मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माध्यमवेध

पाहुणे - चित्रपट परीक्षण

बहुगुणी ·

नीधप 15/07/2009 - 09:56
मी पाह्यलाय हा चित्रपट. छान लिहिलंयत. एकेक सीन मस्त आहे. पण तारेकला पकडेपर्यंत एक आणि पकडल्यानंतर दुसरा असे दोन वेगळे चित्रपट असल्या सारखे वाटतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

ज्ञानेश... 15/07/2009 - 11:54
रसग्रहण आवडले. काही प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले. "Great Power Comes With Great Responssibilities"

सहज 15/07/2009 - 12:02
रसग्रहण मस्तच आहे. आवडले. आता सिनेमा बघायची गरज वाटत नाही आहे.

श्रावण मोडक 15/07/2009 - 12:26
पहावा लागेल हा चित्रपट. परिचय चांगला. एक सूचना - छायाचित्रे मध्येच येतात. एक तर ती मजकुरात रॅप करावीत किंवा त्यांना ओळी देऊन लेखाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी एकत्र द्यावीत. वाचनही सलग होते, छायाचित्र पाहणेही सलग होऊ शकते. काम थोडे वाढेल, पण परिणाम सुटसुटीत असेल.

In reply to by श्रावण मोडक

Nile 15/07/2009 - 12:32
छायाचित्रांबद्द्ल सहमत आहे. पण मागील वेळेस बर्‍याच जणांनी त्यांना छायाचित्र टाकाच असा आग्रह असल्याने त्यांनी ती टाकली असावीत असे वाटते. :) (आता सिनेमा मागवला आहे त्यामुळे पाहुन मगच वाचेन म्हणतो.) :)

यशोधरा 15/07/2009 - 13:20
सुरेख लिहिलं आहे परीक्षण! अतिशय आवडलं. हा चित्रपट मिळवून नक्की पाहीन. धन्यवाद.

प्राजु 15/07/2009 - 21:59
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 15/07/2009 - 22:00
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अवलिया 15/07/2009 - 23:16
चांगले परिक्षण. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही किंवा एक खरड ते काम करते. ;)

नीधप 15/07/2009 - 09:56
मी पाह्यलाय हा चित्रपट. छान लिहिलंयत. एकेक सीन मस्त आहे. पण तारेकला पकडेपर्यंत एक आणि पकडल्यानंतर दुसरा असे दोन वेगळे चित्रपट असल्या सारखे वाटतात. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

ज्ञानेश... 15/07/2009 - 11:54
रसग्रहण आवडले. काही प्रसंग डोळ्यापुढे उभे राहिले. "Great Power Comes With Great Responssibilities"

सहज 15/07/2009 - 12:02
रसग्रहण मस्तच आहे. आवडले. आता सिनेमा बघायची गरज वाटत नाही आहे.

श्रावण मोडक 15/07/2009 - 12:26
पहावा लागेल हा चित्रपट. परिचय चांगला. एक सूचना - छायाचित्रे मध्येच येतात. एक तर ती मजकुरात रॅप करावीत किंवा त्यांना ओळी देऊन लेखाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी एकत्र द्यावीत. वाचनही सलग होते, छायाचित्र पाहणेही सलग होऊ शकते. काम थोडे वाढेल, पण परिणाम सुटसुटीत असेल.

In reply to by श्रावण मोडक

Nile 15/07/2009 - 12:32
छायाचित्रांबद्द्ल सहमत आहे. पण मागील वेळेस बर्‍याच जणांनी त्यांना छायाचित्र टाकाच असा आग्रह असल्याने त्यांनी ती टाकली असावीत असे वाटते. :) (आता सिनेमा मागवला आहे त्यामुळे पाहुन मगच वाचेन म्हणतो.) :)

यशोधरा 15/07/2009 - 13:20
सुरेख लिहिलं आहे परीक्षण! अतिशय आवडलं. हा चित्रपट मिळवून नक्की पाहीन. धन्यवाद.

प्राजु 15/07/2009 - 21:59
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु 15/07/2009 - 22:00
चित्रपटाचे परिक्षण खूप आवडले. छान लिहिले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अवलिया 15/07/2009 - 23:16
चांगले परिक्षण. --अवलिया ============================= रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही किंवा एक खरड ते काम करते. ;)
3

गुगल नावाची पुस्तकाची खाण

विकास ·

अवलिया 11/07/2009 - 09:57
वा! मस्त माहिती!! विकासराव, धन्यवाद. ( मी तुम्हाला ओळखत आहे म्हणुन प्रतिसाद दिला) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

प्रथम विरंगुळा सदरात नाही ना? अशी खात्री केली. माहिती यासदरात दिल्याने जीव भांड्यात पडला. उत्तम माहिती. ही ज्ञानवाहिनी च आहे. आता खाण तशी माती. हे आलेल्या प्रतिसादातुन समजेलच अशी आशा करतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रमोद देव 11/07/2009 - 10:35
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद विकासराव! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

हेच म्हणतो. धन्यवाद :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

ऋषिकेश 11/07/2009 - 10:47
(हा प्रतिसाद अनोळखी व्यक्तीने वाचल्यास हरकत नाही) मस्त माहिती.. गुगल बुक्स माहित होतेच.. आणि वापरतो देखील! म्हणींचे पुस्तक वरवर चाळले.. मजेशीर आहे :) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

टारझन 11/07/2009 - 22:10
वरवर चाळले.. मजेशीर आहे
वा !! कर मेल्या .. वांझोटे धंदे कर !!! =)) =)) =)) =)) =)) गुगल बुक्स काळजाला भिडले बरं का !! (प्र-टा-आ) टारझन

सुनील 11/07/2009 - 11:02
उत्तम माहिती. माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

मिसळभोक्ता 11/07/2009 - 12:27
खि खि सुनीलशेठ !!! आधीच चाचपणी केली, हल्ली विकासशेठ विरंगुळा म्हणून माहिती द्यायला लागले. ह्या लेखाचा विषय विरंगुळा नसल्याने खूप हसलो. -- मिसळभोक्ता

In reply to by सुनील

विकास 12/07/2009 - 04:36
माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते! धन्यवाद! :-)

inoba mhane 11/07/2009 - 16:19
Virangulyasathi 'tasali' pustake miltil ka ho? (tasalach)- inoba

प्राजु 11/07/2009 - 21:50
उत्तम माहिती. :) धन्यवाद विकासदादा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 12/07/2009 - 06:31
गूगलमधून काही दुर्मिळ संस्कृत पुस्तके मी माझ्या संगणकावर उतरवून घेतली आहेत. ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही. फारच छान.

In reply to by धनंजय

विकास 12/07/2009 - 06:47
ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही. त्या साठी एखादे पुस्तक गुगलवरच उघडे केले की डावीकडे सर्च विंडोच्या खाली रिव्ह्यू आणि त्याच्या खाली "अ‍ॅड टू माय लायब्ररी" अशी खूण असते. तिच्यावर टिचकी मारली की तुमच्या खात्यात ते पुस्तक जमा होते. अशी लायब्ररी वाढत गेली तर नंतर त्याच्यामधून पण पुस्तके अथवा उतारे शोधता येतात.

आशिष सुर्वे 13/07/2009 - 11:31
फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता. ते कसे काय ब्वा? आम्ही प्रयत्न केला पण पुस्तक संगणकावर उतरले नाही. कॄपा करुन मदत करा.. - कोकणी फणस

सागर 13/07/2009 - 19:07
येथे भेट द्या http://books.google.com/advanced_book_search?rview=1 येथे सर्च या पर्यायापुढे फुल व्ह्यू ओन्ली असा पर्याय निवडून नंतर दिसणार्‍या यादीतून हवे असलेल्या पुस्तकावर क्लिक करा मग उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात तुम्हाला""PDF" असा पर्याय दिसेन. त्यावर क्लिक केले की हवे ते पुस्तक PDF मधे उतरवून घेता येते या सूचनांचा उपयोग झाला तर अवश्य कळवा :) - सागर

शाहरुख 14/07/2009 - 08:07
जगातली कोणत्याही स्वरूपातील माहिती आपल्याकडे घेऊन (सध्यातरी) मोफत लोकांपर्यंत पोहचवणे हे गुगलचे ध्येय आहे.. (गुगल लॅब्जवर लक्ष ठेवुन असलेला) शाहरूख

In reply to by शाहरुख

सहज 14/07/2009 - 08:11
गुगल इज द न्यु मायक्रोसॉफ्ट [बिग ब्रदर] :-) ---------------------------- यु हॅव्ह नो प्रायव्हसी, गेट ओव्हर इट लेखाची अजुन आठवण येते व लेखक मात्र सगळे नष्ट करत चालला आहे.

लिखाळ 14/07/2009 - 18:09
छान माहिती. आभार. अधुनमधुन काही शोध गुगल पुस्तकांकडे घेऊन जातात. तेव्हा ती पुस्तके पाहतो. पण त्या खजिन्यामध्ये इतर काही शोधून पाहिले नव्हते. आता पाहिन. -- लिखाळ.

अवलिया 11/07/2009 - 09:57
वा! मस्त माहिती!! विकासराव, धन्यवाद. ( मी तुम्हाला ओळखत आहे म्हणुन प्रतिसाद दिला) --अवलिया दुनिया चाहे कुछ भी बोले बोले दुनिया चाहे कुछ भी बोले हम कुछ नहीं बोलेगा हम बोलेगा तो ... हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

प्रथम विरंगुळा सदरात नाही ना? अशी खात्री केली. माहिती यासदरात दिल्याने जीव भांड्यात पडला. उत्तम माहिती. ही ज्ञानवाहिनी च आहे. आता खाण तशी माती. हे आलेल्या प्रतिसादातुन समजेलच अशी आशा करतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रमोद देव 11/07/2009 - 10:35
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद विकासराव! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

In reply to by प्रमोद देव

हेच म्हणतो. धन्यवाद :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

ऋषिकेश 11/07/2009 - 10:47
(हा प्रतिसाद अनोळखी व्यक्तीने वाचल्यास हरकत नाही) मस्त माहिती.. गुगल बुक्स माहित होतेच.. आणि वापरतो देखील! म्हणींचे पुस्तक वरवर चाळले.. मजेशीर आहे :) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

In reply to by ऋषिकेश

टारझन 11/07/2009 - 22:10
वरवर चाळले.. मजेशीर आहे
वा !! कर मेल्या .. वांझोटे धंदे कर !!! =)) =)) =)) =)) =)) गुगल बुक्स काळजाला भिडले बरं का !! (प्र-टा-आ) टारझन

सुनील 11/07/2009 - 11:02
उत्तम माहिती. माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

मिसळभोक्ता 11/07/2009 - 12:27
खि खि सुनीलशेठ !!! आधीच चाचपणी केली, हल्ली विकासशेठ विरंगुळा म्हणून माहिती द्यायला लागले. ह्या लेखाचा विषय विरंगुळा नसल्याने खूप हसलो. -- मिसळभोक्ता

In reply to by सुनील

विकास 12/07/2009 - 04:36
माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते! धन्यवाद! :-)

inoba mhane 11/07/2009 - 16:19
Virangulyasathi 'tasali' pustake miltil ka ho? (tasalach)- inoba

प्राजु 11/07/2009 - 21:50
उत्तम माहिती. :) धन्यवाद विकासदादा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धनंजय 12/07/2009 - 06:31
गूगलमधून काही दुर्मिळ संस्कृत पुस्तके मी माझ्या संगणकावर उतरवून घेतली आहेत. ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही. फारच छान.

In reply to by धनंजय

विकास 12/07/2009 - 06:47
ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही. त्या साठी एखादे पुस्तक गुगलवरच उघडे केले की डावीकडे सर्च विंडोच्या खाली रिव्ह्यू आणि त्याच्या खाली "अ‍ॅड टू माय लायब्ररी" अशी खूण असते. तिच्यावर टिचकी मारली की तुमच्या खात्यात ते पुस्तक जमा होते. अशी लायब्ररी वाढत गेली तर नंतर त्याच्यामधून पण पुस्तके अथवा उतारे शोधता येतात.

आशिष सुर्वे 13/07/2009 - 11:31
फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता. ते कसे काय ब्वा? आम्ही प्रयत्न केला पण पुस्तक संगणकावर उतरले नाही. कॄपा करुन मदत करा.. - कोकणी फणस

सागर 13/07/2009 - 19:07
येथे भेट द्या http://books.google.com/advanced_book_search?rview=1 येथे सर्च या पर्यायापुढे फुल व्ह्यू ओन्ली असा पर्याय निवडून नंतर दिसणार्‍या यादीतून हवे असलेल्या पुस्तकावर क्लिक करा मग उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात तुम्हाला""PDF" असा पर्याय दिसेन. त्यावर क्लिक केले की हवे ते पुस्तक PDF मधे उतरवून घेता येते या सूचनांचा उपयोग झाला तर अवश्य कळवा :) - सागर

शाहरुख 14/07/2009 - 08:07
जगातली कोणत्याही स्वरूपातील माहिती आपल्याकडे घेऊन (सध्यातरी) मोफत लोकांपर्यंत पोहचवणे हे गुगलचे ध्येय आहे.. (गुगल लॅब्जवर लक्ष ठेवुन असलेला) शाहरूख

In reply to by शाहरुख

सहज 14/07/2009 - 08:11
गुगल इज द न्यु मायक्रोसॉफ्ट [बिग ब्रदर] :-) ---------------------------- यु हॅव्ह नो प्रायव्हसी, गेट ओव्हर इट लेखाची अजुन आठवण येते व लेखक मात्र सगळे नष्ट करत चालला आहे.

लिखाळ 14/07/2009 - 18:09
छान माहिती. आभार. अधुनमधुन काही शोध गुगल पुस्तकांकडे घेऊन जातात. तेव्हा ती पुस्तके पाहतो. पण त्या खजिन्यामध्ये इतर काही शोधून पाहिले नव्हते. आता पाहिन. -- लिखाळ.
आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्‍या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते. अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे.

पाहुणे (चित्रपट ओळख)

बहुगुणी ·

In reply to by निखिल देशपांडे

Nile 02/07/2009 - 15:15
सिनेमा बरोबर ओळखला असे वाटते. खरं तर मी हा सिनेमा बघणार नव्हतो पण आता बहुगुणी साहेब त्यावर परिक्षण लिहिताहेत म्हणल्यावरे उत्सुकता ताणली आहे. :)

काय भयानक अनुभव आला हो!! मंजुनाथला देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली तिच्या परीने HATS OF F ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

In reply to by श्रावण मोडक

परदेशात असताना अनेक लोकांनी, त्यांची काहीही जबाबदारी नसताना, अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेली मदत आठवली. आणि आता सामोरे येतात असे काही संवाद. माझा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला मी पोलिस स्टेशनमधे गेले होते. समोर खुर्चीवर ठाणे अंमलदार बसली होती. मी: माझा फोन चोरीला गेला आहे, त्याची तक्रार नोंदवायची आहे. ठा.अं: मग? आम्ही काय करू? मी: (एक झटका बसल्यावर) तुम्ही तो शोधणार नाही याची १००% खात्री आहेच; पण त्याचं असं आहे की मी कर भरते. तेव्हा त्याची वसुली करण्यासाठी कारणं शोधते. म्हणून तक्रार नोंदवायला आले .....

