मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोष्ट 95 वर्षांच्या संसद भवनाची

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आता 95 वर्षे पूर्ण झालेली आहेत. रायसीना टेकडीच्या परिसरात वसलेले संसद भवन शंभरीकडे वाटचाल करत असतानाच त्याच्या शेजारीच नव्या संसद भवनाची उभारणी केली जात आहे. त्या नव्या इमारतीचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय लोकशाहीचा कारभार नव्या संसद भवनातून सुरू होईल. तरीही आधीच्या संसद भवनाने भारताच्या संसदीय वाटचालीला, स्वातंत्र्यलढ्याला अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या त्याचे महत्व कायम राहणार आहे.

नवी दिल्ली @ 110

पराग१२२६३ ·

In reply to by कंजूस

जेम्स वांड 14/12/2021 - 09:34
सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत, आत्ताकुठं विजय चौक वगैरे खोदत आणले आहेत, पुढे पायाभरणी अन बांधकाम वेळेत कसे होईल कळेना मला तरी. पुढेमागे खासदार संख्या जवळपास १००० होणार असे काही लोक बोलतात, त्यांना (वाढीव लोकप्रतिनिधी मंडळीला) बसायला, काम करायला इत्यादी जागा अपुरी पडू नये म्हणून नवीन सेन्ट्रल विस्टा बनविण्याचा उद्योग सुरू आहे असे वाटते. बाकी अजून अद्ययावत माहिती कोणाकडे असली तर वाचायला आवडेल.

In reply to by जेम्स वांड

पराग१२२६३ 14/12/2021 - 10:26
26 जानेवारीच्या हे काम उरकायचं आहे. त्याबाबत शंका आहेच. दिल्लीला माझे काही वर्षांत जाणे झालेले नाही. तरीही सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रखडलेला आहे असे जाणवत आहे.

In reply to by कंजूस

जेम्स वांड 14/12/2021 - 09:34
सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत, आत्ताकुठं विजय चौक वगैरे खोदत आणले आहेत, पुढे पायाभरणी अन बांधकाम वेळेत कसे होईल कळेना मला तरी. पुढेमागे खासदार संख्या जवळपास १००० होणार असे काही लोक बोलतात, त्यांना (वाढीव लोकप्रतिनिधी मंडळीला) बसायला, काम करायला इत्यादी जागा अपुरी पडू नये म्हणून नवीन सेन्ट्रल विस्टा बनविण्याचा उद्योग सुरू आहे असे वाटते. बाकी अजून अद्ययावत माहिती कोणाकडे असली तर वाचायला आवडेल.

In reply to by जेम्स वांड

पराग१२२६३ 14/12/2021 - 10:26
26 जानेवारीच्या हे काम उरकायचं आहे. त्याबाबत शंका आहेच. दिल्लीला माझे काही वर्षांत जाणे झालेले नाही. तरीही सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रखडलेला आहे असे जाणवत आहे.
लेखनप्रकार
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.

नीली वर्दीवालों का दल

पराग१२२६३ ·

पण ज्या निमित्ताने लिहिला आहे त्या मानाने फारच त्रोटक वाटला. हवाई दलाचा विस्तार आणि त्यांची आता पर्यंतची कामगीरी लक्षात घेता ही तर प्रस्तावना देखिल नाही असे वाटले. लिहा अजून, आपल्या संरक्षण दलांविषयी कितिही लिहिले तरी वाचायला आवडेल. पैजारबुवा,

पण ज्या निमित्ताने लिहिला आहे त्या मानाने फारच त्रोटक वाटला. हवाई दलाचा विस्तार आणि त्यांची आता पर्यंतची कामगीरी लक्षात घेता ही तर प्रस्तावना देखिल नाही असे वाटले. लिहा अजून, आपल्या संरक्षण दलांविषयी कितिही लिहिले तरी वाचायला आवडेल. पैजारबुवा,
लेखनविषय:
लेखनप्रकार
8 ऑक्टोबर, भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस. याच दिवशी 1932 मध्ये अवघ्या 4 वेस्टलँड विपिटी विमाने आणि 5 वैमानिकांसह भारतीय हवाईदलाने रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतरच्या गेल्या 89 वर्षांमध्ये भारतीय हवाईदलाच्या क्षमतेत बरीच वाढ झालेली असून ते विविध प्रकारच्या आपत्तींच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे आणि यापुढेही अशीच भूमिका बजावत राहील.

६० वर्षांपूर्वी...

पराग१२२६३ ·

पाषाणभेद 14/08/2021 - 09:39
याच संकेतस्थळावर दुसरीकडे मराठी संस्थळे अन त्याविषयी चर्चा चालू आहे. त्या अनुषंगाने.... जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. अनेक लोकांनी कुटूंबाच्या आशेने आपले प्राण गमावले. हे सारे तुम्ही लिहीले आहे. पुढे काय घडले याची उत्सूकता आहे. आपण लगोलग लिहाल अन आम्ही ते वाचू. एक लक्षात घ्या की तुमचा लेख येथे अपूर्ण आहे. तुम्ही येथे त्रोटक लिहून पुढील लेख तुमच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक तुमच्या खाजगी संस्थळावर जावेत. असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे. वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

In reply to by पाषाणभेद

गॉडजिला 14/08/2021 - 09:42
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.
सहमत

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 14/08/2021 - 09:45
येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाका तसेच ब्लॉगवरही संपुर्ण लेख लिहा व या लेखाखाली त्याची लिंक द्या... जर चुकून उद्या लेख इथून उडाला तर तुमच्या ब्लॉग वर त्याचा बॅकप अवश्य राहील

In reply to by गॉडजिला

पाषाणभेद 14/08/2021 - 10:12
माझा मुद्दा मूळ लेखकाला राग येण्याजोगा जरी असला तरी त्यात मराठी संस्थळाविषयीची माझी कळकळ असल्याने तुम्हाला जाणवली त्याबद्दल आभार. (अवांतरः आजकाल मला स्पष्ट लिहीणे, बोलणे असे व्हायला लागले आहे. आधी जे जे घडते आहे त्याविषयी काहीही भाष्य न करणे असा माझा स्वभाव होता. पण तो आता बदलला जावून लगेच मत व्यक्त करणे, स्पष्ट बोलणे, आडपडदा न ठेवणे, मनात काळे न ठेवता निर्णय देणे असे होवू लागले आहे. अगदी कौटुंबीक सदस्यही माझ्यात हा बदल झाला आहे असे नमुद करतात. ) आपण बोललात तसेच लेख येथेच लिहीणे अन तसाच लेख येथून कॉपी करून आपल्या खाजगी ब्लॉगला पेस्ट करून येथील लेखाची लिंक ब्लॉगवर चिकटवणे असे करणे योग्या आहे अन तसेच मी केले आहे. अर्थात लेखकाची लिहीण्याची उर्मी मराठी फोरम्सनेच जोपासली. त्याचे उतरायी आपण नेहमीच व्हायला हवे. फेसबूक इत्यादी ठिकाणी जे लिहीले जाते, ते साहित्य या व्याख्येत न बसणारे असावे. अपवाद आहेतच.

अशा पद्धतीने अर्धवट लेख लिहून वाचकांना आपल्या ब्लॉग वर खेचून आणणे चुकीचे आहे. तुमची खरेच इच्छा असती तर तुम्ही सर्व लेख इथे टाकला असता. अशी गोष्ट चुकीचा पायंडा पाडेल.

