी.आर) होते रामस्वामी नव्हे.

रणजित चितळे 12/05/2012 - 10:56
करुणानिधींबद्दल काही महिती अगोदर होती. आपण त्याच्यात भर घातलीत. लेख फार छान.

अमोल खरे 12/05/2012 - 13:27
एलटीटीई च्या दहशतवाद्यांना शिक्षा देऊ नका असे म्हणणारे हेच ना ते ? देशाच्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे हे म्हणतात आणि त्या माणसाचा उदोउदो करणारा लेख तुम्ही लिहिता. श्रीलंका सरकार च्या विरोधात सरकारला भूमिका घ्यायला लावणारे हेच ना. वरचा लेख म्हणजे एकांगी लेख कसा असतो त्याचे बेस्ट उदाहरण आहे.

In reply to by अमोल खरे

रणजित चितळे 12/05/2012 - 13:48
साहेब मला नाही वाटत त्यांनी डिएमके चा उदो उदो केला आहे. काय आहे ते सांगितले आहे (मी करुणानिधीचा चाहता नाही). अजून एक गोष्ट ज्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे म्हणणारी हा पक्ष आज त्याच पक्षाला जोरदार पाठिंबा देताना व माजी पंतप्रधानांचा पक्ष तो पाठिंबा घेताना आपण सगळे पाहात आहोत. हे तर सगळ्यांना माहितच आहे पण ते हिंदी द्वेष्टे, एथीस्ट आहेत हे सगळ्यांना ह्या लेखानी कळाले.

चिंतामणी 12/05/2012 - 13:50
त्याबद्दलची अनेक कारणे वरील काही प्रतीसादात आलीच आहे. परन्तु लेख खूप छान आहे. त्यांच्या हिंदीव्देशाबद्दलसुद्धा थोडे लिहायला हवे होत. (बाकी व्देशांबद्दल मोघम का होइना उल्लेख आहेच.)

करूणानिधींविषयी फारसे मत चांगले नसले तरी लेख लिहिण्याची शैली नक्कीच आवडली. एक सुधारणा: अण्णा द्रमुकचे संस्थापक एम.जी.रामचन्द्रन (एम.जी.आर) होते रामस्वामी नव्हे.

रणजित चितळे 12/05/2012 - 10:56
करुणानिधींबद्दल काही महिती अगोदर होती. आपण त्याच्यात भर घातलीत. लेख फार छान.

अमोल खरे 12/05/2012 - 13:27
एलटीटीई च्या दहशतवाद्यांना शिक्षा देऊ नका असे म्हणणारे हेच ना ते ? देशाच्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे हे म्हणतात आणि त्या माणसाचा उदोउदो करणारा लेख तुम्ही लिहिता. श्रीलंका सरकार च्या विरोधात सरकारला भूमिका घ्यायला लावणारे हेच ना. वरचा लेख म्हणजे एकांगी लेख कसा असतो त्याचे बेस्ट उदाहरण आहे.

In reply to by अमोल खरे

रणजित चितळे 12/05/2012 - 13:48
साहेब मला नाही वाटत त्यांनी डिएमके चा उदो उदो केला आहे. काय आहे ते सांगितले आहे (मी करुणानिधीचा चाहता नाही). अजून एक गोष्ट ज्या माजी पंतप्रधानाला मारण्यात ज्यांचा हात आहे त्याला माफ करा असे म्हणणारी हा पक्ष आज त्याच पक्षाला जोरदार पाठिंबा देताना व माजी पंतप्रधानांचा पक्ष तो पाठिंबा घेताना आपण सगळे पाहात आहोत. हे तर सगळ्यांना माहितच आहे पण ते हिंदी द्वेष्टे, एथीस्ट आहेत हे सगळ्यांना ह्या लेखानी कळाले.

चिंतामणी 12/05/2012 - 13:50
त्याबद्दलची अनेक कारणे वरील काही प्रतीसादात आलीच आहे. परन्तु लेख खूप छान आहे. त्यांच्या हिंदीव्देशाबद्दलसुद्धा थोडे लिहायला हवे होत. (बाकी व्देशांबद्दल मोघम का होइना उल्लेख आहेच.)
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.