योगी९०० 02/07/2009 - 13:00
Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली कारण त्यांनी (किंवा त्यांच्या युनिव्हर्सिटीने) मंजूनाथला पुरेशी माहिती नाही दिली. पण या पोस्ट-डॉक्टोरल फेलो मंजूनाथला एवढे कळले नाही का की single entry व्हिसा असल्याने त्याला अमेरिकेच्या ह्द्दी बाहेर जाता येणार नाही? आहो साधी शिक्षण न झालेली माणसेही जेव्हा परदेशात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्हिसाबाबत पुर्ण कल्पना असते. देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो. पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!! खादाडमाऊ

काय अनुभव आलेत तुम्हाला आणि मंजु ला, बापरे, देव करो नी कोणालाही असा अनुभव नं येवो. बाकी अमेरिकेत मद्त करायला लगेच येतात ही लोकं... दिपाली :)

अभिज्ञ 02/07/2009 - 14:43
आयला वातावरण निर्मिती खतरनाक झालीय. त्या पार्श्वभुमीवर चित्रपटाचे परिक्षण वाचण्यास अतिशय उत्सुक आहे. लवकर येउ द्यात. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

स्वाती२ 02/07/2009 - 16:33
Immigration specialist ने काय उपकार नाही केले मदत करून. They messed up big time. मंजूच्या कामाच स्वरूप पाहता त्या लोकांनी इथे तो आल्यावर विसा multiple entry करून घ्यायला हवा होता. त्या बयेला भीती आता नोकरी जातेय का हे लोक दावा लावतायत म्हणून. तेव्हा बसली रात्रभर.

In reply to by निखिल देशपांडे

Nile 02/07/2009 - 15:15
सिनेमा बरोबर ओळखला असे वाटते. खरं तर मी हा सिनेमा बघणार नव्हतो पण आता बहुगुणी साहेब त्यावर परिक्षण लिहिताहेत म्हणल्यावरे उत्सुकता ताणली आहे. :)

काय भयानक अनुभव आला हो!! मंजुनाथला देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली तिच्या परीने HATS OF F ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

In reply to by श्रावण मोडक

परदेशात असताना अनेक लोकांनी, त्यांची काहीही जबाबदारी नसताना, अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेली मदत आठवली. आणि आता सामोरे येतात असे काही संवाद. माझा मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला मी पोलिस स्टेशनमधे गेले होते. समोर खुर्चीवर ठाणे अंमलदार बसली होती. मी: माझा फोन चोरीला गेला आहे, त्याची तक्रार नोंदवायची आहे. ठा.अं: मग? आम्ही काय करू? मी: (एक झटका बसल्यावर) तुम्ही तो शोधणार नाही याची १००% खात्री आहेच; पण त्याचं असं आहे की मी कर भरते. तेव्हा त्याची वसुली करण्यासाठी कारणं शोधते. म्हणून तक्रार नोंदवायला आले .....

योगी९०० 02/07/2009 - 13:00
Cecilia Melendres बाई ने खरच खुप मदत केली कारण त्यांनी (किंवा त्यांच्या युनिव्हर्सिटीने) मंजूनाथला पुरेशी माहिती नाही दिली. पण या पोस्ट-डॉक्टोरल फेलो मंजूनाथला एवढे कळले नाही का की single entry व्हिसा असल्याने त्याला अमेरिकेच्या ह्द्दी बाहेर जाता येणार नाही? आहो साधी शिक्षण न झालेली माणसेही जेव्हा परदेशात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या व्हिसाबाबत पुर्ण कल्पना असते. देव करो अशी वेळ कोणावर पन न येवो. पुढचा भाग परिक्षण लवकर येवुद्या!!!! खादाडमाऊ

काय अनुभव आलेत तुम्हाला आणि मंजु ला, बापरे, देव करो नी कोणालाही असा अनुभव नं येवो. बाकी अमेरिकेत मद्त करायला लगेच येतात ही लोकं... दिपाली :)

अभिज्ञ 02/07/2009 - 14:43
आयला वातावरण निर्मिती खतरनाक झालीय. त्या पार्श्वभुमीवर चित्रपटाचे परिक्षण वाचण्यास अतिशय उत्सुक आहे. लवकर येउ द्यात. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

स्वाती२ 02/07/2009 - 16:33
Immigration specialist ने काय उपकार नाही केले मदत करून. They messed up big time. मंजूच्या कामाच स्वरूप पाहता त्या लोकांनी इथे तो आल्यावर विसा multiple entry करून घ्यायला हवा होता. त्या बयेला भीती आता नोकरी जातेय का हे लोक दावा लावतायत म्हणून. तेव्हा बसली रात्रभर.
3

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

विकास ·

धनंजय 24/06/2009 - 02:54
अर्थशास्त्र हा शासन-व्यवस्थापनाबद्दल अव्वल दर्जाचे विचार सांगणारा ग्रंथ आहे. तसेच हे त्या काळातल्या समाजाबद्दल ऐतिहासिक ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधन आहे. शोधाच्या शताब्दीच्या निमित्ताने ही कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद. (परंतु हा ग्रंथ मिळण्यापूर्वी जर लोकांना वाटत असेल की याविषयीचे जुने ग्रंथ भारतात उपलब्ध नव्हते, तर ते ठीक नाही. मनुस्मृतीतही शासन-व्यवस्थापनाबद्दल विस्तृत प्रकरण आहे - म्हणजे करभाराचे दर काय ठरवावेत, वगैरे, इतपत तपशीलवार!)

प्राजु 24/06/2009 - 07:04
खूप छान माहिती आहे लेखात. अनुवाद करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद विकासदादा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अडाणि 24/06/2009 - 08:19
कुठे मिळेल का? आंतर जालीय आवॄत्ती असेल तर उत्तम... - अफाट जगातील एक अडाणि.

विकासराव, छान लेख आणि भाषांतरही. काळाच्या ओघात काय काय रत्नं हरवली आहेत आपल्या हातून त्याची आपल्याला जाणिवही नाहीये. असं काही काही योगायोगाने हाती लागतं. इतिहास जतन न करणे, जो काही ज्ञात आहे तोही योग्यरितीने समजून न घेणे आणि त्यातूनही जे काही समजले ते विसरणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची फार मोठी उणी बाजू आहे. बिपिन कार्यकर्ते

सूहास 24/06/2009 - 16:37
मुळ लेख व माहीती व ग्र॑थ http://acorn.nationalinterest.in/2009/06/10/the-librarian-of-mysore/ येथे ऊपलब्ध आहे... सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.. सौजन्य: प्राजुताई..

माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे (आणि मी ते वाचलंयही ;) ) पण हा इतिहास माहिती नव्हता. ----------- त्या पुस्तकातलं बाकी काय लक्षात राहिलं माहिती नाही पण एक वाक्य (चिरंतन सत्य !) मात्र कायम लक्षात राहील ते म्हणजे -- "ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!

In reply to by संदीप चित्रे

विकास 25/06/2009 - 04:04
>>>माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे दुर्गा भागवतांचे का? ते मस्त आहे. माझ्याकडे पण होते. मात्र नंतर ते कोणीतरी वाचायला म्हणून घेतले.... :-(

In reply to by विकास

अवलिया 25/06/2009 - 09:20
>>>दुर्गा भागवतांचे का? हे दुर्गा भागवतांनी प्रस्तावना लिहिलेले पुस्तक आहे. लेखक कै.ब.रा.हिवरगावकर आहेत. अतिशय सुंदर आणि संग्राह्य पुस्तक. --अवलिया

नितिन थत्ते 25/06/2009 - 08:19
>>"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!! हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर..... (आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 25/06/2009 - 09:24
हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर..... भ्रष्टाचार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. (आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे) मानवी मनाने देव निर्मिती करतांना आपल्या गुणदोषांसारखेच देवाचे वर्तन असणार या सहजसुलभ भावनेतुन देवाला काहीतरी द्यावे ही प्रेरणा तयार झाली. श्री.खराटा यांना नम्र आणि जाहीर विनंती की आस्तिक भक्तांच्या भावनांची खिल्ली संधी मिळेल तिथे उडवणे जरा कमी करावे. --अवलिया

नितिन थत्ते 25/06/2009 - 09:25
माझ्यामते हे पुस्तक चिटणीस नावाच्या गृहस्थांनी अनुवाद केलेले आहे. आणि ते छोटेसेच १००-१२५ पानांचे आहे खराटा (रंग माझा वेगळा)

धनंजय 24/06/2009 - 02:54
अर्थशास्त्र हा शासन-व्यवस्थापनाबद्दल अव्वल दर्जाचे विचार सांगणारा ग्रंथ आहे. तसेच हे त्या काळातल्या समाजाबद्दल ऐतिहासिक ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधन आहे. शोधाच्या शताब्दीच्या निमित्ताने ही कथा सांगितल्याबद्दल धन्यवाद. (परंतु हा ग्रंथ मिळण्यापूर्वी जर लोकांना वाटत असेल की याविषयीचे जुने ग्रंथ भारतात उपलब्ध नव्हते, तर ते ठीक नाही. मनुस्मृतीतही शासन-व्यवस्थापनाबद्दल विस्तृत प्रकरण आहे - म्हणजे करभाराचे दर काय ठरवावेत, वगैरे, इतपत तपशीलवार!)

प्राजु 24/06/2009 - 07:04
खूप छान माहिती आहे लेखात. अनुवाद करून इथे दिल्याबद्दल धन्यवाद विकासदादा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अडाणि 24/06/2009 - 08:19
कुठे मिळेल का? आंतर जालीय आवॄत्ती असेल तर उत्तम... - अफाट जगातील एक अडाणि.

विकासराव, छान लेख आणि भाषांतरही. काळाच्या ओघात काय काय रत्नं हरवली आहेत आपल्या हातून त्याची आपल्याला जाणिवही नाहीये. असं काही काही योगायोगाने हाती लागतं. इतिहास जतन न करणे, जो काही ज्ञात आहे तोही योग्यरितीने समजून न घेणे आणि त्यातूनही जे काही समजले ते विसरणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची फार मोठी उणी बाजू आहे. बिपिन कार्यकर्ते

सूहास 24/06/2009 - 16:37
मुळ लेख व माहीती व ग्र॑थ http://acorn.nationalinterest.in/2009/06/10/the-librarian-of-mysore/ येथे ऊपलब्ध आहे... सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे.. सौजन्य: प्राजुताई..

माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे (आणि मी ते वाचलंयही ;) ) पण हा इतिहास माहिती नव्हता. ----------- त्या पुस्तकातलं बाकी काय लक्षात राहिलं माहिती नाही पण एक वाक्य (चिरंतन सत्य !) मात्र कायम लक्षात राहील ते म्हणजे -- "ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!!

In reply to by संदीप चित्रे

विकास 25/06/2009 - 04:04
>>>माझ्याकडे 'कौटिल्याचे अर्थशास्त्र' हे मराठीत अनुवादित पुस्तक आहे दुर्गा भागवतांचे का? ते मस्त आहे. माझ्याकडे पण होते. मात्र नंतर ते कोणीतरी वाचायला म्हणून घेतले.... :-(

In reply to by विकास

अवलिया 25/06/2009 - 09:20
>>>दुर्गा भागवतांचे का? हे दुर्गा भागवतांनी प्रस्तावना लिहिलेले पुस्तक आहे. लेखक कै.ब.रा.हिवरगावकर आहेत. अतिशय सुंदर आणि संग्राह्य पुस्तक. --अवलिया

नितिन थत्ते 25/06/2009 - 08:19
>>"ज्याप्रमाणे पाण्यातला मासा श्वास कधी घेतो ते कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी लाच कधी घेतो ते कळत नाही" !!! हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर..... (आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे) खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

अवलिया 25/06/2009 - 09:24
हम्म. म्हणजे भ्रष्टाचार हल्लीच्या काळाची देणगी नाहीये तर..... भ्रष्टाचार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. (आमचा देवही काहीतरी देण्याचे कबूल केल्यावर कामे करून देतो असे ऐकले आहे) मानवी मनाने देव निर्मिती करतांना आपल्या गुणदोषांसारखेच देवाचे वर्तन असणार या सहजसुलभ भावनेतुन देवाला काहीतरी द्यावे ही प्रेरणा तयार झाली. श्री.खराटा यांना नम्र आणि जाहीर विनंती की आस्तिक भक्तांच्या भावनांची खिल्ली संधी मिळेल तिथे उडवणे जरा कमी करावे. --अवलिया

नितिन थत्ते 25/06/2009 - 09:25
माझ्यामते हे पुस्तक चिटणीस नावाच्या गृहस्थांनी अनुवाद केलेले आहे. आणि ते छोटेसेच १००-१२५ पानांचे आहे खराटा (रंग माझा वेगळा)
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

मला आवडलेला फोटो

अमोल केळकर ·

शार्दुल 16/06/2009 - 11:23
आई सांगत होती,,, मला शाळेत प्रवेश घ्यायला आई आली होती बरोबर,,,, मुख्याध्यापक बाईंनी मला गाणं म्हणायला सांगितले,,,,,, आणि मी खुर्चीत त्यांच्याकडे पाठ फिरवुन बसले,,,(मी नाही म्हणत्,,,जा,, अशा आविर्रभावात,, [( ) आईपण समजावत होती ,,,गाणं म्हण म्हणून ,,, पण मी नमले नाही L) शेवटी त्या दोघींनी हार मानली ~X( ,,, त्यानंतर घरी आल्यावर मी रडगाणे म्हटले,,,, :''( (आईने धम्मक लाडु दिले होते,,,,, =)) ) नेहा

In reply to by शार्दुल

नेहा मस्त्च =)) मी मुख्याध्यापक बाईंन्च्या टेबल्वर्ची कात्रि त्याना तुट्लिये असे सान्गित्ले होते. बाइनी लगेच प्रवेश दिला चुण्चुण्नीत मुल्गी पाहुन ;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 16/06/2009 - 20:45
कृपया वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी खरडवहीचा वापर करावा !! शार्दुल आणि चुचु ह्यांना ह्यापुर्वीही असाच टाईमपास करताना पाहाण्यात आलं आहे !!! -आणिबाणिचा प्रतिसादकर्ता अवांतर : वरचं ह.घे.हे.वे.सां.न.ल आणि फोटू आवडला

बाकरवडी 16/06/2009 - 14:34
आजच्या सकाळ मधे पण असेच छान फोटो आले आहेत लहान मुलांचे! मस्तच!! :B :B :B बाकरवडी :B :B :B

Nile 17/06/2009 - 03:20
असले फोटो मिपावरील लहान मुलांना ख.व. मध्ये पाठवावेत. -आणिबाणिचा प्रतिसादकर्त्याचा फॅन वरील अ.ह.न.घे.हे.सां.न.ल.