दुसर्‍या महायुध्दानंतर पूर्व युरोपात कम्युनिस्ट राजवटी आणण्यात आल्या. नागरीकांच्या स्वातंत्र्याच्या गळचेपीवरच या सगळ्या राजवटी अवलंबून होत्या. त्यातून मग पूर्व बर्लिनच्या लोकांना पश्चिम भागात जाता येऊन स्वातंत्र्याचा अनुभव घेता येऊ नये म्हणून पूर्व जर्मनीच्या कम्युनिस्ट राजवटीने कुप्रसिध्द बर्लिनची भिंत बांधली. माझा कम्युनिझम या विचारसरणीला अगदी टोकाचा विरोध आहे आणि कम्युनिझम हा मानवतेला लागलेला कलंक आहे हे माझे मत मी मिपावर कित्येकवेळा लिहिले आहेच. तेव्हा त्यात आणखी नव्याने लिहिल्यासारखे काही नाही. तरीही काही गोष्ट लिहितो. पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती. उदाहरणार्थ पूर्व ते पश्चिम जर्मनी, क्युबा ते अमेरिका, उत्तर ते दक्षिण कोरिया वगैरे. राजकारणी/ हेर वगैरे लोकांविषयी हे लिहित नाहीये तर सामान्य लोकांविषयी लिहित आहे. असे सामान्य लोक वेळी आपला जीवही पणाला लाऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी पलायन करायचे. स्वातंत्र्य ही मानवाची मूलभूत प्रेरणा असते. त्याची पायमल्ली करणारी कोणतीही राजवट फार काळ टिकत नसते आणि जितका वेळ चालते ती पण बंदुकीच्या धाकाच्याच जोरावर टिकते. याविषयी अमेरिकेच्या दोन माजी अध्यक्षांची भाषणे मला प्रचंड आवडतात. ती इथे देत आहे. पहिले भाषण होते जॉन केनेडींनी* २६ जून १९६३ रोजी बर्लिनमध्ये केलेले भाषण. इश बिन आएन बर्लिनर (मी एक बर्लिनर आहे) या नावाने ते भाषण प्रसिध्द आहे. त्यात केनेडी म्हणाले होते-- Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us. यात चुकीचे काय आहे? लोकशाही आणि स्वातंत्र्यावर आधारीत असलेल्या पाश्चिमात्य व्यवस्थेत कितीही दोष असले तरी त्यापैकी एकाही देशाला आपल्याच लोकांना आपल्याच देशात कोंडून ठेवायला कधीही भिंत बांधावी लागली नव्हती- ती कम्युनिस्ट राजवटीने बांधली. दुसरे भाषण होते १२ जून १९८७ रोजी बर्लिनमध्येच रॉनाल्ड रेगन यांनी केलेले. "श्री.गोर्बाचेव्ह ती भिंत पाडून टाका" (Mr. Gorbachev, tear down that wall) हे त्यातील प्रसिध्द वाक्य होते. आणि ती भिंत दोन वर्षात खरोखरच पडली. कोणत्याही बाहेरच्या सत्तेच्या हस्तक्षेपामुळे नाही तर पूर्व जर्मनीतल्या लोकांनी कम्युनिस्ट दमनशाहीविरोधात उठाव करून पाडली. ही दोन्ही भाषणे मी अक्षरशः शेकडो वेळा बघितली आहेत. या विषयात रस असलेल्या कोणी मिपाकराने ती यापूर्वी बघितली नसतील तर जरूर बघावीत ही विनंती. नक्कीच आवडतील. *: माझे स्वतःचे जॉन केनेडींविषयी मत प्रतिकूल आहे (अर्थात त्याने कोणाला काय फरक पडतो तरीही ते माझे मत आहेच). अमेरिकेने इटली आणि टर्कीमध्ये अण्वस्त्रे नेऊन ठेवली होती त्याला उत्तर म्हणून ऑक्टोबर १९६२ मध्ये रशियाने फिडेल कॅस्ट्रोच्या क्युबामध्ये अण्वस्त्रे आणली होती. क्युबा हे फ्लॉरीडात मायामीच्या किनार्‍यापासून अवघ्या शंभर मैलांवर आहे. अमेरिकेच्या इतक्या जवळ रशियाने अण्वस्त्रे आणून ठेवली होती. तेव्हा ताबडतोब ही अण्वस्त्रे हलवावीत अन्यथा आम्ही रशियाविरूध्द अणुयुध्द छेडू ही धमकी केनेडींनी दिली. तेव्हा केनेडी आणि रशियाचे निकिता क्रुश्चेव्ह हे दोघेही मध्यममार्ग काढून परिस्थिती चिघळणार नाही याचा प्रयत्न करत होते. कारण अणुयुध्द झाल्यास सगळ्याच मानवजातीचा विनाश व्हायची शक्यता होती. तसे झाले नाही तरी कोट्यावधी लोक मरायची शक्यता नक्कीच होती. तेव्हा ते युध्द जिंकले तरी ही किंमत मोजणे परवडणारे होणार नाही हे दोघांनाही कळत होते. तेव्हा सगळ्या डाव्या विचारवंतांच्या गळ्यातला ताईत चे गव्हेरा मात्र रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. म्हणजे गंमत बघा- चे गव्हेरा मुळचा बोलिव्हियाचा. होता क्युबात फिडेल कॅस्ट्रोच्या मंत्रीमंडळात. आणि रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. याला आयजीच्या जीवावर बायजी उदार नाही तर आयजीच्या आयजीच्या जीवावर बायजीची बायजी उदार असेच म्हणायला हवे. नंतर रशियाने क्युबातून अण्वस्त्रे काढावी आणि अमेरिकेने इटली-टर्कीमधील अण्वस्त्रे काढावी असे ठरले. म्हणजे आपल्या किनार्‍यापासून शंभर मैल दूर असलेली शत्रूची अण्वस्त्रे काढावी या बदल्यात शत्रूच्या प्रदेशापासून हजारो मैल दूर असलेल्या प्रदेशातून आपली अण्वस्त्रे काढायला केनेडी तयार झाले होते. क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये अमेरिकाचा खरोखरच विजय झाला का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतकेच नव्हे तर बर्लिनमध्ये वर दिलेले भाषण करायच्या काही दिवस आधी म्हणजे १० जून १९६३ रोजी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना केनेडींनी पुढील तत्वज्ञान पाजळले होते-- Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home. शत्रूबरोबर शांतता प्रस्थापित व्हावी वगैरे सगळे ठीक आहे. पण त्यासाठी शत्रूला चोप देऊन त्याला शांतता हवीशी वाटायला लावणे गरजेचे असते. असले तत्वज्ञान पाजळून फार तर विचारवंतांच्या सभेत टाळ्या मिळू शकतील पण देशाच्या हितसंबंधांचे नुकसानच होत असते. क्युबन मिसाईल क्रायसिस वगैरे घटनांमध्ये सगळा दोष एका बाजूचा नक्कीच नसतो. पण दुसर्‍या बाजूला काहीही न सुनावता आपण आपले काय चुकले ते बघू हे नेत्याने म्हणणे कितपत योग्य आहे?असे म्हणतात की या कारणांमुळे केनेडी कम्युनिझमवर खूप सौम्य आहेत असे चित्र उभे राहिले आणि असा बोटचेपा अध्यक्ष आपल्याला नको म्हणून सी.आय.ए ने केनेडींचा काटा काढला अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आणि १९६८ मध्ये जॉन केनेडींचे भाऊ रॉबर्ट केनेडी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास तीच धोरणे पुढे चालू राहतील म्हणूनच रॉबर्टचाही काटा काढला गेला का? कल्पना नाही. वरकरणी पॅलेस्टिनी युवकाने रॉबर्ट केनेडींची हत्या केली असे आहे पण आत काही वेगळी कारस्थाने शिजत होती का याची कल्पना नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी साम्यवादाचा टोकाचा नसलो तरी विरोधक नक्कीच आहे. समाजवादाचा अगदीच विरोधक नसलो तरी त्याला कुरवाळत बसणे अजिबात पटत नाही. Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us. >> या वाक्यात उजवे विरुद्ध डावे या संघर्षाचं फलित आहे. १९४०-१९५० साली ब्रिटिश सरकार भारतावर अन्याय करत असताना, किती भारतीय स्वेच्छेने ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, जपान, रशिया येथे स्थायिक झाले याचा तुलनात्मक सांख्यिकी अभ्यास केला, तर मिपावर बरळणारे प्रतिसाद टाकणे आणि सामान्य लोकांना काय हवं असतं, यातला फरक लक्षात येईल. साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल. बर्लिन भिंत पडणे, ही केवळ जर्मनीच्या एकीकरणाची नव्हे तर सोव्हिएत युनियन विघटित होण्याची नांदी होती. त्या घटनेनंतर हळूहळू एक एक सोव्हिएत राज्य युनियन मधून बाहेर पडू लागलं आणि पुढील दोन वर्षात पूर्ण युनियन विघटित झालं होतं. (१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही.)

In reply to by तुषार काळभोर

साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
साम्यवाद/ समाजवाद कित्ती कित्ती चांगला हे बोलणार्‍या प्रकांडपंडित विचारवंतांना तो स्वतःसाठी हवा असतो असे थोडी आहे? तो इतरांसाठी चांगला असतो. त्यांना स्वतःसाठी तो कुठे हवा असतो?अनेक डावे लोक म्हणतात की सरकारने श्रीमंतांवर जबरदस्त कर लावावेत आणि सगळ्यांचे उत्पन्न असे कृत्रिमपणे सारखे करावे. तसे असेल तर मग सरकार अस्से जबरदस्त कर लावत नाही तोपर्यंत तुमचे स्वतःचे उत्पन्न वजा सरासरी उत्पन्न यातील फरक तुम्हाला जे समाजोपयोगी काम करतात असे वाटते त्यांना दान करायला काय हरकत आहे? सरकारने कर वाढवला की मग तुमची दानाची रक्कम कमी करता येऊ शकेल. तसे करणारे लोक फारच थोडे असतात. बाकी सगळे ज्या व्यवस्थेला इतकी नावे ठेवतात त्याचेच सगळे फायदे घेऊन जे काही करायचे ते इतरांनी करायचे (हे स्वतः त्यातले काहीही करणार नाहीत) अशा उंटावरून शेळ्या हाकणारे असतात. सोव्हिएत रशियात पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि इतर सत्तापदावरींल लोकांची राहायची घरे आणि एकूणच जीवनमान हे सामान्य रशियनांसारखे थोडीच होते? विविध बी-स्कूल्समध्ये डाव्या विचारांचे बरेच विद्यार्थी असतात. आणि विशेष म्हणजे नंतर हेच लोक इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये नोकर्‍याही करताना दिसतील. कॅपिटल (भांडवल) हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे वगैरे पोपटपंची ते करणार पण नोकरीच्या ठिकाणी आपल्या क्लाएंटला तेच भांडवल उभे करायला मदत करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसेल. लठ्ठ पगाराचा चेक दिसला की हे सगळे लोक आपली तत्वे विसरून जातात. आपला स्वार्थ आला की तत्वे विसरणे हा पण मानवी स्वभाव आहे त्यामुळे त्यांनी तसे करू नये असे अजिबात नाही. मात्र तसे करतानाच इतरांना मात्र त्याच तत्वांची लेक्चरबाजी करणे हे मात्र पूर्ण ढोंग झाले. जाता जाता: अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन भाषणात बोलता बोलता कम्युनिस्ट पध्दतीवर काही खुसखुशीत विनोद सांगायचे. क्युबातल्या लोकांना अमेरिकेत जायला आवडते यावर त्यांनी सांगितलेला एक विनोद--