शार्दुल 16/06/2009 - 11:23
आई सांगत होती,,, मला शाळेत प्रवेश घ्यायला आई आली होती बरोबर,,,, मुख्याध्यापक बाईंनी मला गाणं म्हणायला सांगितले,,,,,, आणि मी खुर्चीत त्यांच्याकडे पाठ फिरवुन बसले,,,(मी नाही म्हणत्,,,जा,, अशा आविर्रभावात,, [( ) आईपण समजावत होती ,,,गाणं म्हण म्हणून ,,, पण मी नमले नाही L) शेवटी त्या दोघींनी हार मानली ~X( ,,, त्यानंतर घरी आल्यावर मी रडगाणे म्हटले,,,, :''( (आईने धम्मक लाडु दिले होते,,,,, =)) ) नेहा

In reply to by शार्दुल

नेहा मस्त्च =)) मी मुख्याध्यापक बाईंन्च्या टेबल्वर्ची कात्रि त्याना तुट्लिये असे सान्गित्ले होते. बाइनी लगेच प्रवेश दिला चुण्चुण्नीत मुल्गी पाहुन ;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 16/06/2009 - 20:45
कृपया वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी खरडवहीचा वापर करावा !! शार्दुल आणि चुचु ह्यांना ह्यापुर्वीही असाच टाईमपास करताना पाहाण्यात आलं आहे !!! -आणिबाणिचा प्रतिसादकर्ता अवांतर : वरचं ह.घे.हे.वे.सां.न.ल आणि फोटू आवडला

बाकरवडी 16/06/2009 - 14:34
आजच्या सकाळ मधे पण असेच छान फोटो आले आहेत लहान मुलांचे! मस्तच!! :B :B :B बाकरवडी :B :B :B

Nile 17/06/2009 - 03:20
असले फोटो मिपावरील लहान मुलांना ख.व. मध्ये पाठवावेत. -आणिबाणिचा प्रतिसादकर्त्याचा फॅन वरील अ.ह.न.घे.हे.सां.न.ल.
आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

ॐकार ·

In reply to by पर्नल नेने मराठे

ॐकार 07/06/2009 - 18:51
मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

मदनबाण 07/06/2009 - 18:45
भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!! पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!! आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.) वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते... लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

In reply to by मदनबाण

ॐकार 07/06/2009 - 18:47
युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :) फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

In reply to by Nile

ऍडीजोशी 07/06/2009 - 22:42
मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 08/06/2009 - 07:45
अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :) असो! कल्जी घेने! ;)

केवळ_विशेष 12/06/2009 - 15:12
शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

शाहरुख 13/06/2009 - 01:35
जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना.. आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !! एजीओजी ला शुभेच्छा.

In reply to by पर्नल नेने मराठे

ॐकार 07/06/2009 - 18:51
मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

मदनबाण 07/06/2009 - 18:45
भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!! पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!! आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.) वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते... लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

In reply to by मदनबाण

ॐकार 07/06/2009 - 18:47
युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :) फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

In reply to by Nile

ऍडीजोशी 07/06/2009 - 22:42
मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Nile 08/06/2009 - 07:45
अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :) असो! कल्जी घेने! ;)

केवळ_विशेष 12/06/2009 - 15:12
शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

शाहरुख 13/06/2009 - 01:35
जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना.. आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !! एजीओजी ला शुभेच्छा.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

असेच काही तरी......

दशानन ·

अवलिया 06/06/2009 - 17:03
हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत. राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :) १) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे. २) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची. ३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो. ४) ढँण्ट टॅ डन ;) राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे. ५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे. ६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे. अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे. तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ? या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

मिंटी 06/06/2009 - 17:18
+१ अवलीयांशी १०००००००००००००००००००००००००००% सहमत :) सगळ्या चित्रांचे योग्य वर्णन........ राज आत दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं..... ;)

सुहास 07/06/2009 - 00:33
नं ३ चा पदार्थ उकडलेल्या अंड्याची भुर्जी आहे काय? पाकॄ टाकाल काय? फोटो बाकी छानच आले आहेत.. --सुहास

क्रान्ति 07/06/2009 - 21:14
चित्र खूपच सुंदर! प्रतिसादही भन्नाट! विशेषतः चुचुताईचा! :)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

अवलियाचे विचार नेहेमी प्रमाणे बरोबर . एक प्रश्न: अहो एका कढईला एका वेळी एकच दांडा लागतो ना?

सहज 08/06/2009 - 10:19
राजेंचा खुलासा वाचायला आवडेल.

मराठमोळा 08/06/2009 - 11:19
असेच काहीतरी.. असं पण असतं काय? ;) असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 08/06/2009 - 12:54
राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच. =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

अवलिया 06/06/2009 - 17:03
हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत. राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :) १) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे. २) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची. ३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो. ४) ढँण्ट टॅ डन ;) राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे. ५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे. ६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे. अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे. तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ? या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

मिंटी 06/06/2009 - 17:18
+१ अवलीयांशी १०००००००००००००००००००००००००००% सहमत :) सगळ्या चित्रांचे योग्य वर्णन........ राज आत दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं..... ;)

सुहास 07/06/2009 - 00:33
नं ३ चा पदार्थ उकडलेल्या अंड्याची भुर्जी आहे काय? पाकॄ टाकाल काय? फोटो बाकी छानच आले आहेत.. --सुहास

क्रान्ति 07/06/2009 - 21:14
चित्र खूपच सुंदर! प्रतिसादही भन्नाट! विशेषतः चुचुताईचा! :)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

अवलियाचे विचार नेहेमी प्रमाणे बरोबर . एक प्रश्न: अहो एका कढईला एका वेळी एकच दांडा लागतो ना?

सहज 08/06/2009 - 10:19
राजेंचा खुलासा वाचायला आवडेल.

मराठमोळा 08/06/2009 - 11:19
असेच काहीतरी.. असं पण असतं काय? ;) असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 08/06/2009 - 12:54
राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच. =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

शिवराज्याभिषेक दिन -

मुक्तसुनीत ·

अमोल केळकर 05/06/2009 - 12:14
अरे प्रेषक म्हणून माझे नाव कुठे गेले? [( असो नावात काय आहे ? जय भवानी, जय शिवाजी ! -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

In reply to by अमोल केळकर

श्रावण मोडक 05/06/2009 - 14:35
असा नावबदल इतर बाबींमध्येही होतोय काय? म्हणजे एकाची खरड दुसऱ्याच्या नावावर, एकाचा व्य.नि. तिसऱ्यालाच वगैरे? धमाल येईल नाही असे झाल्यावर... ;) नीलकांता, लगेच पहा, नाही तर खरोखरीच धमाल उडून डोक्याला खुराक व्हायचा.

दिपक 05/06/2009 - 12:29
राजांना आमचाही मानाचा मुजरा ! यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. ++++++१ सहमत शेवटचे छायाचित्र सुंदर. अशी काही डेरवण येथे पाहिल्याचे आठवते.

यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
सहमती आहे.आमची ही हीच इच्छा आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

थोरल्या आबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

वेताळ 05/06/2009 - 17:09
मराठी तेतुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा. समस्त मराठी जनानी वाद विसरुन एकत्र यावी . हिच श्री चरणी मागणी आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मुक्तसुनीत 06/06/2009 - 08:59
या सर्वर च्या भानगडीत हा लेख चुकून माझ्या नावावर आलेला दिसतो. हे थोडेसे रोचक आहे. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरे. हा लेख अमोल यांचाच आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अमोल केळकर 06/06/2009 - 09:06
कदाचीत हा लेख तुमच्या नावे यावा ही 'महाराजांचीच इच्छा असावी ' तुमच्या नावामुळे जरा प्रतिसादही जास्त आले असावेत असे वाटते ;) (कृ. ह. घ्या ) -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

अमोल केळकर 05/06/2009 - 12:14
अरे प्रेषक म्हणून माझे नाव कुठे गेले? [( असो नावात काय आहे ? जय भवानी, जय शिवाजी ! -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

In reply to by अमोल केळकर

श्रावण मोडक 05/06/2009 - 14:35
असा नावबदल इतर बाबींमध्येही होतोय काय? म्हणजे एकाची खरड दुसऱ्याच्या नावावर, एकाचा व्य.नि. तिसऱ्यालाच वगैरे? धमाल येईल नाही असे झाल्यावर... ;) नीलकांता, लगेच पहा, नाही तर खरोखरीच धमाल उडून डोक्याला खुराक व्हायचा.

दिपक 05/06/2009 - 12:29
राजांना आमचाही मानाचा मुजरा ! यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. ++++++१ सहमत शेवटचे छायाचित्र सुंदर. अशी काही डेरवण येथे पाहिल्याचे आठवते.

यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
सहमती आहे.आमची ही हीच इच्छा आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

थोरल्या आबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

वेताळ 05/06/2009 - 17:09
मराठी तेतुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा. समस्त मराठी जनानी वाद विसरुन एकत्र यावी . हिच श्री चरणी मागणी आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मुक्तसुनीत 06/06/2009 - 08:59
या सर्वर च्या भानगडीत हा लेख चुकून माझ्या नावावर आलेला दिसतो. हे थोडेसे रोचक आहे. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरे. हा लेख अमोल यांचाच आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अमोल केळकर 06/06/2009 - 09:06
कदाचीत हा लेख तुमच्या नावे यावा ही 'महाराजांचीच इच्छा असावी ' तुमच्या नावामुळे जरा प्रतिसादही जास्त आले असावेत असे वाटते ;) (कृ. ह. घ्या ) -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अस्ताची सुरवात?

भोचक ·

बहुगुणी 20/05/2009 - 20:20
..पण कालच म. टा. मध्ये वाचलेल्या प्रताप आसबेंच्या या लेखाचा 'मान' राखून पवारांनी राजकारण-संन्यास घेतला तर? वर सुचवलेल्या ४ पेक्षा एक नवीनच पर्याय त्या पक्षातील इतर नेत्यांना घ्यावा लागेल. पवारांच्या अनुपस्थितीत ही इतर मंडळी काय करतील हाही उत्सुकतेचा विषय असू शकेल.

नितिन थत्ते 20/05/2009 - 20:42
पवार जरी राष्ट्रवादी नावाच्या पक्षात असले तरी ती काँग्रेसचीच एक शाखा आहे. म्हणजे विचारसरणी वगैरे सर्व काँग्रेसचीच आहे. पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते महाराष्ट्रात काँग्रेसचे सगळ्यात बलवान नेते होते. १९९० विधानसभेत सेना भाजप ची मुसंडी त्यांनी एकहाती थोपवली होती. प्रादेशिक नेतृत्वाला फुलू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणातून पवारांना काँग्रेसमध्ये दडपण्याचे प्रयत्न चालू राहिले. एके काळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यास पवारविरोधक असणे ही आवश्यक अट होती. या अडथळ्यांतून मॅनूव्हर करताना पवारांनीही काही खेळ्या केल्या त्यात विविध जागांवर आपले बंडखोर अपक्ष उभा करून त्याला निवडून आणणे आणि त्या बंडखोरांच्या सहाय्याने काँग्रेसश्रेष्ठींशी बार्गेनिंग करणे. अशीच एक खेळी १९९५ च्या निवडणुकीत अंगाशी आली आणि युतीचे सरकार सत्तेवर आले. ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांना कळलीच होती त्यामुळे १९७८ च्या कृतीने निर्माण झालेला संशय दृढमूल होऊन ते काँग्रेसश्रेष्ठींच्या मनातून उतरले. तेव्हा त्यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींनाच चॅलेंज केले आणि वेगळा पक्ष काढला. आता पवारांना पक्षशिस्तीचा जाच राहिला नाही. त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे पवारांशी युती केल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही (कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). पण पवार आपले पर्याय नेहमीच खुले असल्याचे सांगून काँग्रेसकडून जादा लाभ उपटू शकतात. थोडक्यात नारायण राणे यांची जी अडचण आहे ती वेगळा पक्ष असल्याने पवारांपुढे नाही. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

भोचक 22/05/2009 - 16:14
(कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). खराटाजी, या मुद्यासंदर्भात थोडेसे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आज ज्या काही जागा जिंकते, त्या खरं तर कॉंग्रेसच्या 'खाल्लेल्या' जागा आहेत. राष्ट्रवादीचा पर्याय अस्तित्वात नसता, तर ही सगळी मंडळी कॉंग्रेसमध्येच असती आणि त्या सगळ्यांना उमेदवारी देणेही अवघड झाले असते. कॉंग्रेसमध्ये इतर कोणत्याही पक्षापेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या नेहमी जास्त असते. याचे कारण स्थानिक पातळीवरील सहकारापासून अनेक सत्ताकेंद्रे आजही या पक्षाच्या हाताता आहेत. हे सगळे नेते स्थानिक पातळीवर मातब्बर आहेत. त्यामुळेच त्यांचीही आकांक्षा विधानसभेत जाण्याची असते. कॉंग्रेस या सगळ्यांना तिकिट देऊ शकत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यासाठी पर्याय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससकट या सगळया बंडखोरांना नीट शांत केले, तर कॉंग्रेस नक्की स्वबळावर निवडून येऊ शकते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अमोल केळकर 22/05/2009 - 09:33
उत्तम लेख. पवार साहेबांना कमी लेखण्याची चूक महाराष्ट्रातील नेते नक्कीच करणार नाहीत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नितिन थत्ते 22/05/2009 - 17:22
पवारांची आणखी एक ताकत म्हणजे आज निष्प्रभ वाटत असलेले पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षांतील नेते. हे नेते म्हणजे पूर्वीच्या जनता पक्षातील, समाजवादी पक्षातील (एस एम जोशींचा पक्ष- मुलायमसिंहाचा नव्हे)नेते. हे नेते त्यांनी पुलोदच्या प्रयोगाच्या काळात जोडले आहेत. या नेत्यांच्या मूळ पक्षांतील कार्यकर्ते पवारांना थोडीफार ताकद पुरवतात. त्याचप्रमाणे पवारांना आपली इमेज चांगली ठेवणे शक्य होते. ८-१० जागांच्या जोरावर पंतप्रधानपदाची स्वप्ने तर हल्लीच्या काळात अनेक जण पहात असतात. यापुढे बहुधा पाहणार नाहीत. जनता त्यांना पाहू देणार नाही असे वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)

बहुगुणी 20/05/2009 - 20:20
..पण कालच म. टा. मध्ये वाचलेल्या प्रताप आसबेंच्या या लेखाचा 'मान' राखून पवारांनी राजकारण-संन्यास घेतला तर? वर सुचवलेल्या ४ पेक्षा एक नवीनच पर्याय त्या पक्षातील इतर नेत्यांना घ्यावा लागेल. पवारांच्या अनुपस्थितीत ही इतर मंडळी काय करतील हाही उत्सुकतेचा विषय असू शकेल.

नितिन थत्ते 20/05/2009 - 20:42
पवार जरी राष्ट्रवादी नावाच्या पक्षात असले तरी ती काँग्रेसचीच एक शाखा आहे. म्हणजे विचारसरणी वगैरे सर्व काँग्रेसचीच आहे. पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते महाराष्ट्रात काँग्रेसचे सगळ्यात बलवान नेते होते. १९९० विधानसभेत सेना भाजप ची मुसंडी त्यांनी एकहाती थोपवली होती. प्रादेशिक नेतृत्वाला फुलू न देण्याच्या काँग्रेसच्या धोरणातून पवारांना काँग्रेसमध्ये दडपण्याचे प्रयत्न चालू राहिले. एके काळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यास पवारविरोधक असणे ही आवश्यक अट होती. या अडथळ्यांतून मॅनूव्हर करताना पवारांनीही काही खेळ्या केल्या त्यात विविध जागांवर आपले बंडखोर अपक्ष उभा करून त्याला निवडून आणणे आणि त्या बंडखोरांच्या सहाय्याने काँग्रेसश्रेष्ठींशी बार्गेनिंग करणे. अशीच एक खेळी १९९५ च्या निवडणुकीत अंगाशी आली आणि युतीचे सरकार सत्तेवर आले. ही खेळी काँग्रेसच्या नेत्यांना कळलीच होती त्यामुळे १९७८ च्या कृतीने निर्माण झालेला संशय दृढमूल होऊन ते काँग्रेसश्रेष्ठींच्या मनातून उतरले. तेव्हा त्यांनी १९९९ मध्ये सोनिया गांधींनाच चॅलेंज केले आणि वेगळा पक्ष काढला. आता पवारांना पक्षशिस्तीचा जाच राहिला नाही. त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे पवारांशी युती केल्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही (कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). पण पवार आपले पर्याय नेहमीच खुले असल्याचे सांगून काँग्रेसकडून जादा लाभ उपटू शकतात. थोडक्यात नारायण राणे यांची जी अडचण आहे ती वेगळा पक्ष असल्याने पवारांपुढे नाही. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

भोचक 22/05/2009 - 16:14
(कारण काँग्रेस दुसर्‍या कुणाशी युती करूच शकत नाही आणि पवारांची ६०-७० जागा जिंकण्याची ताकद असल्याने काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्र जिंकू शकत नाही). खराटाजी, या मुद्यासंदर्भात थोडेसे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आज ज्या काही जागा जिंकते, त्या खरं तर कॉंग्रेसच्या 'खाल्लेल्या' जागा आहेत. राष्ट्रवादीचा पर्याय अस्तित्वात नसता, तर ही सगळी मंडळी कॉंग्रेसमध्येच असती आणि त्या सगळ्यांना उमेदवारी देणेही अवघड झाले असते. कॉंग्रेसमध्ये इतर कोणत्याही पक्षापेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या नेहमी जास्त असते. याचे कारण स्थानिक पातळीवरील सहकारापासून अनेक सत्ताकेंद्रे आजही या पक्षाच्या हाताता आहेत. हे सगळे नेते स्थानिक पातळीवर मातब्बर आहेत. त्यामुळेच त्यांचीही आकांक्षा विधानसभेत जाण्याची असते. कॉंग्रेस या सगळ्यांना तिकिट देऊ शकत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्यासाठी पर्याय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससकट या सगळया बंडखोरांना नीट शांत केले, तर कॉंग्रेस नक्की स्वबळावर निवडून येऊ शकते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

अमोल केळकर 22/05/2009 - 09:33
उत्तम लेख. पवार साहेबांना कमी लेखण्याची चूक महाराष्ट्रातील नेते नक्कीच करणार नाहीत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

नितिन थत्ते 22/05/2009 - 17:22
पवारांची आणखी एक ताकत म्हणजे आज निष्प्रभ वाटत असलेले पूर्वाश्रमीचे विरोधी पक्षांतील नेते. हे नेते म्हणजे पूर्वीच्या जनता पक्षातील, समाजवादी पक्षातील (एस एम जोशींचा पक्ष- मुलायमसिंहाचा नव्हे)नेते. हे नेते त्यांनी पुलोदच्या प्रयोगाच्या काळात जोडले आहेत. या नेत्यांच्या मूळ पक्षांतील कार्यकर्ते पवारांना थोडीफार ताकद पुरवतात. त्याचप्रमाणे पवारांना आपली इमेज चांगली ठेवणे शक्य होते. ८-१० जागांच्या जोरावर पंतप्रधानपदाची स्वप्ने तर हल्लीच्या काळात अनेक जण पहात असतात. यापुढे बहुधा पाहणार नाहीत. जनता त्यांना पाहू देणार नाही असे वाटते. खराटा (रंग माझा वेगळा)
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक निश्चित भूमिका, विचारधारा आणि धोरण असायला लागते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला नाही आणि नव्हते. वास्तविक निवडणूक संपली असताना आणि सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असताना, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारमध्ये सामील होत असताना हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

एकम् सत्

विकास ·

रेवती 18/05/2009 - 21:39
लेख आवडला. ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. फक्त अभिमान किंवा आनंद वाटून गप्प बसण्याचे दिवस सरले असल्याची ठळक जाणिव जेंव्हा होते त्याची जबाबदारी वाटते.... तसे आहे हे. असे विचार जे आपण एका विशिष्ठ भाषेत शिकलो तेच पुढच्या पिढीला त्यांना कळतील अश्याप्रकारे कसे शिकवता येतील अश्या विचारानेही जबाबदारी वाटू शकते. अर्थात हे माझे मत आहे व कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं. रेवती

In reply to by रेवती

विकास 19/05/2009 - 01:56
धन्यवाद.
आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं.
देशाबाहेर असताना त्या देशातील अथवा इतर देशीय आपल्याकडे पाहून शितावरून भाताची परीक्षा करतात. त्यामुळे असे वागणे कधी कधी स्वतःपेक्षा आपल्या समाजाच्या हितासाठी पण महत्वाचे वाटते.

पदवीदान प्रसंगीचे भाषणातील मानवतेकडे ("वसुधैव कुटुंबकम") कडे घेऊन जाणारा मार्ग शोधला पाहिजे हा विचार निश्चित कौतुकास्पद आहे, विचार भावला. खरं तर अशा प्रसंगी शिक्षण, गुणवत्ता, शिक्षणातील आव्हाने, अडचणी, जवाबदारी अशा विषयांवर विचार व्यक्त करण्यापेक्षा एक परिवार उभा राहिला पाहिजे, ही भावना उच्चच! >>ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. सहमत आहे !!! -दिलीप बिरुटे

फार छान विचार मांडले आहेत... विशेषतः.या ओळी राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत. कुठेतरी आपण सर्वसमावेशक नाही ह्या भितीने तर कुठेतरी त्यांचा त्यातील मुल्ये भ्रष्ट करून वापर करणार्‍यांच्या त्राग्याने प्रतिक्रीया म्हणून... लै वेळा सहमत..... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

धनंजय 19/05/2009 - 01:04
नोत्र डेम या कॅथोलिक बालेकिल्ल्यात जाऊन भाषण देणे कौशल्याचे काम आहे. पण "सर्वांनी मिळून-मिसळून राहूया" हा एकमेव मंत्र शेवटचा नव्हता. "काही बाबतीत आपापसात फरक इतके असतात, की ते एक होऊ शकत नाहीत, तेही जाणा, तशी मतेही अभ्यासूपणे, हिरिरीने मांडा" - अशा आशयाची वाक्येसुद्धा होती. एक उत्तम वक्ता. मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत... बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा, आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांची पत्नी लॉरा बुश यांशी भाषणेही दूरदर्शनवर थोडीशी ऐकली. अत्यंत "तीच-ती" होती. शिवाय "युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड युनिव्हर्सिटी कॉलेज"च्या पदवीदान प्रसंगाला जातीने हजर होतो. तेही भाषण "तेच-ते" होते. त्यामुळे ओबामा यांच्या भाषणाचा कस आणि वेगळेपणा खास जाणवला.

In reply to by धनंजय

विकास 19/05/2009 - 01:54
>>>>मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत... माझ्या लिहीण्यात मला असे कुठेही म्हणायचे नव्हते की ओबामा हिंदू धर्मातील वाक्य संदर्भ म्हणून देत होते. (तसे केले तर जरा अतिच झाले असते. अहो काही झाले तरी सगळ्यांना पुरून उरून आपण मुरलेले राजकारणी आहोत हे त्यांनी सिद्ध केले आहे, असली चूक ते कशी करतिल? :-) ) म्हणूनच मी लेखाला नाव देताना, "एकम सत" असे दिले. आणि पुढे असेही लिहीले की, "सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही." ओबामाने हिंदू धर्माचे नाव घेतले याचा माझ्या लेखात उल्लेख पण नाही कारण ती बाब माझ्या लेखी तितकी महत्वाची नाही. (मात्र त्याने हा देश कुणाचा आहे म्हणताना त्यात हिंदू पण राहतात, हे त्याच्या इनॉगरल भाषणात जे सांगितले ते मात्र मला नक्कीच महत्वाचे वाटले.). त्याच बरोबर आज पर्यंत कुठल्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने हिंदू धर्माचे नाव घेतले असेल का (इतके जाहीरपणे) ही एक संशोधनाची बाब आहे. बाकी त्याच (एकम सत्/वसुधैव..) संदर्भात असेही वाटले की आता ओबामा (एक अमेरिकेन/पाश्चात्य/अहिंदू - काहीही) तेच सत्य म्हणेपर्यंत आपण त्या सत्याकडे दुर्लक्ष करायची गरज नाही. पण तसे आपण वागतो, म्हणूनच कविता आणि नाटके सुचतात जी सांगतात - तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी ;)

In reply to by विकास

धनंजय 19/05/2009 - 02:21
मग जसे "योग" निर्यात करून "योगा" आयात केला तसेच काहीसे उद्या आपण ओबामा म्हणतात म्हणून आपलेच तत्वज्ञान ऐकायला लागणार का?
या वाक्याने माझा गोंधळ झाला. म्हणजे योग पश्चिमेला जाऊन योगा झाला, तसे आपले तत्त्वज्ञान ओबामांच्या भाषणात पोचले... असे म्हटल्याचा गैरसमज झाला. असो. गैरसमज गेला.
वास्तवीक मला सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, आपल्या तत्वज्ञानातून घेतलेल्या ओळी असाव्यात असे सहज वाटणारी ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.
अशी चिरंरतन मानव्य तत्त्वज्ञानाची वाक्ये ऐकून मानव म्हणून अभिमान वाटण्यापेक्षा जबाबदारी वाटली पाहिजे - असा काही मथितार्थ आहे का? मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात. कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.

In reply to by धनंजय

विकास 20/05/2009 - 08:30
मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात. कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.
स्वतःच्या कुठल्याही गोष्टींचा अभिमान असणे म्हणजे इतरांना तुच्छ लेखणे असा काही अर्थ घेण्याची गरज नाही. जगातील प्रत्येक भाषेत "अभिमान" या अर्थी शब्द असावा. किमान प्रमुख भाषांमधे तरी नक्कीच आहे. तेच "जबाबदारी" या शब्दाबद्दल. दोन्ही शब्द कर्मप्रयोगात वापरले जातात कारण त्या वृत्ती आहेत आणि सर्वत्र राहणार. फक्त त्यांना योग्य वळण असले तर त्याचा स्वतःच्या विकासासाठी आणि इतरांसाठीपण फायदा होऊ शकतो असे वाटते. उ.दा.: शिवाजीला हिंदवीस्वराज्य का स्थापावेसे वाटले? कारण त्याला जशी स्वतःच्या माणसांची आस्था होती तसाच स्वतःच्या पुरातन संस्कृतीचा अभिमान (जो जिजाबाईंनी गोष्टीतून सांगितला) होता. अर्थात अभिमान आहे म्हणत शिवाजी काही टर्रेबाजी करत हिंडला नाही, तर त्यातून जबाबदारीने स्वत:च्या माणसांना स्वतःचे राज्य तयार करता येऊ शकेल असा स्वकृतीने आत्मविश्वास दिला...विचार करा, शिवाजीने जाणतेपणी जबाबदार्‍या निभावताना स्वतःची संकृती विसरला असता तर काय नाव काही असते तरी अजून एक "शाही"च झाली असती... माडगुळकरांच्या एका शिवाजीवरील कवितेतील छान ओळी आहेत:
नसता झाला जर शिवराया, पढवती न जर त्यास जिजाऊ, पर बोलीच्या पंजरी मरते, बाल कथातील चिमण्या राऊ
आज विचार करा, विंचवाच्या बिर्‍हाडासारखे सुंदर बालकवितांचे पुस्तक मराठीत लिहावेसे वाटले. हल्ली वास्तवीक भारतात पण ट्विंकल ट्विंकल चालू असताना... आता ते काय आहे? सत्यदेव म्हणा नाहीतर सत्यनारायण (थोडक्यात नाव काही दिले तरी तो चांगल्या अर्थी भाषेचा अभिमानच आहे). स्वकर्तुत्वाव्यतिरीक इतर अभिमान हा ज्याच्याशी आपली असोसिएशन असते त्यां गोष्टींबद्द्ल होतो. जबाबदारी ही अशाच पण डोळस अभिमानातून येते आणि कमीअधिक फरकाने वृद्धींगत होते. दोन्ही गोष्टी स्वाभाविक असू शकतात. त्यात निरर्थक असे काही मला वाटत नाही.

सहज 19/05/2009 - 07:06
>..अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. सहमत. अर्थात इथे अमुक धर्म/पंथांचा वंशज म्हणुनच नव्हे तर एकंदर २१व्या शतकातील मानवजातीचा घटक म्हणुन. आज आपण (सर्व देश/मानवी समाज) जे घडत आहोत त्यावर जगातील अनेक देश, धर्म, समाजातील लोकांचे संस्कार आहेत. >सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही. एकम सत!

Nile 19/05/2009 - 07:36
राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.
हे वाक्य मला नेहमीच जरा खटकते. हे जे काही तत्वज्ञान तयार झाले त्यावेळी ते सर्वाना कळले, सर्वाने आचरणात आणले असे का? आजच ते दुर लोट्त आहोत असे का? आपण म्हणजे नक्की कोण? तत्वज्ञान म्हणुन तत्वज्ञाना कडे बघतात ते लोक का? माझा सुर काही टिकेचा नाही आहे पण मला वाटते विचार करणारी व्यक्ती काहीही असे दुर लोटत नाही. जे विचार करत नाहीत त्याबाबतीत मला काही म्हणायचे नाही. असो, Steve Jobs भाषण इथे ऐकता येईल.

अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.अगदी असेच .. विकास, लेख आवडला. स्वाती

क्लिंटन 19/05/2009 - 13:38
तसेच आठवले अजून एक कायम वापरले जाणारे वाक्यः "एकम सत विप्रा बहुदा वदंती" अर्थात सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही.
१००% मान्य.
राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.
हे पण १००% मान्य. ’एकम सत’ हे तत्व भगवद्गीतेसंदर्भात प्रकर्षाने लागू होते असे मला वाटते. डेल कार्नेगी हे अमेरिकेतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आद्य ’सेल्फ हेल्प’ वाले. त्यांनी How to stop worrying and start living हे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या J.C.Penny या साखळीचे मालक जेम्स कॅश पेनी यांच्याविषयी लिहिले आहे.पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ यापेक्षा काही वेगळे नाही.पेनींनी भगवद्गीता हे नावही ऐकले असायची शक्यता कमीच आहे.पण त्यांनी नकळतपणे का होईना भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ अंमलात आणली होती.आणि मला वाटते सर्व क्षेत्रातील यशस्वी आणि आघाडीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच शिकवण आचरात आणावी लागत असेल इतकी ही शिकवण सर्वव्यापक आहे. आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्यावर अजून थोडे लिहितो.मला स्वत:ला अमेरिका सोडून भारतात परत यावे लागले आणि त्या अर्थी मी अपयशी ठरलो असे मला वाटले.त्यावेळी मी महर्षि दयानंदांचे भगवद्गीतेवरील 'The teachings of Bhagavad Gita' हे पुस्तक अजून खोलात वाचले होते.त्यात ते म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते चा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो.फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा याचा अर्थ नाही.तसे असेल तर स्वत: भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा ती शिकवण अर्जुनाला कळेल ही अपेक्षा न ठेवता सांगितली असाही अर्थ निघू शकेल.महर्षि दयानंदांच्या मते ते तसे नाही.दयानंदांनी त्याच्या लावलेल्या अर्थावर मी स्वत: विचार केला आणि मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असावा असे वाटते. हे गणिताच्या परिभाषेत लिहितो. समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते. B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म) C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.यापैकी पहिल्या घटकाची आपल्याला अजिबात कल्पना नसते.दुसरा घटक माहित असायची शक्यता असते पण त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही कारण ती गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपल्या हातात केवळ तिसरा घटक असतो. तसेच f या फलनाचे (function) चे स्वरूपही आपल्याला माहित नसते. तेव्हा आपल्याला शक्य तितके चांगले प्रयत्न करावेत.आणि देवाला माहित असलेल्या गणिती सूत्रानुसार आपल्याला फळ मिळेल. हे दयानंदांच्या म्हणण्याचे माझे interpretation झाले. दयानंदांनी ’प्रसादबुध्दी’ ही एक संकल्पना त्याच पुस्तकात लिहिली आहे.ते म्हणतात की आपण देवळात गेलो आणि आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर मिळाली की सफरचंद, आपण ते देवाचा प्रसाद म्हणून स्विकारतो.खडीसाखर मिळाली तर ’मला सफरचंद का दिले नाही’ असा उलटा प्रश्न आपण विचारत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना येणारे फळ हा ’देवाचा प्रसाद’ म्हणून स्विकारावे असेही दयानंद म्हणतात.म्हणजेच दयानंदांच्या मते आपण चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत आपले सर्वात चांगले प्रयत्न करावेत. पण त्याचे परिणाम देवावर सोडावेत आणि परिणाम जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आले तरी स्वत:ला अपयशी मानू नये. जे.सी.पेनी पण काही वेगळे म्हणत आहेत असे वाटत नाही. ’एकम सत’ हे तत्व यातूनच पुन्हा एकदा सिध्द होते. विकास यांना हा महत्वाचा आणि चांगला विषय चर्चेसाठी आणल्याबद्दल धन्यवाद. अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

विकास 20/05/2009 - 08:08
"प्रसादबुद्धी" हा शब्द चांगला आहे. अर्थात प्रसाद हा पुजा केल्यावर, म्हणजे वास्तवात फळ कष्टाशिवाय मिळत नाही हा अर्थ आहे आणि ते फळ तितकेच निरपेक्षवृत्तीने घेता आले पाहीजे. स्वामी दयानंद सरस्वतींचे हे पुस्तक मी वाचलेले नाही मात्र त्यांचे "कर्मण्येवाधिकारस्ते" वरील भाषण (प्रवचन?) त्यांच्या पेन्सिल्व्हेनियामधील "आर्ष विद्या गुरूकुलम" मधे ऐकले होते. फार मजेशीर पद्धतीने आणि हलकेफुलके बोलत त्यांनी अर्थ सांगितल्याचे लक्षात आहे. >>>अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल. वास्तवीक असे वाचन, जे म्हणले तर अवांतर आहे, म्हणले तर स्वाध्यायात ( शब्द्दार्थाने, पांडूरंगशास्त्रींच्या नव्हे) आणायचे असते ते मूड असताना कधीतरी करावे असे वाटते. त्याचा गरज लागल्यावर "समुपदेशकासारखा" फायदा होऊ शकतो :-). त्यासंदर्भात गीतेतील एक चांगली ओळ आहे: "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये || " अर्थात जे अभ्यासलेले असते वगैरे अर्थाचे मागेपुढे आले आहे. थोडक्यात योग्य वेळेस "अंतरी पावते", म्हणजे आठवते. (जे कुठल्याही ज्ञानाच्या बाबतीत असते, जे आपण संपादन केलेले असते). असो.

In reply to by क्लिंटन

धनंजय 21/05/2009 - 04:30
दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते. क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते. परंतु या विचारवंतांनी केलेल्या उत्तम विचाराचा आरोप गीतेतील बर्‍यापैकी स्पष्ट वाक्यावर करणे ठीक वाटत नाही. "मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली. गीतेत अमुक वेगळे आहे, म्हणून काय दयानंदांना स्फुरलेला सुविचार बेकार होतो काय? तर नाही. तो तितकाच चांगला राहातो. दयानंदांनी नम्रपणे श्रेय अव्हेरले, तरी आपण ज्याचे श्रेय त्याला द्यावे, हेच चांगले. आणि क्लिंटन यांच्या कल्पक समीकरणाचे श्रेय मी त्यांनाच देतो. "एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये. बाकी "निराश होऊ नका, प्रयत्न करत रहा" हे जर एकम् सत् असेल, तर ते पेनी, कार्नेजी, माझी आजी या सर्वांनी सांगितले आहे, सहमत. पण "निराश व्हा, प्रयत्न थांबवून गप्पगार व्हा" असे कोणी म्हणणार आहे? ते पुस्तक खपणार आहे का?

In reply to by धनंजय

विकास 21/05/2009 - 08:47
>>>दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते. आर्य समाजसंस्थापक दयानंद सरस्वती (१८२४-१८८३) वेगळे होते. त्यांचे भाषण मी ऐकायला तेंव्हा जन्मलो नव्हतो ;) आर्ष विद्यागुरूकुलम स्थापणारे दयानंद सरस्वती हे वेगळे आहेत. (ज्यांचे हे पुस्तक आहे). मला वाटते हे चिन्मयानंद स्वामींचे शिष्य होते. त्यांनी गुरुकुल संकल्पनेत अध्यात्म शिकवण्यासाठी शाळा काढली. हे गुरूकुल पेन्सिल्व्हेनियात आहे. तेथेच ते राहतात आणि त्यांचे भाषण/प्रवचन मी ऐकले आहे असे म्हणले. ते देखील अधुनिक काळातील आध्यात्मिक (तरी देखील मिश्कील) विचारवंत आहेत. "मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली. मला वाटते अधिकार आणि अपेक्षा यात फरक आहे. जेंव्हा एखादे काम हातात घेतो तेंव्हा अपेक्षेनेच घेतो.मात्र सर्व कष्ट केल्यावरही अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही तर तसे का मिळाले नाही असा त्रागा करू नकोस. कारण त्यावर तुझा हक्क नाही. नाहीतर रणांगणावर युद्ध कर सांगायला ही गीता सांगितली असती का? पण तशी सांगताना एकीकडे श्रीकृष्णाने अर्जून आपले ऐकेल अशी अपेक्षा केली. पण दुसरी कडे, "असे गुढाहूनी गुढ ज्ञान मी तुज बोलीलो, ध्यानात घेऊनी सारे, स्वेच्छेने योग्य ते करी" असे म्हणून तसे अपेक्षित फळ मिळण्यावर आपला अधिकार नाही हे पण कुठेतरी दाखवून दिले असे वाटले. अर्थात हे वाक्य कोणी परीक्षेच्या निकालावर लावले तर बोंब होईल... पण ओबामाचेच उदाहरण घेऊ: आज आर्थिक घसरंडीचे उत्तरदायीत्व त्याच्या पदरात पडले आहे. त्यावर विविध पद्धतीने विचार करून ज्या निर्णयाने अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊ शकते. आतात्याच्या कर्माला फळ येणार का नाही हे त्याला आत्ता खात्रीने माहीत नाही. पण त्याचा विचार न करता तसे मिळेल या अपेक्षेने अभ्यासपूर्वक योग्य निर्णय घेण्याचा हक्क त्याने बजावला आहे. "एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये. असे कोणीच म्हणत नाही. या वचनाचा अर्थ केवळ असा आहे की (देवाधर्मासंबंधीचे) तत्वज्ञान सांगताना केवळ आपल्याला वाटते तेच बरोबर समजायचे कारण नाही. इतरही तेच सांगू शकतात जरी शब्द आणि कृती वेगळे असले तरी. थोडक्यात "ऑल्सो" म्हणा "ओन्ली" नको.

In reply to by धनंजय

क्लिंटन 21/05/2009 - 09:11
क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते.
धन्यवाद.
ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली.
दयानंद सुध्दा आपल्या कर्माचे फळ नक्की काय हा अधिकार केवळ देवाचा आहे असे म्हणतात. म्हणजेच आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला कधीच नाही असाच होतो.कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा लावला जातो.दयानंद म्हणतात तो तसा नाही तर कर्मणि एव अधिकार: ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे. म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे.याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेऊन अभ्यास करावा असा होत नाही.तर मी चांगले मार्क मिळावेत म्हणून माझ्या परिने चांगला प्रयत्न करावा आणि परिणाम देवावर सोडावा.आणि जो काही परिणाम देव मला देईल तो खळखळ न करता स्विकारावा.म्हणजेच माझा अधिकार अभ्यास करण्यापुरताच आहे.त्याचा परिणाम काय होईल हे ठरवायचा नाही.पण याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता अभ्यास करावा हा होत नाही. परत एकदा लिहितो: याचाच अर्थ आपल्या प्रयत्नांचे फळ काय असेल हे ठरविणे आपल्या अधिकारात नाही.ते केवळ देवाच्या अधिकारात आहे.पण याचा अर्थ कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा होत नाही. (असे दयानंदांच्या सांगण्याचे माझे interpretation झाले.) अर्थात याची अनेक interpretations असू शकतात आणि आहेत.मला स्वत:ला हे अधिक पटते.कारण चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता सर्वात चांगला अभ्यास होऊच कसा शकेल हे मला स्वत:ला कळत नाही.म्हणजे हे एका अर्थी काहीतरी करायचे म्हणून करणे किंवा शुध्द शब्दात पाट्या टाकण्यासारखेच झाले. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

धनंजय 22/05/2009 - 01:51
अधिकार आणि अपेक्षा यांच्यात तुम्ही जो फरक करता तो पटण्यासारखा आहे. पण हा तुमचा स्वतंत्र विचार (किंवा दयानंदांचा, किंवा चिन्मयानंदांचा स्वतंत्र विचार) होय. श्लोक पुढे असा चालू राहातो -
मा कर्मफलहेतुर्भू:
= कर्माचे फळ ज्याचा हेतू (मोटिव्हेशन) आहे असा असू नको. म्हणजे चांगले मार्क (अभ्यासकर्माचे फळ) हा हेतू ठेवून अभ्यास (कर्म) करणारा असू नकोस. पुढच्याच श्लोकात
"सिध्यसिध्यो: समो भूत्वा"
साधेल किंवा न साधेल याबाबत सम होऊन... चांगले मार्क बद्दल अधिकार नाही, पण अपेक्षा आहे, म्हणजे चांगले मार्क मिळणार न-मिळणार याबद्दल "सम" झाल्यासारखे वाटत नाही. आणि गीता तर सम होण्याबद्दल सांगत आहे. चांगले मार्क मनात ठेवून अभ्यास करणे खरेच चेतना देणारे असू शकते. तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण ते कर्मण्येव श्लोकाचे इंटर्प्रेटेशन आहे म्हणण्यात थोडा धोका आहे. माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल. माझी अशी सवय मोडली तर माझे काय नुकसान होते? आपल्याला आवडलेल्या स्रोतात आपल्याला न आवडणारे विचारही असतात ते जोखण्याची कठिण कामगिरी टाळली जाऊ लागेल. आणि जे काय आहे ते माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे आहे (आणि माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे मी आधीच जगत असल्यामुळे मला बदल करायला काहीच नाही) असे समजून माझे वाचन-मनन आळशी होऊ लागेल. माझ्याबद्दल ही भीती ती सर्वांबद्दलच. तुमच्यासारख्या व्यासंगी व्यक्तीबद्दलसुद्धा. असो. वरील भगवद्गीतेतील श्लोकातले काही शब्द विशेष उद्धरण करून वेगळे काढले आहेत. ते वेगळे काढून त्यांचा पूर्ण संदर्भ चुकलेला नाही असे पडताळता यावे, म्हणून पूर्ण श्लोक येथे देत आहे :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ॥ अध्याय २, श्लोक ४७ योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय । सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ अध्याय २, श्लोक ४८
- - - कधीकधी एखादे महान पुस्तक काय म्हणते त्याबद्दल "हे पुस्तक-वचन मला पटत नाही" असे म्हणणे बरे. "हे माझे इंटर्प्रेटेश आहे" म्हणण्यात गुळमुळीतपणा आहे. याचे उदाहरण मुद्दामून वेगळ्या ग्रंथातून देत आहे. तुमचे नामबंधू श्री. क्लिंटन यांच्या ख्रिस्ती धर्मातील. उदाहरण मुद्दामून टोकाचे देत आहे, म्हणजे उगाच ग्रे-शेड मध्ये माझा मुद्दा हरवणार नाही. मत्तयच्या शुभवर्तमाना(इंग्रजीत गॉस्पेल ऑफ मॅथ्यू)मधला प्रसंग आहे. येशूला रोमन गव्हर्नर निर्दोष म्हणून मुक्त करणार आहे, तेव्हा ज्यू लोकांची झुंड म्हणते की याला माराच. आणि ते म्हणतात (इंग्रजी बायबलमधून) "His blood be on us, and on our children" Matthew 27:25 याचा सामान्य अर्थ असा आहे, की त्या काळातल्या ज्यू लोकांनी येशूच्या खुनाचा दोष स्वतःकडेच नव्हे तर स्वतःच्या पुढच्या पिढ्यांकडे घेतला होता. अशी मत्तयची साक्ष ग्राह्य आहे, असे समजून अगदी हल्लीपर्यंत काही ख्रिस्ती लोक हल्लीच्या ज्यू लोकांना ख्रिस्त-खुनाचा दोष देतात. आता काही सहृदय लोक आपले इंटर्प्रेटेशन सांगतात, की हे वाक्य वेगळ्या अर्थाने वाचले पाहिजे : येशूच्या मृत्यूचा दोष पूर्ण मानवजातीवर आणि आपण सर्वांनीच वाईट विचारापासून सुधारायला पाहिजे. (अशा एका लेखकाचा दुवा) हे इंटर्प्रेटेशन घेऊन पुन्हा मत्तयची साक्ष ग्राह्यच आहे! मला वाटते, अशा परिस्थितीत बायबल कथेचा अर्थ सरळसरळ शब्दार्थ घेऊन, मग बायबलमधील मत्तयची साक्ष प्रमाण नाही, असे आजकालच्या ख्रिस्ती लोकांनी समजणे जास्त प्रामाणिक आहे, असे मला वाटते. मत्तयाची साक्ष ग्राह्य आहे, असे विचार वागवण्यासाठी इंटर्प्रेटेशनांच्या जंजाळात शहाणे लोक अडकतात तेव्हा वाईट वाटते. - - - (Matthew २७:२४-२५) When Pilate saw that he could prevail nothing, but that rather a tumult was made, he took water, and washed his hands before the multitude, saying, I am innocent of the blood of this just person: see you to it. Then answered all the people, and said, His blood be on us, and on our children. संदर्भ लावून याचा अर्थ असाच दिसतो की "पिलात, हे रक्त तुझ्यावर नाही, तर आमच्यावर, आमच्या मुलांवर आहे..." हा मानवजातीचा दोष आहे असे इंटर्प्रेटेशन काढण्यासाठी पिलात काय मानव नव्हता? मला तरी मत्तयाच्या वार्तेत या प्रसंगाचे सहृदय इंटर्प्रेटेशन काढणे म्हणजे विचारसूत्राची चकलीकडबोळी करणे भासते.