In reply to by तुषार काळभोर

पराग१२२६३ 15/08/2021 - 22:48
१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही. बरोबर आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 14/08/2021 - 19:37
पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती. पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे. भारतात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातून तुलनेने श्रीमंत राज्यात (महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक इ.) होणारे स्थलांतर, मध्य व दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत होणारे स्थलांतर, पाकिस्तान/बांगलादेशातून भारतात होणारे स्थलांतर, भारतातून अमेरिका/इंग्लंड वगैरे देशात होणारे स्थलांतर इ. मागे एकच विचारसरणी आहे ती म्हणजे अधिक संपन्न प्रदेशात संधी शोधणे. धर्मांध राजवट व धार्मिक बंधने असूनही याच कारणांमुळे भारतीय पर्शियन आखातात जातात. देशात साम्यवादी राजवट आहे म्हणून कोणी स्थलांतर करेल असे वाटत नाही. उद्या भारताने नियंत्रण काढून टाकले तरी साम्यवादी चीनमधून लोकशाही भारतात येण्यास फार कोणी उत्सुक नसेल.

In reply to by श्रीगुरुजी

पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे.
पहिली गोष्टः उत्तर कोरिया ते दक्षिण कोरिया, पूर्व जर्मनी ते पश्चिम जर्मनी असे पलायन (स्थलांतर नाही) हे अगदी सुरवातीपासून होत होते. १९९० मध्ये जर्मन एकीकरण झाले तेव्हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या आर्थिक स्थितीत खूपच फरक होता. तसा फरक सुरवातीच्या काळात नव्हता. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचे दोन्ही भाग उध्वस्त झाले होते. तरीही पलायन (परत एकदा- स्थलांतर नाही) एकाच दिशेने होत होते. तीच गोष्ट कोरियात. तेव्हा स्थलांतराला सुरवात झाली तेव्हा आपला प्रदेश गरीब आणि दुसरा प्रदेश समृध्द हे कारण तितक्या प्रमाणावर नसावे. असे लोक जात आहेत हे बघून साम्यवादी राजवटींनी सीमांवर अजून कडक निर्बंध आणले. दुसरी गोष्टः सध्याच्या काळातही वेनेझ्युएलामधून आजूबाजूच्या देशांमध्ये असे पलायन होतच आहे. त्या बाजूच्या देशांमध्ये थोडीच सोन्याची घरे आहेत. वेनेझ्युएलामधून लोक अंमली पदार्थांसाठी बदनाम असलेल्या कोलंबियासारख्या देशातही जातच आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौकस२१२ 16/08/2021 - 05:22
पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे. स्थलान्तर यात मूलभूत फरक आहे ,,, पण आपला मुद्दा बरोबर वाटतो स्थलांतराबाबत बोलायचे तर फक्त श्रीमंती एवढा एकाच मुद्दा नेहमी असतो असे नाही , उदाहरण देतो - आशियातील सिंगापुर समृद्ध आहे, आणि तिथे राहणे बरेच जण पसंद करता, त्यांच्यायाच शेजारी मलेशिया तसा अगदी गरीब नाही .. लोकसंख्येचा खूप ताण नाही .. त्यामुळे रोज मढला पूल ओलांडून सिंगापुरात कामाला येणारे हजारो मलेशिय नागरिक असतात , अगदी १ लया श्रेणीपासून ४ श्रेणी पर्यंत चे. त्यातील खास करून जे चीनी वंशाचे आहेत त्यानं अधून मधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय सोसावा लागतो मलेशियात आणि त्या मामाने सिंगापोर हे जास्त सर्वधर्म समभावी परंतु चिनी वंशाचे वर्चस्व असलेले .. त्यामुळे अश्या चिनी मलेशियानचा सिंगापुर कडे ओढा जास्त असला पाहिजे ... परंतु एका अनुभवी व्यक्तीला विचारल कि बाबारे तू सिंगापुरात काम करतोस तुला येथे कायमचे रहिवाशी होणे हि तसे सोप्पे आहे मग तू का करीत नाहीस तर तो म्हणाला नको ते ओझे मी काम करिन येथे पण राह्यला मात्र मलेशियातच आवडेल , निवृत्ती नंतर तर नक्कीच .. तिथे मला माझाही जमीन असले , ४ कोंबड्या पाळीन , चार झाडे लाविन ... सिंगापुर मधील राहण्यामागेचे कष्ट आणि खर्च आता मला जमतील पण निवृत झाल्यावर नको .. मग भले मलेशियात चिनी लोकांना दुय्यम वागणुकीला कधी कधी मिळत असो ... ( तसे पहिले तर सिंगापोर ला मलेशिया तुन हाकलले तवेच ली क्वान उ रडले होते त्यानं माळशियातच राहायचे होते चिनी असून सुद्धा )

Rajesh188 14/08/2021 - 20:43
अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील . साम्यवादी देशातून भांडवशाही देशात स्थलांतर होते असे सरसकट म्हणता येणार नाही. पण गरीब राष्ट्र तून श्रीमंत प्रदेशात स्थलांतर होते हे सरसकट खरे आहे. भांडवल शाही राष्ट्रात सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता पण जास्त होते. लोकशाही राज्य व्यवस्था जी सदोष आहे. लोकशाही मध्येच अनागोंदी कारभार सरकारी पातळीवर असतो. त्या साठी च अमेरिकेच्या ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक ,सामाजिक स्थिती काय आहे ह्याची माहिती जगाला करून दिली जात नाही. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचे विश्व म्हणजे अमेरिकेची दोन चार शहर इथपर्यंत च मर्यादित आहेत. नरिमन पॉइंट, पाली हिल बघून पूर्ण मुंबई अतिशय सुंदर,स्वच्छ ,श्रीमंत आहे हा अंदाज जसा साफ खोटा आहे . त्या प्रमाणे अमेरिकेत राहणारी भारतीय लोक फक्त तेथील शहरांची च वर्णन करत असतात. त्यांना पूर्ण अमेरिका कधीच माहीत होत नाही.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 15/08/2021 - 13:08
अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील .
जगात जवळपास २०० राष्ट्रे आहेत. त्यातील किती राष्ट्रात साम्यवादी राजवट अहे हे सांगा बघू. मग त्यातील ती नगण्य कोणती ते पण सांगा. अजून थोडे: जगातल्या सर्वच साम्यवादी राष्ट्रांत भांडवलशाहीवादी अर्थ सुधारणा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. चीन हे त्याचे ढळढळीत उदाहरण.

2 पश्चिमेकडील वरची तीन ' नारिंगी राज्ये' ब्रिटनच्या ताब्यात होती. पश्चिमेकडील शेवटचे नारिंगी व त्याखालील कोपऱ्यातील लाल राज्य फ्रान्सच्या ताब्यात होते. दक्षिणेकडील उर्वरित लाल प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात होता. पूर्वेकडील फिकट रंगाचा प्रदेश रशियाच्या ताब्यात होता. (त्यातील छोटा लाल तुकडा बर्लिन आहे, जे निम्मे पाश्चात्य राष्ट्रांच्या ताब्यात होते.) तीन दशके उलटली तरीही सरासरी उत्पन्नात 'प्रचंड फरक' दिसतो. I wonder where the West-haters would like to settle if given a choice.

In reply to by तुषार काळभोर

Rajesh188 16/08/2021 - 01:38
भांडवल शाही देशात सुद्धा साम्य वादी आणि समाज वादी निर्णय हे सरकार ल घेणे भाग च पडते. तसे नाही केले तर देशात गृहयुद्ध सुरू होण्यास किंवा तालिबान सारखी दडपशाही करून सत्ता टिकविण्यास सत्ता धारी मजबूर होतील.शोषित आणि शोषक हे गट भांडवल शाही निर्माण करते..ह्या मधील अंतर कमी करायचे असेल तर साम्यवाद,समाजवाद ह्यांची तत्व पाळावी च लागतील . नहितर सशस्त्र संघर्ष अटळ असतो.. अस्तित्वाची लढाई तत्वांनी होत नाही शस्त्रांनी होते .

In reply to by तुषार काळभोर

I wonder where the West-haters would like to settle if given a choice.
ते पश्चिमेतच सेटल होतील, तिकडच्या सगळ्या सोयीसुविधांचा उपभोग घेतील पण त्याचवेळी पश्चिम किती वाईट आणि पूर्व किती चांगला असे गोडवे पण गातील. याला म्हणतात ढोंगीपणाची विचारवंत स्केल.

पाषाणभेद 14/08/2021 - 09:39
याच संकेतस्थळावर दुसरीकडे मराठी संस्थळे अन त्याविषयी चर्चा चालू आहे. त्या अनुषंगाने.... जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. अनेक लोकांनी कुटूंबाच्या आशेने आपले प्राण गमावले. हे सारे तुम्ही लिहीले आहे. पुढे काय घडले याची उत्सूकता आहे. आपण लगोलग लिहाल अन आम्ही ते वाचू. एक लक्षात घ्या की तुमचा लेख येथे अपूर्ण आहे. तुम्ही येथे त्रोटक लिहून पुढील लेख तुमच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक तुमच्या खाजगी संस्थळावर जावेत. असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे. वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.

In reply to by पाषाणभेद

गॉडजिला 14/08/2021 - 09:42
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.
सहमत

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 14/08/2021 - 09:45
येथेच संपूर्ण लेख तुम्ही टाका तसेच ब्लॉगवरही संपुर्ण लेख लिहा व या लेखाखाली त्याची लिंक द्या... जर चुकून उद्या लेख इथून उडाला तर तुमच्या ब्लॉग वर त्याचा बॅकप अवश्य राहील

In reply to by गॉडजिला

पाषाणभेद 14/08/2021 - 10:12
माझा मुद्दा मूळ लेखकाला राग येण्याजोगा जरी असला तरी त्यात मराठी संस्थळाविषयीची माझी कळकळ असल्याने तुम्हाला जाणवली त्याबद्दल आभार. (अवांतरः आजकाल मला स्पष्ट लिहीणे, बोलणे असे व्हायला लागले आहे. आधी जे जे घडते आहे त्याविषयी काहीही भाष्य न करणे असा माझा स्वभाव होता. पण तो आता बदलला जावून लगेच मत व्यक्त करणे, स्पष्ट बोलणे, आडपडदा न ठेवणे, मनात काळे न ठेवता निर्णय देणे असे होवू लागले आहे. अगदी कौटुंबीक सदस्यही माझ्यात हा बदल झाला आहे असे नमुद करतात. ) आपण बोललात तसेच लेख येथेच लिहीणे अन तसाच लेख येथून कॉपी करून आपल्या खाजगी ब्लॉगला पेस्ट करून येथील लेखाची लिंक ब्लॉगवर चिकटवणे असे करणे योग्या आहे अन तसेच मी केले आहे. अर्थात लेखकाची लिहीण्याची उर्मी मराठी फोरम्सनेच जोपासली. त्याचे उतरायी आपण नेहमीच व्हायला हवे. फेसबूक इत्यादी ठिकाणी जे लिहीले जाते, ते साहित्य या व्याख्येत न बसणारे असावे. अपवाद आहेतच.

अशा पद्धतीने अर्धवट लेख लिहून वाचकांना आपल्या ब्लॉग वर खेचून आणणे चुकीचे आहे. तुमची खरेच इच्छा असती तर तुम्ही सर्व लेख इथे टाकला असता. अशी गोष्ट चुकीचा पायंडा पाडेल.

दुसर्‍या महायुध्दानंतर पूर्व युरोपात कम्युनिस्ट राजवटी आणण्यात आल्या. नागरीकांच्या स्वातंत्र्याच्या गळचेपीवरच या सगळ्या राजवटी अवलंबून होत्या. त्यातून मग पूर्व बर्लिनच्या लोकांना पश्चिम भागात जाता येऊन स्वातंत्र्याचा अनुभव घेता येऊ नये म्हणून पूर्व जर्मनीच्या कम्युनिस्ट राजवटीने कुप्रसिध्द बर्लिनची भिंत बांधली. माझा कम्युनिझम या विचारसरणीला अगदी टोकाचा विरोध आहे आणि कम्युनिझम हा मानवतेला लागलेला कलंक आहे हे माझे मत मी मिपावर कित्येकवेळा लिहिले आहेच. तेव्हा त्यात आणखी नव्याने लिहिल्यासारखे काही नाही. तरीही काही गोष्ट लिहितो. पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती. उदाहरणार्थ पूर्व ते पश्चिम जर्मनी, क्युबा ते अमेरिका, उत्तर ते दक्षिण कोरिया वगैरे. राजकारणी/ हेर वगैरे लोकांविषयी हे लिहित नाहीये तर सामान्य लोकांविषयी लिहित आहे. असे सामान्य लोक वेळी आपला जीवही पणाला लाऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी पलायन करायचे. स्वातंत्र्य ही मानवाची मूलभूत प्रेरणा असते. त्याची पायमल्ली करणारी कोणतीही राजवट फार काळ टिकत नसते आणि जितका वेळ चालते ती पण बंदुकीच्या धाकाच्याच जोरावर टिकते. याविषयी अमेरिकेच्या दोन माजी अध्यक्षांची भाषणे मला प्रचंड आवडतात. ती इथे देत आहे. पहिले भाषण होते जॉन केनेडींनी* २६ जून १९६३ रोजी बर्लिनमध्ये केलेले भाषण. इश बिन आएन बर्लिनर (मी एक बर्लिनर आहे) या नावाने ते भाषण प्रसिध्द आहे. त्यात केनेडी म्हणाले होते-- Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us. यात चुकीचे काय आहे? लोकशाही आणि स्वातंत्र्यावर आधारीत असलेल्या पाश्चिमात्य व्यवस्थेत कितीही दोष असले तरी त्यापैकी एकाही देशाला आपल्याच लोकांना आपल्याच देशात कोंडून ठेवायला कधीही भिंत बांधावी लागली नव्हती- ती कम्युनिस्ट राजवटीने बांधली. दुसरे भाषण होते १२ जून १९८७ रोजी बर्लिनमध्येच रॉनाल्ड रेगन यांनी केलेले. "श्री.गोर्बाचेव्ह ती भिंत पाडून टाका" (Mr. Gorbachev, tear down that wall) हे त्यातील प्रसिध्द वाक्य होते. आणि ती भिंत दोन वर्षात खरोखरच पडली. कोणत्याही बाहेरच्या सत्तेच्या हस्तक्षेपामुळे नाही तर पूर्व जर्मनीतल्या लोकांनी कम्युनिस्ट दमनशाहीविरोधात उठाव करून पाडली. ही दोन्ही भाषणे मी अक्षरशः शेकडो वेळा बघितली आहेत. या विषयात रस असलेल्या कोणी मिपाकराने ती यापूर्वी बघितली नसतील तर जरूर बघावीत ही विनंती. नक्कीच आवडतील. *: माझे स्वतःचे जॉन केनेडींविषयी मत प्रतिकूल आहे (अर्थात त्याने कोणाला काय फरक पडतो तरीही ते माझे मत आहेच). अमेरिकेने इटली आणि टर्कीमध्ये अण्वस्त्रे नेऊन ठेवली होती त्याला उत्तर म्हणून ऑक्टोबर १९६२ मध्ये रशियाने फिडेल कॅस्ट्रोच्या क्युबामध्ये अण्वस्त्रे आणली होती. क्युबा हे फ्लॉरीडात मायामीच्या किनार्‍यापासून अवघ्या शंभर मैलांवर आहे. अमेरिकेच्या इतक्या जवळ रशियाने अण्वस्त्रे आणून ठेवली होती. तेव्हा ताबडतोब ही अण्वस्त्रे हलवावीत अन्यथा आम्ही रशियाविरूध्द अणुयुध्द छेडू ही धमकी केनेडींनी दिली. तेव्हा केनेडी आणि रशियाचे निकिता क्रुश्चेव्ह हे दोघेही मध्यममार्ग काढून परिस्थिती चिघळणार नाही याचा प्रयत्न करत होते. कारण अणुयुध्द झाल्यास सगळ्याच मानवजातीचा विनाश व्हायची शक्यता होती. तसे झाले नाही तरी कोट्यावधी लोक मरायची शक्यता नक्कीच होती. तेव्हा ते युध्द जिंकले तरी ही किंमत मोजणे परवडणारे होणार नाही हे दोघांनाही कळत होते. तेव्हा सगळ्या डाव्या विचारवंतांच्या गळ्यातला ताईत चे गव्हेरा मात्र रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. म्हणजे गंमत बघा- चे गव्हेरा मुळचा बोलिव्हियाचा. होता क्युबात फिडेल कॅस्ट्रोच्या मंत्रीमंडळात. आणि रशियाने अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकावा हा आग्रह धरून होता. याला आयजीच्या जीवावर बायजी उदार नाही तर आयजीच्या आयजीच्या जीवावर बायजीची बायजी उदार असेच म्हणायला हवे. नंतर रशियाने क्युबातून अण्वस्त्रे काढावी आणि अमेरिकेने इटली-टर्कीमधील अण्वस्त्रे काढावी असे ठरले. म्हणजे आपल्या किनार्‍यापासून शंभर मैल दूर असलेली शत्रूची अण्वस्त्रे काढावी या बदल्यात शत्रूच्या प्रदेशापासून हजारो मैल दूर असलेल्या प्रदेशातून आपली अण्वस्त्रे काढायला केनेडी तयार झाले होते. क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये अमेरिकाचा खरोखरच विजय झाला का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतकेच नव्हे तर बर्लिनमध्ये वर दिलेले भाषण करायच्या काही दिवस आधी म्हणजे १० जून १९६३ रोजी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करताना केनेडींनी पुढील तत्वज्ञान पाजळले होते-- Some say that it is useless to speak of world peace or world law or world disarmament--and that it will be useless until the leaders of the Soviet Union adopt a more enlightened attitude. I hope they do. I believe we can help them do it. But I also believe that we must reexamine our own attitude--as individuals and as a Nation--for our attitude is as essential as theirs. And every graduate of this school, every thoughtful citizen who despairs of war and wishes to bring peace, should begin by looking inward--by examining his own attitude toward the possibilities of peace, toward the Soviet Union, toward the course of the cold war and toward freedom and peace here at home. शत्रूबरोबर शांतता प्रस्थापित व्हावी वगैरे सगळे ठीक आहे. पण त्यासाठी शत्रूला चोप देऊन त्याला शांतता हवीशी वाटायला लावणे गरजेचे असते. असले तत्वज्ञान पाजळून फार तर विचारवंतांच्या सभेत टाळ्या मिळू शकतील पण देशाच्या हितसंबंधांचे नुकसानच होत असते. क्युबन मिसाईल क्रायसिस वगैरे घटनांमध्ये सगळा दोष एका बाजूचा नक्कीच नसतो. पण दुसर्‍या बाजूला काहीही न सुनावता आपण आपले काय चुकले ते बघू हे नेत्याने म्हणणे कितपत योग्य आहे?असे म्हणतात की या कारणांमुळे केनेडी कम्युनिझमवर खूप सौम्य आहेत असे चित्र उभे राहिले आणि असा बोटचेपा अध्यक्ष आपल्याला नको म्हणून सी.आय.ए ने केनेडींचा काटा काढला अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आणि १९६८ मध्ये जॉन केनेडींचे भाऊ रॉबर्ट केनेडी अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास तीच धोरणे पुढे चालू राहतील म्हणूनच रॉबर्टचाही काटा काढला गेला का? कल्पना नाही. वरकरणी पॅलेस्टिनी युवकाने रॉबर्ट केनेडींची हत्या केली असे आहे पण आत काही वेगळी कारस्थाने शिजत होती का याची कल्पना नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मी साम्यवादाचा टोकाचा नसलो तरी विरोधक नक्कीच आहे. समाजवादाचा अगदीच विरोधक नसलो तरी त्याला कुरवाळत बसणे अजिबात पटत नाही. Freedom has many difficulties and democracy is not perfect, but we have never had to put a wall up to keep our people in, to prevent them from leaving us. >> या वाक्यात उजवे विरुद्ध डावे या संघर्षाचं फलित आहे. १९४०-१९५० साली ब्रिटिश सरकार भारतावर अन्याय करत असताना, किती भारतीय स्वेच्छेने ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, जपान, रशिया येथे स्थायिक झाले याचा तुलनात्मक सांख्यिकी अभ्यास केला, तर मिपावर बरळणारे प्रतिसाद टाकणे आणि सामान्य लोकांना काय हवं असतं, यातला फरक लक्षात येईल. साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल. बर्लिन भिंत पडणे, ही केवळ जर्मनीच्या एकीकरणाची नव्हे तर सोव्हिएत युनियन विघटित होण्याची नांदी होती. त्या घटनेनंतर हळूहळू एक एक सोव्हिएत राज्य युनियन मधून बाहेर पडू लागलं आणि पुढील दोन वर्षात पूर्ण युनियन विघटित झालं होतं. (१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही.)