In reply to by धनंजय

क्लिंटन 22/05/2009 - 20:57
धनंजय, आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या एका श्लोकावर जितका काथ्याकूट झाला आहे तितका इतर कोणत्या श्लोकावर झाला असेल असे वाटत नाही.
माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल.
हे १००% मान्य. माझा स्वत:चा दयानंदांचे पुस्तक वाचायचा उद्देश माझ्या निराशेच्या काळात मनाला उभारी देणारे असे काहीतरी असावे हा होता आणि त्यामुळे मला उपयोग झाला हे नक्कीच.त्या पुस्तकातून मला अजून एक प्रश्न पडला होता.तो मागच्या प्रतिसादात निसटला होता तो आता लिहितो.सांख्ययोगात स्थितप्रज्ञ माणसाची तुलना समुद्राबरोबर केली आहे.ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही.याचा अर्थ भौतिक जगात कोणत्याच इच्छा ठेऊ नयेत असा घेतला तर?मला एखादी गोष्ट पाहिजे ही इच्छाच मुळात नाहिशी झाली तर आपल्या हातून काहीच घडणार नाही.माझ्या काकांबरोबर मी या विषयावर बोललो होतो.त्यांनी मला एक चांगले उदाहरण सांगितले.आपले समाधान हे बाहेरच्या वस्तूवर अवलंबून असेल तर ती वस्तू आहे तोपर्यंतच आपले समाधानही आहे.म्हणजे एखाद्याला श्रीखंड आवडत असेल तर श्रीखंड खाऊन त्याला समाधान मिळेल.पण ते समाधान श्रीखंड संपल्यावर संपून जाईल.तेव्हा त्या श्लोकाचा अर्थ त्यांच्या मते भौतिक जगात इच्छा ठेऊ नका असा नाही तर इच्छा जरूर ठेवा पण बाह्य वस्तूंवर अवलंबून असलेले समाधान क्षणभंगूर असेल हे ध्यानात घेऊन त्यात जास्त गुरफटू नका असा आहे. पण ते दयानंदांच्या पुस्तकात म्हटलेले नाही. आता या अर्थ लावण्याच्या खेळात मूळ अभिप्रेत असलेला अर्थ हरवायला नकोच. असो.भगवद्गीता हा या मूळ चर्चेचा विषय नाही तेव्हा त्यावर अधिक लिहित नाही. धनंजय मलाही आपल्यासारखा बायबल आणि सगळ्याच ग्रंथांचा अधिक अभ्यास करायला आवडेल.आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. वेळ मिळेल तेव्हा या विषयावर नवा चर्चाप्रस्ताव आपणच लिहिलात तर ते अधिक चांगले होईल. माझ्यासारख्या अनेक मिपाकरांच्या अशा प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकाल ही खात्री आहे. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

विकास 23/05/2009 - 03:44
>>>ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही. न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥ जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ अ.२ - ७० ॥

In reply to by धनंजय

विकास 21/05/2009 - 09:28
या संदर्भात शोध घेताना एक "इंटरेष्टींग" संकेतस्थळ मिळाले. कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक येथे पहा. त्याचा अन्वयार्थ, ट्रान्सलीटरेशन, हिंदी पासून रशियन भाषेत (ऑडीओ) अर्थ. श्रीधरस्वामी, रामानुजन, माधवाचार्य आदींची भाष्ये (त्या त्या श्लोका खाली) असे सर्व काही पहायला मिळते. आणि अर्थातसंस्कृत श्लोकाची ऑडीओ फाइल पण आहे.

मिसळभोक्ता 19/05/2009 - 13:47
ह्या एकम सतच्या भानगडीत आज प्रभाकरन बसतो का ? आज तो मेला. श्रीलंकेच्या बुद्धसंप्रदायाने एका हिंदूची हत्या केली. ओबामाने त्याविषयी एकम सत च्या थीम मध्ये काही बोलले का ? तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल, कदाचित, पण त्याच सत मधे प्रभाकरन, ओसामा, जॉर्ज बुश, लालू प्रसाद, अडवाणी, मनूसिंग, राज ठाकरे हे सर्वच येतात, हे कसे बुवा ? सगळेच सत असेल तर मग निवडणुका कशाला ? हे जिंकले, ते नाही, म्हणून रागलोभ, मत्सर कशाला ? निरूपम अमराठी म्हणून तो एकम सत मध्ये येत नाही का ? आणि राम नाईक (पेट्रोलपंप वाटपकर्ता) एकम सत मध्ये यावा का ? -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

विकास 19/05/2009 - 17:30
तुम्ही तर ज्ञानी (विप्रा) आहात मिसळभोक्ता साहेब. तुम्हाला काही सांगायचे म्हणजे (आंतर्जालकालगणनेतील १४०० वर्षे वय असलेल्या) चांगदेवाला (त्यामानाने एकदमच लहान असलेल्या) मुक्ताबाईने सांगण्यातला प्रकार होईल. ;) तरी देखील प्रयत्न करतो: "एकम् सत् " म्हणजे तुम्ही ईश्वर मानणारे असा अथवा न मानणारे, तसा मार्ग दाखवत सहीष्णूवादी जीवन कसे जगावे हेच ज्ञानी व्यक्ती सांगत असते. अर्थाचा अनर्थ करणारे "विप्रा" नसतात आणि ते एकम् सत् काय कुठलेच "सत् " नसते. >>>तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल... धन्यवाद. मला दयाळू आणि सर्वधर्मसमभाव करणारा म्हणल्याबद्दल! सगळ पावलं :)

In reply to by मिसळभोक्ता

chipatakhdumdum 22/05/2009 - 01:28
दहशतवादी प्रभाकरन हा हिन्दू नव्हता. तो ख्रिश्चन धर्माचा होता. त्याला सगळा पैसा चर्च कडून मिळत होता. त्याच्या सगळ्या हिन्सक कृत्याना चर्चचा पूर्ण पाठिम्बा होता. जरा गूगलवर जाउन त्याला जगातून कोण support करत होते याची पूर्ण माहीती घ्या.

रेवती 18/05/2009 - 21:39
लेख आवडला. ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. फक्त अभिमान किंवा आनंद वाटून गप्प बसण्याचे दिवस सरले असल्याची ठळक जाणिव जेंव्हा होते त्याची जबाबदारी वाटते.... तसे आहे हे. असे विचार जे आपण एका विशिष्ठ भाषेत शिकलो तेच पुढच्या पिढीला त्यांना कळतील अश्याप्रकारे कसे शिकवता येतील अश्या विचारानेही जबाबदारी वाटू शकते. अर्थात हे माझे मत आहे व कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं. रेवती

In reply to by रेवती

विकास 19/05/2009 - 01:56
धन्यवाद.
आपण आपल्या देशाबाहेर असताना आपल्याच देशातील तत्वज्ञान जगासमोर येते तेंव्हा थोडे जास्त जबाबदारीने आपोआपच वागतो असं वाटतं.
देशाबाहेर असताना त्या देशातील अथवा इतर देशीय आपल्याकडे पाहून शितावरून भाताची परीक्षा करतात. त्यामुळे असे वागणे कधी कधी स्वतःपेक्षा आपल्या समाजाच्या हितासाठी पण महत्वाचे वाटते.

पदवीदान प्रसंगीचे भाषणातील मानवतेकडे ("वसुधैव कुटुंबकम") कडे घेऊन जाणारा मार्ग शोधला पाहिजे हा विचार निश्चित कौतुकास्पद आहे, विचार भावला. खरं तर अशा प्रसंगी शिक्षण, गुणवत्ता, शिक्षणातील आव्हाने, अडचणी, जवाबदारी अशा विषयांवर विचार व्यक्त करण्यापेक्षा एक परिवार उभा राहिला पाहिजे, ही भावना उच्चच! >>ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. सहमत आहे !!! -दिलीप बिरुटे

फार छान विचार मांडले आहेत... विशेषतः.या ओळी राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत. कुठेतरी आपण सर्वसमावेशक नाही ह्या भितीने तर कुठेतरी त्यांचा त्यातील मुल्ये भ्रष्ट करून वापर करणार्‍यांच्या त्राग्याने प्रतिक्रीया म्हणून... लै वेळा सहमत..... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

धनंजय 19/05/2009 - 01:04
नोत्र डेम या कॅथोलिक बालेकिल्ल्यात जाऊन भाषण देणे कौशल्याचे काम आहे. पण "सर्वांनी मिळून-मिसळून राहूया" हा एकमेव मंत्र शेवटचा नव्हता. "काही बाबतीत आपापसात फरक इतके असतात, की ते एक होऊ शकत नाहीत, तेही जाणा, तशी मतेही अभ्यासूपणे, हिरिरीने मांडा" - अशा आशयाची वाक्येसुद्धा होती. एक उत्तम वक्ता. मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत... बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा, आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांची पत्नी लॉरा बुश यांशी भाषणेही दूरदर्शनवर थोडीशी ऐकली. अत्यंत "तीच-ती" होती. शिवाय "युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड युनिव्हर्सिटी कॉलेज"च्या पदवीदान प्रसंगाला जातीने हजर होतो. तेही भाषण "तेच-ते" होते. त्यामुळे ओबामा यांच्या भाषणाचा कस आणि वेगळेपणा खास जाणवला.

In reply to by धनंजय

विकास 19/05/2009 - 01:54
>>>>मात्र विकास यांच्या लेखाला अनुसरून एक टिप्पणी - सेवाभाव, विरोधकांशी जुळवून काही काम करणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कॅथोलिक पाद्र्यांचे दाखले दिले. हे नोत्र डेमसाठी योग्यच होते. पाद्र्यांच्या सेवाभावी उदाहरणांनी आपण ख्रिस्ताकडे ओढले गेले, असे ओबामा म्हणाले. त्यांची काही वाक्ये "वसुधैव कुटुंबकम्"सारखी वाटतात, कारण त्या प्रकारची वाक्ये आधीपासून त्यांच्या धर्मात आहेत. हिंदू धर्माचा ओबामांनी चांगला उल्लेख केला, पण तो चारपाच धर्मांच्या नावाच्या यादीत... माझ्या लिहीण्यात मला असे कुठेही म्हणायचे नव्हते की ओबामा हिंदू धर्मातील वाक्य संदर्भ म्हणून देत होते. (तसे केले तर जरा अतिच झाले असते. अहो काही झाले तरी सगळ्यांना पुरून उरून आपण मुरलेले राजकारणी आहोत हे त्यांनी सिद्ध केले आहे, असली चूक ते कशी करतिल? :-) ) म्हणूनच मी लेखाला नाव देताना, "एकम सत" असे दिले. आणि पुढे असेही लिहीले की, "सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही." ओबामाने हिंदू धर्माचे नाव घेतले याचा माझ्या लेखात उल्लेख पण नाही कारण ती बाब माझ्या लेखी तितकी महत्वाची नाही. (मात्र त्याने हा देश कुणाचा आहे म्हणताना त्यात हिंदू पण राहतात, हे त्याच्या इनॉगरल भाषणात जे सांगितले ते मात्र मला नक्कीच महत्वाचे वाटले.). त्याच बरोबर आज पर्यंत कुठल्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने हिंदू धर्माचे नाव घेतले असेल का (इतके जाहीरपणे) ही एक संशोधनाची बाब आहे. बाकी त्याच (एकम सत्/वसुधैव..) संदर्भात असेही वाटले की आता ओबामा (एक अमेरिकेन/पाश्चात्य/अहिंदू - काहीही) तेच सत्य म्हणेपर्यंत आपण त्या सत्याकडे दुर्लक्ष करायची गरज नाही. पण तसे आपण वागतो, म्हणूनच कविता आणि नाटके सुचतात जी सांगतात - तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी ;)

In reply to by विकास

धनंजय 19/05/2009 - 02:21
मग जसे "योग" निर्यात करून "योगा" आयात केला तसेच काहीसे उद्या आपण ओबामा म्हणतात म्हणून आपलेच तत्वज्ञान ऐकायला लागणार का?
या वाक्याने माझा गोंधळ झाला. म्हणजे योग पश्चिमेला जाऊन योगा झाला, तसे आपले तत्त्वज्ञान ओबामांच्या भाषणात पोचले... असे म्हटल्याचा गैरसमज झाला. असो. गैरसमज गेला.
वास्तवीक मला सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, आपल्या तत्वज्ञानातून घेतलेल्या ओळी असाव्यात असे सहज वाटणारी ओबामांची वरील वाक्ये वाचून, अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.
अशी चिरंरतन मानव्य तत्त्वज्ञानाची वाक्ये ऐकून मानव म्हणून अभिमान वाटण्यापेक्षा जबाबदारी वाटली पाहिजे - असा काही मथितार्थ आहे का? मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात. कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.

In reply to by धनंजय

विकास 20/05/2009 - 08:30
मी सहमत आहे. (सहमतीवेगळे मत जवळजवळ कोणालाही शक्यच नाही.) मानव म्हणून अभिमान वृथा आहे - मानवपण आपल्याला न मागता जन्माने प्राप्त झालेले आहे. (काही लोकांच्या मते आपल्याला मानवजन्म पूर्वजन्मीच्या पुण्याईने प्राप्त झाला, म्हणून त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्यापैकी मी नाही.) मानवाच्या सर्व संस्कृतींचा इतिहासही जन्मतःच आपल्या पदरी पडला आहे - त्यात अभिमान तो काय करावा. जबाबदार्‍या मात्र जाणतेपणी आहेत, त्या जाणतेपणी निभावाव्यात. कुठल्याही प्रकारचे वंशज असल्याचा अभिमान निरर्थक आहे, आणि जबाबदार्‍या खर्‍या आहेत.
स्वतःच्या कुठल्याही गोष्टींचा अभिमान असणे म्हणजे इतरांना तुच्छ लेखणे असा काही अर्थ घेण्याची गरज नाही. जगातील प्रत्येक भाषेत "अभिमान" या अर्थी शब्द असावा. किमान प्रमुख भाषांमधे तरी नक्कीच आहे. तेच "जबाबदारी" या शब्दाबद्दल. दोन्ही शब्द कर्मप्रयोगात वापरले जातात कारण त्या वृत्ती आहेत आणि सर्वत्र राहणार. फक्त त्यांना योग्य वळण असले तर त्याचा स्वतःच्या विकासासाठी आणि इतरांसाठीपण फायदा होऊ शकतो असे वाटते. उ.दा.: शिवाजीला हिंदवीस्वराज्य का स्थापावेसे वाटले? कारण त्याला जशी स्वतःच्या माणसांची आस्था होती तसाच स्वतःच्या पुरातन संस्कृतीचा अभिमान (जो जिजाबाईंनी गोष्टीतून सांगितला) होता. अर्थात अभिमान आहे म्हणत शिवाजी काही टर्रेबाजी करत हिंडला नाही, तर त्यातून जबाबदारीने स्वत:च्या माणसांना स्वतःचे राज्य तयार करता येऊ शकेल असा स्वकृतीने आत्मविश्वास दिला...विचार करा, शिवाजीने जाणतेपणी जबाबदार्‍या निभावताना स्वतःची संकृती विसरला असता तर काय नाव काही असते तरी अजून एक "शाही"च झाली असती... माडगुळकरांच्या एका शिवाजीवरील कवितेतील छान ओळी आहेत:
नसता झाला जर शिवराया, पढवती न जर त्यास जिजाऊ, पर बोलीच्या पंजरी मरते, बाल कथातील चिमण्या राऊ
आज विचार करा, विंचवाच्या बिर्‍हाडासारखे सुंदर बालकवितांचे पुस्तक मराठीत लिहावेसे वाटले. हल्ली वास्तवीक भारतात पण ट्विंकल ट्विंकल चालू असताना... आता ते काय आहे? सत्यदेव म्हणा नाहीतर सत्यनारायण (थोडक्यात नाव काही दिले तरी तो चांगल्या अर्थी भाषेचा अभिमानच आहे). स्वकर्तुत्वाव्यतिरीक इतर अभिमान हा ज्याच्याशी आपली असोसिएशन असते त्यां गोष्टींबद्द्ल होतो. जबाबदारी ही अशाच पण डोळस अभिमानातून येते आणि कमीअधिक फरकाने वृद्धींगत होते. दोन्ही गोष्टी स्वाभाविक असू शकतात. त्यात निरर्थक असे काही मला वाटत नाही.