In reply to by तुषार काळभोर

साम्यवादाचं आकर्षण आणि समाजवादाचा अतिरिक्त पुळका असलेल्या लोकांना रशिया, चीन, उत्तर कोरियात स्थायिक व्हायला आवडेल की अमेरिका, (सध्याचा) जपान, दक्षिण कोरियात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
साम्यवाद/ समाजवाद कित्ती कित्ती चांगला हे बोलणार्‍या प्रकांडपंडित विचारवंतांना तो स्वतःसाठी हवा असतो असे थोडी आहे? तो इतरांसाठी चांगला असतो. त्यांना स्वतःसाठी तो कुठे हवा असतो?अनेक डावे लोक म्हणतात की सरकारने श्रीमंतांवर जबरदस्त कर लावावेत आणि सगळ्यांचे उत्पन्न असे कृत्रिमपणे सारखे करावे. तसे असेल तर मग सरकार अस्से जबरदस्त कर लावत नाही तोपर्यंत तुमचे स्वतःचे उत्पन्न वजा सरासरी उत्पन्न यातील फरक तुम्हाला जे समाजोपयोगी काम करतात असे वाटते त्यांना दान करायला काय हरकत आहे? सरकारने कर वाढवला की मग तुमची दानाची रक्कम कमी करता येऊ शकेल. तसे करणारे लोक फारच थोडे असतात. बाकी सगळे ज्या व्यवस्थेला इतकी नावे ठेवतात त्याचेच सगळे फायदे घेऊन जे काही करायचे ते इतरांनी करायचे (हे स्वतः त्यातले काहीही करणार नाहीत) अशा उंटावरून शेळ्या हाकणारे असतात. सोव्हिएत रशियात पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि इतर सत्तापदावरींल लोकांची राहायची घरे आणि एकूणच जीवनमान हे सामान्य रशियनांसारखे थोडीच होते? विविध बी-स्कूल्समध्ये डाव्या विचारांचे बरेच विद्यार्थी असतात. आणि विशेष म्हणजे नंतर हेच लोक इन्व्हेस्टमेंट बँकांमध्ये नोकर्‍याही करताना दिसतील. कॅपिटल (भांडवल) हे सगळ्या समस्यांचे मूळ आहे वगैरे पोपटपंची ते करणार पण नोकरीच्या ठिकाणी आपल्या क्लाएंटला तेच भांडवल उभे करायला मदत करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसेल. लठ्ठ पगाराचा चेक दिसला की हे सगळे लोक आपली तत्वे विसरून जातात. आपला स्वार्थ आला की तत्वे विसरणे हा पण मानवी स्वभाव आहे त्यामुळे त्यांनी तसे करू नये असे अजिबात नाही. मात्र तसे करतानाच इतरांना मात्र त्याच तत्वांची लेक्चरबाजी करणे हे मात्र पूर्ण ढोंग झाले. जाता जाता: अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन भाषणात बोलता बोलता कम्युनिस्ट पध्दतीवर काही खुसखुशीत विनोद सांगायचे. क्युबातल्या लोकांना अमेरिकेत जायला आवडते यावर त्यांनी सांगितलेला एक विनोद--

In reply to by तुषार काळभोर

पराग१२२६३ 15/08/2021 - 22:48
१९९१ मध्ये भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारणं हा तत्कालीन आर्थिक दुरवस्थेचा परिपाक असला, तरी त्या वर्षातच भारताने तसं पाऊल उचलणं हा योगायोग नक्कीच वाटतं नाही. बरोबर आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 14/08/2021 - 19:37
पहिली गोष्ट म्हणजे सामान्य लोकांची पलायनाची दिशा कायम कम्युनिस्ट देश ते भांडवलशाही देश अशीच होती. पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे. भारतात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातून तुलनेने श्रीमंत राज्यात (महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक इ.) होणारे स्थलांतर, मध्य व दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत होणारे स्थलांतर, पाकिस्तान/बांगलादेशातून भारतात होणारे स्थलांतर, भारतातून अमेरिका/इंग्लंड वगैरे देशात होणारे स्थलांतर इ. मागे एकच विचारसरणी आहे ती म्हणजे अधिक संपन्न प्रदेशात संधी शोधणे. धर्मांध राजवट व धार्मिक बंधने असूनही याच कारणांमुळे भारतीय पर्शियन आखातात जातात. देशात साम्यवादी राजवट आहे म्हणून कोणी स्थलांतर करेल असे वाटत नाही. उद्या भारताने नियंत्रण काढून टाकले तरी साम्यवादी चीनमधून लोकशाही भारतात येण्यास फार कोणी उत्सुक नसेल.

In reply to by श्रीगुरुजी

पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे.
पहिली गोष्टः उत्तर कोरिया ते दक्षिण कोरिया, पूर्व जर्मनी ते पश्चिम जर्मनी असे पलायन (स्थलांतर नाही) हे अगदी सुरवातीपासून होत होते. १९९० मध्ये जर्मन एकीकरण झाले तेव्हा पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या आर्थिक स्थितीत खूपच फरक होता. तसा फरक सुरवातीच्या काळात नव्हता. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचे दोन्ही भाग उध्वस्त झाले होते. तरीही पलायन (परत एकदा- स्थलांतर नाही) एकाच दिशेने होत होते. तीच गोष्ट कोरियात. तेव्हा स्थलांतराला सुरवात झाली तेव्हा आपला प्रदेश गरीब आणि दुसरा प्रदेश समृध्द हे कारण तितक्या प्रमाणावर नसावे. असे लोक जात आहेत हे बघून साम्यवादी राजवटींनी सीमांवर अजून कडक निर्बंध आणले. दुसरी गोष्टः सध्याच्या काळातही वेनेझ्युएलामधून आजूबाजूच्या देशांमध्ये असे पलायन होतच आहे. त्या बाजूच्या देशांमध्ये थोडीच सोन्याची घरे आहेत. वेनेझ्युएलामधून लोक अंमली पदार्थांसाठी बदनाम असलेल्या कोलंबियासारख्या देशातही जातच आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौकस२१२ 16/08/2021 - 05:22
पलायनाची/स्थलांतराची दिशा कायमच गरीब प्रदेशाकडून तुलनेने समृद्ध प्रदेशाकडे असते. यात सत्ताधाऱ्यांची राजकीय विचारसरणी याला दुय्यम महत्त्व आहे. स्थलान्तर यात मूलभूत फरक आहे ,,, पण आपला मुद्दा बरोबर वाटतो स्थलांतराबाबत बोलायचे तर फक्त श्रीमंती एवढा एकाच मुद्दा नेहमी असतो असे नाही , उदाहरण देतो - आशियातील सिंगापुर समृद्ध आहे, आणि तिथे राहणे बरेच जण पसंद करता, त्यांच्यायाच शेजारी मलेशिया तसा अगदी गरीब नाही .. लोकसंख्येचा खूप ताण नाही .. त्यामुळे रोज मढला पूल ओलांडून सिंगापुरात कामाला येणारे हजारो मलेशिय नागरिक असतात , अगदी १ लया श्रेणीपासून ४ श्रेणी पर्यंत चे. त्यातील खास करून जे चीनी वंशाचे आहेत त्यानं अधून मधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय सोसावा लागतो मलेशियात आणि त्या मामाने सिंगापोर हे जास्त सर्वधर्म समभावी परंतु चिनी वंशाचे वर्चस्व असलेले .. त्यामुळे अश्या चिनी मलेशियानचा सिंगापुर कडे ओढा जास्त असला पाहिजे ... परंतु एका अनुभवी व्यक्तीला विचारल कि बाबारे तू सिंगापुरात काम करतोस तुला येथे कायमचे रहिवाशी होणे हि तसे सोप्पे आहे मग तू का करीत नाहीस तर तो म्हणाला नको ते ओझे मी काम करिन येथे पण राह्यला मात्र मलेशियातच आवडेल , निवृत्ती नंतर तर नक्कीच .. तिथे मला माझाही जमीन असले , ४ कोंबड्या पाळीन , चार झाडे लाविन ... सिंगापुर मधील राहण्यामागेचे कष्ट आणि खर्च आता मला जमतील पण निवृत झाल्यावर नको .. मग भले मलेशियात चिनी लोकांना दुय्यम वागणुकीला कधी कधी मिळत असो ... ( तसे पहिले तर सिंगापोर ला मलेशिया तुन हाकलले तवेच ली क्वान उ रडले होते त्यानं माळशियातच राहायचे होते चिनी असून सुद्धा )

Rajesh188 14/08/2021 - 20:43
अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील . साम्यवादी देशातून भांडवशाही देशात स्थलांतर होते असे सरसकट म्हणता येणार नाही. पण गरीब राष्ट्र तून श्रीमंत प्रदेशात स्थलांतर होते हे सरसकट खरे आहे. भांडवल शाही राष्ट्रात सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता पण जास्त होते. लोकशाही राज्य व्यवस्था जी सदोष आहे. लोकशाही मध्येच अनागोंदी कारभार सरकारी पातळीवर असतो. त्या साठी च अमेरिकेच्या ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक ,सामाजिक स्थिती काय आहे ह्याची माहिती जगाला करून दिली जात नाही. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांचे विश्व म्हणजे अमेरिकेची दोन चार शहर इथपर्यंत च मर्यादित आहेत. नरिमन पॉइंट, पाली हिल बघून पूर्ण मुंबई अतिशय सुंदर,स्वच्छ ,श्रीमंत आहे हा अंदाज जसा साफ खोटा आहे . त्या प्रमाणे अमेरिकेत राहणारी भारतीय लोक फक्त तेथील शहरांची च वर्णन करत असतात. त्यांना पूर्ण अमेरिका कधीच माहीत होत नाही.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 15/08/2021 - 13:08
अगदी टोकाची गळचेपी साम्यवादी राष्ट्र करत नाहीत.आणि काही राष्ट्र करत असतील तर ती अगदी नगण्य असतील .
जगात जवळपास २०० राष्ट्रे आहेत. त्यातील किती राष्ट्रात साम्यवादी राजवट अहे हे सांगा बघू. मग त्यातील ती नगण्य कोणती ते पण सांगा. अजून थोडे: जगातल्या सर्वच साम्यवादी राष्ट्रांत भांडवलशाहीवादी अर्थ सुधारणा स्वीकृत करण्यात आल्या आहेत. चीन हे त्याचे ढळढळीत उदाहरण.

2 पश्चिमेकडील वरची तीन ' नारिंगी राज्ये' ब्रिटनच्या ताब्यात होती. पश्चिमेकडील शेवटचे नारिंगी व त्याखालील कोपऱ्यातील लाल राज्य फ्रान्सच्या ताब्यात होते. दक्षिणेकडील उर्वरित लाल प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात होता. पूर्वेकडील फिकट रंगाचा प्रदेश रशियाच्या ताब्यात होता. (त्यातील छोटा लाल तुकडा बर्लिन आहे, जे निम्मे पाश्चात्य राष्ट्रांच्या ताब्यात होते.) तीन दशके उलटली तरीही सरासरी उत्पन्नात 'प्रचंड फरक' दिसतो. I wonder where the West-haters would like to settle if given a choice.

In reply to by तुषार काळभोर

Rajesh188 16/08/2021 - 01:38
भांडवल शाही देशात सुद्धा साम्य वादी आणि समाज वादी निर्णय हे सरकार ल घेणे भाग च पडते. तसे नाही केले तर देशात गृहयुद्ध सुरू होण्यास किंवा तालिबान सारखी दडपशाही करून सत्ता टिकविण्यास सत्ता धारी मजबूर होतील.शोषित आणि शोषक हे गट भांडवल शाही निर्माण करते..ह्या मधील अंतर कमी करायचे असेल तर साम्यवाद,समाजवाद ह्यांची तत्व पाळावी च लागतील . नहितर सशस्त्र संघर्ष अटळ असतो.. अस्तित्वाची लढाई तत्वांनी होत नाही शस्त्रांनी होते .

In reply to by तुषार काळभोर

I wonder where the West-haters would like to settle if given a choice.
ते पश्चिमेतच सेटल होतील, तिकडच्या सगळ्या सोयीसुविधांचा उपभोग घेतील पण त्याचवेळी पश्चिम किती वाईट आणि पूर्व किती चांगला असे गोडवे पण गातील. याला म्हणतात ढोंगीपणाची विचारवंत स्केल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बर्लिनच्या भिंतीने शीतयुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकला होता. लोकशाही, भांडवलशाही व्यवस्थेमुळे ‘पश्चिम जर्मनी’ आणि ‘पश्चिम बर्लिन’मध्ये वेगाने आर्थिक विकास होत गेला. पश्चिमकडील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यही होते. या बाबी साम्यवादी ‘पूर्व जर्मनी’ आणि ‘पूर्व बर्लिन’मधील नागरिकांच्या नजरेत येऊ लागल्या. आपल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा होण्याची इच्छा सामान्य जर्मन नागरिकाला होती. त्यामुळं पूर्वेकडून पश्चिमेकडे होणारे पलायन पूर्णपणे रोखण्यासाठी ‘पूर्व जर्मनी’च्या साम्यवादी राजवटीने दोन्ही बर्लिनच्या सीमेवर तारेच्या कुंपणाच्या जागी भिंतच बांधण्याचे ठरवले.

हिरोशिमाचा स्मृतिदिवस

पराग१२२६३ ·

In reply to by मराठी_माणूस

एक शंका: पहील्या बाँब स्फोटा नंतरच प्रचंड हानी चे स्वरुप दिसले होते , ते पाहील्या नंतर ही दुसरा बॉंब का टाकला असावा?
याचे उत्तर पुढे दडलेले आहे-- ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली. हिरोशिमावर बॉम्ब टाकला होता जपानने लवकरात लवकर शरणागती पत्करून युध्द थांबावे म्हणून. ६ तारखेचा तो भयानक हल्ला झाल्यावरही जपानने शरणागती पत्करली नाही. मग ९ तारखेला नागासाकीवर हल्ला झाला. तरीही जपानी सेनाधिकार्‍यांना लढायची खाज होती आणि ते शरणागती पत्करायला तयार नव्हते. राजे हिरोहिटो शरण यावे या मताचे होते तर त्याला सेनाधिकार्‍यांचा विरोध होता. शेवटी जपानने मग १५ ऑगस्टला शरणागती पत्करली. ते झाले नसते तर कदाचित मग तिसरा, चौथा, पाचवा असे बॉम्बही टाकले गेले असते. जपानी म्हणजे जाम डेंजर लोक होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मराठी_माणूस 06/08/2021 - 18:04
तरीही असे वाटते की , दुसरा बाँब टाकायच्या आधी थोडा धीर धरायला हवा होता. पहील्या नंतर झालेली मनुष्य हानी आणि त्याचे होणारे दुरगामी परीणाम सर्वत्र पसरुन लोकांचा दबाव वाढला असता. झालेली हानी कीती आहे ते समजुन सर्व राष्ट्रात ते लगेच पोहचणे आजच्या सारखे वेगवान निश्चितच नसणार . तसेही ते ९ तारखे नंतर लगेच शरण आले नाहीतच

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 18:39
जपाननं या क्षणाला आपल्यासमोर शरणागती पत्करावी हे अमेरिकेसाठी तातडीची गरज होती तिच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने.