सहज 19/05/2009 - 07:06
>..अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते. सहमत. अर्थात इथे अमुक धर्म/पंथांचा वंशज म्हणुनच नव्हे तर एकंदर २१व्या शतकातील मानवजातीचा घटक म्हणुन. आज आपण (सर्व देश/मानवी समाज) जे घडत आहोत त्यावर जगातील अनेक देश, धर्म, समाजातील लोकांचे संस्कार आहेत. >सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही. एकम सत!

Nile 19/05/2009 - 07:36
राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.
हे वाक्य मला नेहमीच जरा खटकते. हे जे काही तत्वज्ञान तयार झाले त्यावेळी ते सर्वाना कळले, सर्वाने आचरणात आणले असे का? आजच ते दुर लोट्त आहोत असे का? आपण म्हणजे नक्की कोण? तत्वज्ञान म्हणुन तत्वज्ञाना कडे बघतात ते लोक का? माझा सुर काही टिकेचा नाही आहे पण मला वाटते विचार करणारी व्यक्ती काहीही असे दुर लोटत नाही. जे विचार करत नाहीत त्याबाबतीत मला काही म्हणायचे नाही. असो, Steve Jobs भाषण इथे ऐकता येईल.

अभिमान वाटायच्या ऐवजी अशा चिरंतन तत्वज्ञानाचे वंशज म्हणून समाजात वावरताना जबाबदारीच जास्त आहे असे वाटते.अगदी असेच .. विकास, लेख आवडला. स्वाती

क्लिंटन 19/05/2009 - 13:38
तसेच आठवले अजून एक कायम वापरले जाणारे वाक्यः "एकम सत विप्रा बहुदा वदंती" अर्थात सत्य जरी एक असले तरी ज्ञानी व्यक्ती ते निरनिराळ्या शब्दात सांगतात. आणि असे सत्य हे स्थलकाल तसेच इतर कुठल्याच (भाषा, धर्म, पंथ, वर्ण वगैरे) मर्यादेत अडकत नाही.
१००% मान्य.
राहून राहून एकच वाटते, की जे काही आदर्श, समाजाला पुढे नेणारे तत्वज्ञान कधीकाळी आपल्याकडे तयार झाले, वापरात आले, अजूनही काही अंशी नकळत वापरले जातेच ते केवळ आपण "आपले" म्हणून, याचा धार्मिक संबंध आहे, सांप्रदायीक संबंध आहे असे म्हणत दूर लोटत आहोत.
हे पण १००% मान्य. ’एकम सत’ हे तत्व भगवद्गीतेसंदर्भात प्रकर्षाने लागू होते असे मला वाटते. डेल कार्नेगी हे अमेरिकेतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील आद्य ’सेल्फ हेल्प’ वाले. त्यांनी How to stop worrying and start living हे एक नितांत सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात त्यांनी अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या J.C.Penny या साखळीचे मालक जेम्स कॅश पेनी यांच्याविषयी लिहिले आहे.पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ यापेक्षा काही वेगळे नाही.पेनींनी भगवद्गीता हे नावही ऐकले असायची शक्यता कमीच आहे.पण त्यांनी नकळतपणे का होईना भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ अंमलात आणली होती.आणि मला वाटते सर्व क्षेत्रातील यशस्वी आणि आघाडीच्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हीच शिकवण आचरात आणावी लागत असेल इतकी ही शिकवण सर्वव्यापक आहे. आता हा विषय निघालाच आहे म्हणून त्यावर अजून थोडे लिहितो.मला स्वत:ला अमेरिका सोडून भारतात परत यावे लागले आणि त्या अर्थी मी अपयशी ठरलो असे मला वाटले.त्यावेळी मी महर्षि दयानंदांचे भगवद्गीतेवरील 'The teachings of Bhagavad Gita' हे पुस्तक अजून खोलात वाचले होते.त्यात ते म्हणतात की कर्मण्येवाधिकारस्ते चा अनेकदा चुकीचा अर्थ लावला जातो.फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा याचा अर्थ नाही.तसे असेल तर स्वत: भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा ती शिकवण अर्जुनाला कळेल ही अपेक्षा न ठेवता सांगितली असाही अर्थ निघू शकेल.महर्षि दयानंदांच्या मते ते तसे नाही.दयानंदांनी त्याच्या लावलेल्या अर्थावर मी स्वत: विचार केला आणि मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे असावा असे वाटते. हे गणिताच्या परिभाषेत लिहितो. समजा A=संचित (मागील जन्मांतील unfulfilled कर्म). म्हणजे मागील जन्मात आपण काही चांगले/वाईट केले असेल पण त्याचे चांगले/वाईट फळ आपल्याला मिळाले नसेल तर ते संचित यात मोडते. B=प्रारब्ध (या जन्मातील unfulfilled कर्म) C=कोणत्याही गोष्टीसाठी केलेल आपले प्रयत्न आणि R हे आपल्याला मिळणारे फळ असेल (Result) तर R=f(A,B,C). म्हणजेच आपल्याला मिळणारे फळ या तीनही घटकांवर अवलंबून असते.यापैकी पहिल्या घटकाची आपल्याला अजिबात कल्पना नसते.दुसरा घटक माहित असायची शक्यता असते पण त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही कारण ती गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपल्या हातात केवळ तिसरा घटक असतो. तसेच f या फलनाचे (function) चे स्वरूपही आपल्याला माहित नसते. तेव्हा आपल्याला शक्य तितके चांगले प्रयत्न करावेत.आणि देवाला माहित असलेल्या गणिती सूत्रानुसार आपल्याला फळ मिळेल. हे दयानंदांच्या म्हणण्याचे माझे interpretation झाले. दयानंदांनी ’प्रसादबुध्दी’ ही एक संकल्पना त्याच पुस्तकात लिहिली आहे.ते म्हणतात की आपण देवळात गेलो आणि आपल्याला प्रसाद म्हणून खडीसाखर मिळाली की सफरचंद, आपण ते देवाचा प्रसाद म्हणून स्विकारतो.खडीसाखर मिळाली तर ’मला सफरचंद का दिले नाही’ असा उलटा प्रश्न आपण विचारत नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना येणारे फळ हा ’देवाचा प्रसाद’ म्हणून स्विकारावे असेही दयानंद म्हणतात.म्हणजेच दयानंदांच्या मते आपण चांगल्या फळाची अपेक्षा ठेवत आपले सर्वात चांगले प्रयत्न करावेत. पण त्याचे परिणाम देवावर सोडावेत आणि परिणाम जरी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आले तरी स्वत:ला अपयशी मानू नये. जे.सी.पेनी पण काही वेगळे म्हणत आहेत असे वाटत नाही. ’एकम सत’ हे तत्व यातूनच पुन्हा एकदा सिध्द होते. विकास यांना हा महत्वाचा आणि चांगला विषय चर्चेसाठी आणल्याबद्दल धन्यवाद. अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

विकास 20/05/2009 - 08:08
"प्रसादबुद्धी" हा शब्द चांगला आहे. अर्थात प्रसाद हा पुजा केल्यावर, म्हणजे वास्तवात फळ कष्टाशिवाय मिळत नाही हा अर्थ आहे आणि ते फळ तितकेच निरपेक्षवृत्तीने घेता आले पाहीजे. स्वामी दयानंद सरस्वतींचे हे पुस्तक मी वाचलेले नाही मात्र त्यांचे "कर्मण्येवाधिकारस्ते" वरील भाषण (प्रवचन?) त्यांच्या पेन्सिल्व्हेनियामधील "आर्ष विद्या गुरूकुलम" मधे ऐकले होते. फार मजेशीर पद्धतीने आणि हलकेफुलके बोलत त्यांनी अर्थ सांगितल्याचे लक्षात आहे. >>>अवांतर: मला माझ्या निराशेच्या काळात डेल कार्नेगी आणि दयानंदांच्या पुस्तकांचा खूपच उपयोग झाला.वेळ मिळाल्यास ती पुस्तके जरूर वाचावीत असे मी आग्रहाने सांगेन.त्याचा मला जसा उपयोग झाला तसाच इतरांनाही झाला तर चांगलेच असेल. वास्तवीक असे वाचन, जे म्हणले तर अवांतर आहे, म्हणले तर स्वाध्यायात ( शब्द्दार्थाने, पांडूरंगशास्त्रींच्या नव्हे) आणायचे असते ते मूड असताना कधीतरी करावे असे वाटते. त्याचा गरज लागल्यावर "समुपदेशकासारखा" फायदा होऊ शकतो :-). त्यासंदर्भात गीतेतील एक चांगली ओळ आहे: "ज्ञानासम नसे काही, पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये || " अर्थात जे अभ्यासलेले असते वगैरे अर्थाचे मागेपुढे आले आहे. थोडक्यात योग्य वेळेस "अंतरी पावते", म्हणजे आठवते. (जे कुठल्याही ज्ञानाच्या बाबतीत असते, जे आपण संपादन केलेले असते). असो.

In reply to by क्लिंटन

धनंजय 21/05/2009 - 04:30
दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते. क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते. परंतु या विचारवंतांनी केलेल्या उत्तम विचाराचा आरोप गीतेतील बर्‍यापैकी स्पष्ट वाक्यावर करणे ठीक वाटत नाही. "मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली. गीतेत अमुक वेगळे आहे, म्हणून काय दयानंदांना स्फुरलेला सुविचार बेकार होतो काय? तर नाही. तो तितकाच चांगला राहातो. दयानंदांनी नम्रपणे श्रेय अव्हेरले, तरी आपण ज्याचे श्रेय त्याला द्यावे, हेच चांगले. आणि क्लिंटन यांच्या कल्पक समीकरणाचे श्रेय मी त्यांनाच देतो. "एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये. बाकी "निराश होऊ नका, प्रयत्न करत रहा" हे जर एकम् सत् असेल, तर ते पेनी, कार्नेजी, माझी आजी या सर्वांनी सांगितले आहे, सहमत. पण "निराश व्हा, प्रयत्न थांबवून गप्पगार व्हा" असे कोणी म्हणणार आहे? ते पुस्तक खपणार आहे का?

In reply to by धनंजय

विकास 21/05/2009 - 08:47
>>>दयानंद सरस्वती हे एक मोठे विचारवंत होते. आर्य समाजसंस्थापक दयानंद सरस्वती (१८२४-१८८३) वेगळे होते. त्यांचे भाषण मी ऐकायला तेंव्हा जन्मलो नव्हतो ;) आर्ष विद्यागुरूकुलम स्थापणारे दयानंद सरस्वती हे वेगळे आहेत. (ज्यांचे हे पुस्तक आहे). मला वाटते हे चिन्मयानंद स्वामींचे शिष्य होते. त्यांनी गुरुकुल संकल्पनेत अध्यात्म शिकवण्यासाठी शाळा काढली. हे गुरूकुल पेन्सिल्व्हेनियात आहे. तेथेच ते राहतात आणि त्यांचे भाषण/प्रवचन मी ऐकले आहे असे म्हणले. ते देखील अधुनिक काळातील आध्यात्मिक (तरी देखील मिश्कील) विचारवंत आहेत. "मा फलेषु कदाचन" - अधिकार कधीच नाही असे ते वाक्य ठासून सांगत असता, त्याचा अर्थ "काही प्रमाणात अधिकार आहे", "चांगल्या फळाची अपेक्षा करण्यापुरता अधिकार आहे", "खडीसाखर की खोबरे नाही, पण कुठलातरी प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करावी" असा लावणे ठीक वाटत नाही. ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली. मला वाटते अधिकार आणि अपेक्षा यात फरक आहे. जेंव्हा एखादे काम हातात घेतो तेंव्हा अपेक्षेनेच घेतो.मात्र सर्व कष्ट केल्यावरही अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले नाही तर तसे का मिळाले नाही असा त्रागा करू नकोस. कारण त्यावर तुझा हक्क नाही. नाहीतर रणांगणावर युद्ध कर सांगायला ही गीता सांगितली असती का? पण तशी सांगताना एकीकडे श्रीकृष्णाने अर्जून आपले ऐकेल अशी अपेक्षा केली. पण दुसरी कडे, "असे गुढाहूनी गुढ ज्ञान मी तुज बोलीलो, ध्यानात घेऊनी सारे, स्वेच्छेने योग्य ते करी" असे म्हणून तसे अपेक्षित फळ मिळण्यावर आपला अधिकार नाही हे पण कुठेतरी दाखवून दिले असे वाटले. अर्थात हे वाक्य कोणी परीक्षेच्या निकालावर लावले तर बोंब होईल... पण ओबामाचेच उदाहरण घेऊ: आज आर्थिक घसरंडीचे उत्तरदायीत्व त्याच्या पदरात पडले आहे. त्यावर विविध पद्धतीने विचार करून ज्या निर्णयाने अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊ शकते. आतात्याच्या कर्माला फळ येणार का नाही हे त्याला आत्ता खात्रीने माहीत नाही. पण त्याचा विचार न करता तसे मिळेल या अपेक्षेने अभ्यासपूर्वक योग्य निर्णय घेण्याचा हक्क त्याने बजावला आहे. "एकम् सत्" म्हणण्याच्या हव्यासापायी कोणी काही नवीन, वेगळे म्हटलेच नाही असे करू नये. असे कोणीच म्हणत नाही. या वचनाचा अर्थ केवळ असा आहे की (देवाधर्मासंबंधीचे) तत्वज्ञान सांगताना केवळ आपल्याला वाटते तेच बरोबर समजायचे कारण नाही. इतरही तेच सांगू शकतात जरी शब्द आणि कृती वेगळे असले तरी. थोडक्यात "ऑल्सो" म्हणा "ओन्ली" नको.

In reply to by धनंजय

क्लिंटन 21/05/2009 - 09:11
क्लिंटन यांनी त्यांच्या म्हणण्याचे केलेले गणिती समीकरण बघून क्लिंटन यांच्या प्रतिभेबद्दल अधिकच कौतूक वाटते.
धन्यवाद.
ही तर "कदाचन"="कधीच नाही" वाक्याची थट्टा झाली.
दयानंद सुध्दा आपल्या कर्माचे फळ नक्की काय हा अधिकार केवळ देवाचा आहे असे म्हणतात. म्हणजेच आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल याचा निर्णय करायचा अधिकार आपल्याला कधीच नाही असाच होतो.कर्मण्येवाधिकारस्ते चा अर्थ फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करावे असा लावला जातो.दयानंद म्हणतात तो तसा नाही तर कर्मणि एव अधिकार: ते म्हणजे तुझा कर्म करण्यापुरताच अधिकार आहे आणि मा फलेषु कदाचन म्हणजे तुझ्या कर्माची फळे काय हे ठरवायचा नाही. यात ठरवायचा हा शब्द मुद्दामून अधोरेखित केला आहे. म्हणजेच मी परीक्षेसाठी अभ्यास करतो ते मला चांगले मार्क मिळतील ही अपेक्षा ठेऊनच.पण माझ्या A,B,C या घटकांप्रमाणे देवाला माहित असलेल्या गणिती समीकरणाप्रमाणेच मला फळ मिळणार आहे.याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेऊन अभ्यास करावा असा होत नाही.तर मी चांगले मार्क मिळावेत म्हणून माझ्या परिने चांगला प्रयत्न करावा आणि परिणाम देवावर सोडावा.आणि जो काही परिणाम देव मला देईल तो खळखळ न करता स्विकारावा.म्हणजेच माझा अधिकार अभ्यास करण्यापुरताच आहे.त्याचा परिणाम काय होईल हे ठरवायचा नाही.पण याचा अर्थ मी अभ्यास करताना चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता अभ्यास करावा हा होत नाही. परत एकदा लिहितो: याचाच अर्थ आपल्या प्रयत्नांचे फळ काय असेल हे ठरविणे आपल्या अधिकारात नाही.ते केवळ देवाच्या अधिकारात आहे.पण याचा अर्थ कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करा असा होत नाही. (असे दयानंदांच्या सांगण्याचे माझे interpretation झाले.) अर्थात याची अनेक interpretations असू शकतात आणि आहेत.मला स्वत:ला हे अधिक पटते.कारण चांगल्या मार्काची अपेक्षा न ठेवता सर्वात चांगला अभ्यास होऊच कसा शकेल हे मला स्वत:ला कळत नाही.म्हणजे हे एका अर्थी काहीतरी करायचे म्हणून करणे किंवा शुध्द शब्दात पाट्या टाकण्यासारखेच झाले. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

धनंजय 22/05/2009 - 01:51
अधिकार आणि अपेक्षा यांच्यात तुम्ही जो फरक करता तो पटण्यासारखा आहे. पण हा तुमचा स्वतंत्र विचार (किंवा दयानंदांचा, किंवा चिन्मयानंदांचा स्वतंत्र विचार) होय. श्लोक पुढे असा चालू राहातो -
मा कर्मफलहेतुर्भू:
= कर्माचे फळ ज्याचा हेतू (मोटिव्हेशन) आहे असा असू नको. म्हणजे चांगले मार्क (अभ्यासकर्माचे फळ) हा हेतू ठेवून अभ्यास (कर्म) करणारा असू नकोस. पुढच्याच श्लोकात
"सिध्यसिध्यो: समो भूत्वा"
साधेल किंवा न साधेल याबाबत सम होऊन... चांगले मार्क बद्दल अधिकार नाही, पण अपेक्षा आहे, म्हणजे चांगले मार्क मिळणार न-मिळणार याबद्दल "सम" झाल्यासारखे वाटत नाही. आणि गीता तर सम होण्याबद्दल सांगत आहे. चांगले मार्क मनात ठेवून अभ्यास करणे खरेच चेतना देणारे असू शकते. तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण ते कर्मण्येव श्लोकाचे इंटर्प्रेटेशन आहे म्हणण्यात थोडा धोका आहे. माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल. माझी अशी सवय मोडली तर माझे काय नुकसान होते? आपल्याला आवडलेल्या स्रोतात आपल्याला न आवडणारे विचारही असतात ते जोखण्याची कठिण कामगिरी टाळली जाऊ लागेल. आणि जे काय आहे ते माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे आहे (आणि माझ्या इंटर्प्रेटेशनप्रमाणे मी आधीच जगत असल्यामुळे मला बदल करायला काहीच नाही) असे समजून माझे वाचन-मनन आळशी होऊ लागेल. माझ्याबद्दल ही भीती ती सर्वांबद्दलच. तुमच्यासारख्या व्यासंगी व्यक्तीबद्दलसुद्धा. असो. वरील भगवद्गीतेतील श्लोकातले काही शब्द विशेष उद्धरण करून वेगळे काढले आहेत. ते वेगळे काढून त्यांचा पूर्ण संदर्भ चुकलेला नाही असे पडताळता यावे, म्हणून पूर्ण श्लोक येथे देत आहे :
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ॥ अध्याय २, श्लोक ४७ योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनंजय । सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ अध्याय २, श्लोक ४८
- - - कधीकधी एखादे महान पुस्तक काय म्हणते त्याबद्दल "हे पुस्तक-वचन मला पटत नाही" असे म्हणणे बरे. "हे माझे इंटर्प्रेटेश आहे" म्हणण्यात गुळमुळीतपणा आहे. याचे उदाहरण मुद्दामून वेगळ्या ग्रंथातून देत आहे. तुमचे नामबंधू श्री. क्लिंटन यांच्या ख्रिस्ती धर्मातील. उदाहरण मुद्दामून टोकाचे देत आहे, म्हणजे उगाच ग्रे-शेड मध्ये माझा मुद्दा हरवणार नाही. मत्तयच्या शुभवर्तमाना(इंग्रजीत गॉस्पेल ऑफ मॅथ्यू)मधला प्रसंग आहे. येशूला रोमन गव्हर्नर निर्दोष म्हणून मुक्त करणार आहे, तेव्हा ज्यू लोकांची झुंड म्हणते की याला माराच. आणि ते म्हणतात (इंग्रजी बायबलमधून) "His blood be on us, and on our children" Matthew 27:25 याचा सामान्य अर्थ असा आहे, की त्या काळातल्या ज्यू लोकांनी येशूच्या खुनाचा दोष स्वतःकडेच नव्हे तर स्वतःच्या पुढच्या पिढ्यांकडे घेतला होता. अशी मत्तयची साक्ष ग्राह्य आहे, असे समजून अगदी हल्लीपर्यंत काही ख्रिस्ती लोक हल्लीच्या ज्यू लोकांना ख्रिस्त-खुनाचा दोष देतात. आता काही सहृदय लोक आपले इंटर्प्रेटेशन सांगतात, की हे वाक्य वेगळ्या अर्थाने वाचले पाहिजे : येशूच्या मृत्यूचा दोष पूर्ण मानवजातीवर आणि आपण सर्वांनीच वाईट विचारापासून सुधारायला पाहिजे. (अशा एका लेखकाचा दुवा) हे इंटर्प्रेटेशन घेऊन पुन्हा मत्तयची साक्ष ग्राह्यच आहे! मला वाटते, अशा परिस्थितीत बायबल कथेचा अर्थ सरळसरळ शब्दार्थ घेऊन, मग बायबलमधील मत्तयची साक्ष प्रमाण नाही, असे आजकालच्या ख्रिस्ती लोकांनी समजणे जास्त प्रामाणिक आहे, असे मला वाटते. मत्तयाची साक्ष ग्राह्य आहे, असे विचार वागवण्यासाठी इंटर्प्रेटेशनांच्या जंजाळात शहाणे लोक अडकतात तेव्हा वाईट वाटते. - - - (Matthew २७:२४-२५) When Pilate saw that he could prevail nothing, but that rather a tumult was made, he took water, and washed his hands before the multitude, saying, I am innocent of the blood of this just person: see you to it. Then answered all the people, and said, His blood be on us, and on our children. संदर्भ लावून याचा अर्थ असाच दिसतो की "पिलात, हे रक्त तुझ्यावर नाही, तर आमच्यावर, आमच्या मुलांवर आहे..." हा मानवजातीचा दोष आहे असे इंटर्प्रेटेशन काढण्यासाठी पिलात काय मानव नव्हता? मला तरी मत्तयाच्या वार्तेत या प्रसंगाचे सहृदय इंटर्प्रेटेशन काढणे म्हणजे विचारसूत्राची चकलीकडबोळी करणे भासते.

In reply to by धनंजय

क्लिंटन 22/05/2009 - 20:57
धनंजय, आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या एका श्लोकावर जितका काथ्याकूट झाला आहे तितका इतर कोणत्या श्लोकावर झाला असेल असे वाटत नाही.
माझ्या मनात वेगळा सुचलेला विचार गीतेतलाच आहे (हे फक्त इंटर्प्रेटेशन) असे म्हणायची सवय लागल्यास गीतेमधील मूळ (मला इंटर्प्रेटेशन न सुचलेले, अजून न पटलेले) विचार असे मनात घ्यायची सवय मोडेल.
हे १००% मान्य. माझा स्वत:चा दयानंदांचे पुस्तक वाचायचा उद्देश माझ्या निराशेच्या काळात मनाला उभारी देणारे असे काहीतरी असावे हा होता आणि त्यामुळे मला उपयोग झाला हे नक्कीच.त्या पुस्तकातून मला अजून एक प्रश्न पडला होता.तो मागच्या प्रतिसादात निसटला होता तो आता लिहितो.सांख्ययोगात स्थितप्रज्ञ माणसाची तुलना समुद्राबरोबर केली आहे.ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही.याचा अर्थ भौतिक जगात कोणत्याच इच्छा ठेऊ नयेत असा घेतला तर?मला एखादी गोष्ट पाहिजे ही इच्छाच मुळात नाहिशी झाली तर आपल्या हातून काहीच घडणार नाही.माझ्या काकांबरोबर मी या विषयावर बोललो होतो.त्यांनी मला एक चांगले उदाहरण सांगितले.आपले समाधान हे बाहेरच्या वस्तूवर अवलंबून असेल तर ती वस्तू आहे तोपर्यंतच आपले समाधानही आहे.म्हणजे एखाद्याला श्रीखंड आवडत असेल तर श्रीखंड खाऊन त्याला समाधान मिळेल.पण ते समाधान श्रीखंड संपल्यावर संपून जाईल.तेव्हा त्या श्लोकाचा अर्थ त्यांच्या मते भौतिक जगात इच्छा ठेऊ नका असा नाही तर इच्छा जरूर ठेवा पण बाह्य वस्तूंवर अवलंबून असलेले समाधान क्षणभंगूर असेल हे ध्यानात घेऊन त्यात जास्त गुरफटू नका असा आहे. पण ते दयानंदांच्या पुस्तकात म्हटलेले नाही. आता या अर्थ लावण्याच्या खेळात मूळ अभिप्रेत असलेला अर्थ हरवायला नकोच. असो.भगवद्गीता हा या मूळ चर्चेचा विषय नाही तेव्हा त्यावर अधिक लिहित नाही. धनंजय मलाही आपल्यासारखा बायबल आणि सगळ्याच ग्रंथांचा अधिक अभ्यास करायला आवडेल.आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. वेळ मिळेल तेव्हा या विषयावर नवा चर्चाप्रस्ताव आपणच लिहिलात तर ते अधिक चांगले होईल. माझ्यासारख्या अनेक मिपाकरांच्या अशा प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकाल ही खात्री आहे. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

In reply to by क्लिंटन

विकास 23/05/2009 - 03:44
>>>ज्याप्रमाणे पाऊस पडला म्हणून किंवा उन्हामुळे पाण्याची वाफ झाली म्हणून समुद्राची पातळी कमीजास्त होत नाही.त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाच्या मनात इच्छा येतात आणि जातात पण त्यामुळे त्याच्यात काही फरक पडत नाही. न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥ जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ अ.२ - ७० ॥

In reply to by धनंजय

विकास 21/05/2009 - 09:28
या संदर्भात शोध घेताना एक "इंटरेष्टींग" संकेतस्थळ मिळाले. कर्मण्येवाधिकारस्ते हा श्लोक येथे पहा. त्याचा अन्वयार्थ, ट्रान्सलीटरेशन, हिंदी पासून रशियन भाषेत (ऑडीओ) अर्थ. श्रीधरस्वामी, रामानुजन, माधवाचार्य आदींची भाष्ये (त्या त्या श्लोका खाली) असे सर्व काही पहायला मिळते. आणि अर्थातसंस्कृत श्लोकाची ऑडीओ फाइल पण आहे.

मिसळभोक्ता 19/05/2009 - 13:47
ह्या एकम सतच्या भानगडीत आज प्रभाकरन बसतो का ? आज तो मेला. श्रीलंकेच्या बुद्धसंप्रदायाने एका हिंदूची हत्या केली. ओबामाने त्याविषयी एकम सत च्या थीम मध्ये काही बोलले का ? तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल, कदाचित, पण त्याच सत मधे प्रभाकरन, ओसामा, जॉर्ज बुश, लालू प्रसाद, अडवाणी, मनूसिंग, राज ठाकरे हे सर्वच येतात, हे कसे बुवा ? सगळेच सत असेल तर मग निवडणुका कशाला ? हे जिंकले, ते नाही, म्हणून रागलोभ, मत्सर कशाला ? निरूपम अमराठी म्हणून तो एकम सत मध्ये येत नाही का ? आणि राम नाईक (पेट्रोलपंप वाटपकर्ता) एकम सत मध्ये यावा का ? -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

विकास 19/05/2009 - 17:30
तुम्ही तर ज्ञानी (विप्रा) आहात मिसळभोक्ता साहेब. तुम्हाला काही सांगायचे म्हणजे (आंतर्जालकालगणनेतील १४०० वर्षे वय असलेल्या) चांगदेवाला (त्यामानाने एकदमच लहान असलेल्या) मुक्ताबाईने सांगण्यातला प्रकार होईल. ;) तरी देखील प्रयत्न करतो: "एकम् सत् " म्हणजे तुम्ही ईश्वर मानणारे असा अथवा न मानणारे, तसा मार्ग दाखवत सहीष्णूवादी जीवन कसे जगावे हेच ज्ञानी व्यक्ती सांगत असते. अर्थाचा अनर्थ करणारे "विप्रा" नसतात आणि ते एकम् सत् काय कुठलेच "सत् " नसते. >>>तुम्ही काहीही म्हणा विकासराव, ही हिंदू धर्मातील एकम सत ची भानगड बोलताना व्यवस्थित वाटते, तुमच्यासारख्या दयाळू, सर्वधर्मसमभाव (हिंदूंच्या कलाने) करणार्‍या लोकांना ती पटतही असेल... धन्यवाद. मला दयाळू आणि सर्वधर्मसमभाव करणारा म्हणल्याबद्दल! सगळ पावलं :)

In reply to by मिसळभोक्ता

chipatakhdumdum 22/05/2009 - 01:28
दहशतवादी प्रभाकरन हा हिन्दू नव्हता. तो ख्रिश्चन धर्माचा होता. त्याला सगळा पैसा चर्च कडून मिळत होता. त्याच्या सगळ्या हिन्सक कृत्याना चर्चचा पूर्ण पाठिम्बा होता. जरा गूगलवर जाउन त्याला जगातून कोण support करत होते याची पूर्ण माहीती घ्या.
अमेरिकेत हा मौसम पदवीदान समारंभाचा आहे. मिडलस्कूल (सातवी), हायस्कूल (१२वी) पासून ते बॅचलर्स आणि इतर उच्चशिक्षणाच्या पदवीदान समारंभास येथे शाळा, विश्वविद्यालये, पालक, शिक्षक, आणि विद्यार्थी सर्वच महत्व देतात. त्या समारंभानंतर होणार्‍या पार्ट्या आणि त्या समारंभात मिळणारा एखाद्या माननीय पाहुण्याकडून मिळणारा उपदेश हा अतिशय मनापासून ऐकत, कधी कधी त्या पाहुण्याच्या राजकीय/सामाजीक विचारांमुळे धुडकावत, पण त्याला त्या त्यावेळेचे आणि त्या त्या स्थानामधे अनन्यसाधारण महत्व दिले जाते. तो पर्यंत झालेला सर्व त्रास हा मुले आणि पालक विसरून जातात...