In reply to by मराठी_माणूस

म्हणजेच काय तर शत्रूच्या देशातील लोकांचे प्राण वाचायला पाहिजेत म्हणून अमेरिकेने आपल्या लोकांचे बळी द्यायला हवे होते असे म्हणायचे आहे का? युध्द लगेच थांबले नसते आणि आणखी काही काळ चालू राहिले असते तर त्यात अमेरिकन सैनिक मारले गेले नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 06/08/2021 - 19:45
नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी? ह्या मतावर तुम्ही ठाम असेल तर world trade सेंटर वरील हल्ला सुद्धा योग्य च होता असे म्हणावे लागेल. निरपराध लोकांवर हल्ला करणे हे कधीच समर्थनीय होत नाही. जपानी सैन्य अमेरिके बरोबर लढत होते सामान्य जनता नाही. सैनिक ठिकाणावर हल्ला केला असता तर एकवेळ समजून घेता आले असते.

In reply to by मराठी_माणूस

कॉमी 06/08/2021 - 15:17
पहिल्या बॉंबच्या वेळेस सुद्धा माहीतच असणार कि काय होणार ते. चाचणी त्यासाठीच तर होते ना ?

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 16:29
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 16:35
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.

In reply to by पराग१२२६३

Rajesh188 06/08/2021 - 18:19
अमेरिके नी चालू केलेली परंपरा बाकी राष्ट्रांनी पण पुढे चालू ठेवावी का. क्षत्रू राष्ट्र युद्धात शरण येत नाही तो पर्यंत अणू अस्त्रांचा वापर. करावा का. अमेरिकेने महा मूर्ख पना केला होता. अणू बॉम्ब प्रचंड विध्वंस घडवून आणेल ह्याची त्याला जाणीव होती. अमेरिके नी आज पूर्ण जगाची माफी मागणे गरजेचे होते.

Bhakti 06/08/2021 - 15:32
जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धांच्या समारोप समारंभात अणुहल्ल्याच्या स्मृतींवर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Rajesh188 06/08/2021 - 18:31
हायड्रोजन बॉम्ब नी किती नुकसान होईल हे पण कशाला प्रत्यक्षात माहीत नाही. अमेरिकेवर टाकून कन्फर्म कोणी केले तर चालेल का. बिलकुल चालणार नाही. चाचणी घेताना सर्व अंदाज आलेला असतो त्या साठी त्याचा वापर लोक वस्ती वर करायची गरज नाही. पण अमेरिकेने जपान वर अणू बॉम्ब टाकून खूप मोठा गुन्हा केला आहे. तो लपविण्यासाठी काही तरी धतुर मातुर कारणे दिली जात आहेत.

गामा पैलवान 06/08/2021 - 21:37
मराठी_माणूस,
पहील्या बाँब स्फोटा नंतरच प्रचंड हानी चे स्वरुप दिसले होते , ते पाहील्या नंतर ही दुसरा बॉंब का टाकला असावा?
हिरोशिमाच्या आधी राजधानी तोक्यो वर तुफान बॉम्बफेक झाली होती. तिच्यात लाखभराहून जास्त जपानी लोकं मृत्युमुखी पडले होते. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Bombing_of_Tokyo हिरोशिमाचा संहार भयंकर असला तरी जपानी सहज हार मानण्यातले नव्हते. अमेरिकेसही याची कल्पना होतीच. म्हणून त्यांनी दुसरा अणुबॉम्ब सज्ज ठेवलेला होता. त्यासाठी कोकुरा हे शहरही निश्चित केलं. मात्र खराब हवामानामुळे नागासाकीवर बॉम्ब टाकण्यात आला. हिरोशिमामध्ये मेलेल्यांपैकी बरेच जण कोरियन वा कोरियाशी निगडीत होते. काही कोरियन लोकांच्या मते कोरियन युद्ध १९५३ साली सुरू झालं नसून हिरोशिमापासनं सुरू झालं. असो. काही इतिहासकारांच्या मते जपानने बाह्यत: लढाई चालू ठेवायचं ठरलेलं असलं तरी आतून शरणागती पत्करायला उत्सुक होता. रशियासमोर पत्करायची की अमेरिकेसमोर इतकाच प्रश्न उरला होता. अमेरिकेस याचा सुगावा लागला. पारडं आपल्या बाजूस झुकावं म्हणून पहिला बॉम्ब टाकला. त्यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दुसराही टाकला. तोवर रशियाने आक्रमक भूमिका घेऊन जपानची बेटं गिळायची तयारी सुरू केली. म्हणून अमेरिकेने रशियाला आगेकूच थांबण्याची चेतावणी देण्यासाठी हे दोन बॉम्ब टाकले. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काही इतिहासकारांच्या मते जपानने बाह्यत: लढाई चालू ठेवायचं ठरलेलं असलं तरी आतून शरणागती पत्करायला उत्सुक होता.
२८ जुलैला अमेरिकेने मॉस्कोतील जपानी वकीलातीमार्फत जपान सरकारला निर्वाणीचा इशारा धाडला होता की ताबडतोब शरणागती पत्करा नाहीतर सर्वनाशाला सामोरे जायची तयारी ठेवा. १ ते ५ ऑगस्ट दरम्यान तेच आवाहन करणारी इंग्लिश आणि जपानी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली हजारो पत्रके अमेरिकन विमानांनी जपानमध्ये टाकली होती. याचा अर्थ अमेरिकेने जपानला आधी इशारे दिले होते. जर जपान शरणागती पत्करायला उत्सुक असेल तर असा निर्वाणीचा खलिता आल्यावर तरी जपानने शरणागती पत्करायला हवी होती. पण त्यांनी ते तसे का केले नाही? इतकेच नव्हे तर १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली त्याच्या काही तास आधी काही जपानी सेनानींनी राजे हिरोहिटोंनाच कैद करून शरणागती पत्करायच्या निर्णयाविरोधात हालचाली केल्या होत्या. जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते.
रशियासमोर पत्करायची की अमेरिकेसमोर इतकाच प्रश्न उरला होता.
जवळपास पूर्ण दुसर्‍या महायुध्दाच्या काळात रशिया आणि जपान यांच्यात शांतताकरार होता. त्यामुळे रशिया जर्मनीविरोधात पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकला. जपानने अमेरिकेवर हल्ला केला त्याऐवजी रशियावर पूर्वेकडून हल्ला केला असता तर दुसर्‍या महायुध्दाचा निकाल कदाचित वेगळा असता. अर्थात जर-तरला काही अर्थ नसतो. पण सांगायचा मुद्दा हा की हा शांतताकरार जवळपास शेवटपर्यंत टिकला होता. जर्मनीचा प्रश्न संपल्यावर रशियाने ८ ऑगस्टला तो करार मोडल्याचे जाहीर केले आणि ९ ऑगस्टला नागासाकीचा हल्ला व्हायच्या काही तास आधी जपानवर हल्ला सुरू केला. रशिया हा बोका आयत्या वेळी लोण्याचा गोळा लाटायला आला होता. जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्यावरही रशियाचे युध्द सुरूच राहिले होते. कुरिल बेटे त्यावेळी रशियानी लाटली आणि अजूनही जपानला परत दिलेली नाहीत. शेवटी जपानने २ सप्टेंबरला रशियापुढे शरणागती पत्करली. तेव्हा जपानकडून शरणागती घेण्यापेक्षा कुरिल बेटे वगैरे लोण्याचे गोळे आयत्या वेळेस युध्दात पडून लाटायला रशिया हा बोका युध्दात उतरला होता. बाकी हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यात दोनेक लाख लोक मेले म्हणून गळे काढणार्‍या लोकांना बर्‍याच गोष्टी माहित नसतात. त्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जपानने शरणागती न पत्करता युध्द चालूच ठेवले असते तर मग जपानवर सैनिकी हल्ला करावा लागला असता. ऑपरेशन डाऊनफॉल या नावाने त्याची तयारी सुरूही होती. पण जपानी हे अत्यंत चिवट आणि कडवे लढवय्ये असल्याने त्या सैनिकी हल्ल्यात हिरोशिमा-नागासाकीपेक्षा कित्येक पटींनी जपानी (आणि अमेरिकनही) लोकच मारले गेले असते ही शक्यता आहे. आणि अमेरिकन सैनिकांना जपानी मारत असतील तर जपान्यांना पूर्ण शरणागती पत्करायला लावण्याइतका चोप द्यायच्या आधी युध्द थांबवायला अमेरिकन राज्यकर्ते हे भारतीय राज्यकर्त्यांप्रमाणे मानवतावादाचे फुकाचे डोहाळे लागलेले नव्हते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुक्या 06/08/2021 - 22:45
जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते. माझ्या मते याला तिथे असलेली बुशिडु विचारधारा कारणीभुत असावी. मरेपर्यंत लढु हा त्या विचार्धारेचा गाभा आहे. त्यामुळे तिथे कामीकाझी पायलट खुप होते. त्यात जपानी लोकांचा शरणागती पत्करलेल्या लोकांवरचा राग किंवा त्या लोकांचा अपमान करण्याची भावना किंवा शरणागती पत्करलेला जगण्यास लायक नसतो वगेरे मानसिकता याला जबाब्दार असावी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पराग१२२६३ 06/08/2021 - 23:04
चंद्रसूर्यकुमारजी, तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत; पण मी असं म्हणेन की, अमेरिकन राज्यकर्ते कधीच मानवतावादी नसतात. ते त्या त्या काळानुसार वास्तववादी अधिक असतात.

In reply to by पराग१२२६३

अमेरिकन राज्यकर्ते कधीच मानवतावादी नसतात. ते त्या त्या काळानुसार वास्तववादी अधिक असतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे युध्द सुरू असताना राज्यकर्त्यांनी आपल्या नागरिकांच्या जीवाची पर्वा करायची की शत्रूच्या? शत्रूदेशातल्या नागरिकांचा जीव वाचावा म्हणून आपल्या नागरिकांचा बळी द्यायचा का? बरेच लोक म्हणतात की जपान तसेही टेकीला आले होते आणि महिन्या-दीडमहिन्यात शरण आले असते. जपान्यांची युध्दाची खुमखुमी लक्षात घेता तसे झालेच असते यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. विशेषतः नागासाकीनंतरही जपानने शरणागती पत्करायला ६ दिवस घेतले असतील तर. तरी समजा इतर लोक म्हणतात म्हणून ते मान्य केले तरी आणखी एक गोष्ट विसरता येणार नाही. १९४५ च्या सुरवातीपासून अमेरिकेचे जपान आघाडीवर सरासरी दर आठवड्याला ४००० सैनिक मारले जात होते. पण महिना-दीड महिना युध्द चालू ठेवायचे म्हणजे १५-२० हजार अमेरिकन सैनिकांचा बळी द्यायचा असा त्याचा अर्थ झाला असता. अमेरिकेच्या अध्यक्षांची जबाबदारी काय होती? अमेरिकन लोकांचे रक्षण करणे की शत्रूच्या देशातील लोकांचे रक्षण करणे? सगळ्यात कळीचा मुद्दा तोच आहे. जपान्यांची त्यावेळची प्रवृत्ती लक्षात घेता तसा दणका दिला नसता तर जपान शरण इतक्या सहजासहजी नक्कीच आले नसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनन्त अवधुत 07/08/2021 - 03:28
बाकी हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यात दोनेक लाख लोक मेले म्हणून गळे काढणार्‍या लोकांना बर्‍याच गोष्टी माहित नसतात.
युद्ध जर पुढे सुरुच राहिले असते तर जपानने पण अमेरिकेवर असाच एक भयंकर हल्ला करायचा कट रचला होता. त्यात ते अणुबाँब ऐवजी प्लेग पसरवणारे बाँब फेकणार होते. ऑपरेशन चेरी ब्लॉजम जपानने आपल्या जैविक शस्त्रांची चाचणी लोकांवर (त्यात भारतीय पण होते) केली होती. त्याचा परिणाम पाहुन त्यांनी पुढील योजना आखली.

In reply to by अनन्त अवधुत

युद्ध जर पुढे सुरुच राहिले असते तर जपानने पण अमेरिकेवर असाच एक भयंकर हल्ला करायचा कट रचला होता. त्यात ते अणुबाँब ऐवजी प्लेग पसरवणारे बाँब फेकणार होते. ऑपरेशन चेरी ब्लॉजम
बापरे. हे माहित नव्हते. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेने जपानच्या नागरी वस्तीवर हल्ला केला त्याविरूध्द गळे काढणारे लोक याविरूध्द काय म्हणतील? जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि भारतातही अंदमानात ज्या कत्तली केल्या होत्या तशाच कत्तली संधी मिळाली असती तर अमेरिकेतही केल्याच असत्या. ती संधी त्यांना द्यायची की त्यापूर्वीच एक सणसणीत रट्टा घालून ते कधीही डोके वर काढणार नाहीत याची व्यवस्था करायची हा प्रश्न होता. आपले लोक मेले तरी चालतील पण शत्रूच्या देशातील लोक वाचले पाहिजेत असली फुकाची मानवता अमेरिकन राज्यकर्ते जोपासत नव्हते हे अमेरिकन लोकांचे नशीब चांगले होते.

मदनबाण 06/08/2021 - 22:52
मध्यंतरीच्या काळात मी काही न्युक्लिअर टेस्ट / डॉक्युमेंटरीज पाहिल्या होत्या त्याचे व्हिडियो इथे देउन जातो... जाता जाता :- फुकुशिमा रेडिएशन सगळे विसरले का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Santana - Oye Como Va (Live HQ - Carlos Santana)

सौन्दर्य 06/08/2021 - 22:54
जपानने हिटलर व मुसोलिनी बरोबर हात मिळवणी करून आशियातील छोट्या छोट्या देशांचे लचके तोडायला तशी देखील सुरवात केलीच होती. जपानचे सैन्य रंगून पर्यंत पोहोचले होतेच. त्यांनी देखील अपरिमित क्रौर्य दाखवून मनुष्य हानी केली. जंगलातील वनराज घायाळ झाल्यावर जंगली कुत्रे, तरस जसे त्याचे चारही बाजूने लचके तोडायला पुढे सरसावतात तसे जपान्यांचे वर्तन होते. त्यांचे नशीब वाईट म्हणून त्यांना अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली. नाहीतर दुसरे महायुद्ध इतक्या लवकर संपले नसते.

In reply to by सौन्दर्य

त्यांनी देखील अपरिमित क्रौर्य दाखवून मनुष्य हानी केली.
हा मुद्दा बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही किंवा ते सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असतात. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि चीनमध्ये अतिशय नृशंस अशा कत्तली केल्या होत्या.
त्यांचे नशीब वाईट म्हणून त्यांना अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली.
एकदा वाघाला डिवचले तर मग तो वाघ फाडून खाणारच. मग वाघाने मला खाल्ले ही तक्रार करून उपयोग नसतो. शत्रूने युध्द सुरू केले असेल तर ते संपवायचे कसे हे आम्ही ठरवू असे अमेरिकन राज्यकर्त्यांना वाटले असेल तर त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. तरीही हिरोशिमा-नागासाकी पूर्वी अमेरिकेने जपानला इशारे दिले होते. ते त्यांनी मानले नाहीत त्यामुळे दुर्दैवाने जपानी लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले.

Rajesh188 07/08/2021 - 09:06
अणू बॉम्ब चा वापर करणे हे चूकच होते त्याचे समर्थन करण्याचे काही कारण नाही. बॉम्ब चा विस्फोट झाल्या नंतर त्याचा परिणाम त्याच भागापूर्ता मर्यादित राहत नाही. त्या दुष्परणामांना देशाच्या सीमा माहीत नसतात. स्फोटानंतर radioactive कण हवे द्वारे खूप मोठ्या प्रदेशात पसरतात.आणि हवा ,पाणी दूषित करतात.कॅन्सर सारखे महाभयंकर रोग मानव त निर्माण करण्याची क्षमता ते राखून असतात. अनेक वर्ष अणू बॉम्ब चे दुष्परिणाम राहतात. वनस्पती,प्राणी ह्यांचे हकनाक जीव जातात. पृथ्वी वातावरण वर अत्यंत घातक परिणाम पण नक्कीच होत असणार. आणि ज्या देशात अणू स्फोट केला आहे त्याच्या आजबजूच्या देशात पण त्याचे दुष्परिणाम होतात. आता जर महायुद्ध झाले आणि युद्ध जिंकण्यासाठी काही ही करू हीच राजकीय नेत्यांची वृत्ती असेल तर. हजारो अणू बॉम्ब,हायड्रोजन बॉम्ब चा वापर होईल आणि पृथ्वी वर ची जीवसृष्टी माणसा सहित नष्ट होईल. युद्ध जिंकण्या साठी एवढी मोठी किंमत देणे म्हणजे महा मूर्ख पणाच असेल.

In reply to by Rajesh188

मराठी_माणूस 07/08/2021 - 13:33
हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव जास्त महत्वाचे नाहीत का? लाखो जपान्यांच्या (तेही सामान्य, निरपराध) जीवांचे एव्हढे काय मह्त्व ?

In reply to by मराठी_माणूस

हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव जास्त महत्वाचे नाहीत का? लाखो जपान्यांच्या (तेही सामान्य, निरपराध) जीवांचे एव्हढे काय मह्त्व ?
भारत-पाकिस्तान युध्द चालू असताना भारताच्या पंतप्रधानाने पाकिस्तानातल्या लोकांचे जीव वाचावेत म्हणून आपल्या लोकांना मरू दिले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सैनिक हे पण देशाचे नागरिकच असतात. कोणाही देशाच्या राज्यकर्त्यांची आपल्या सैनिकांचे जीव वाचवणे ही पण जबाबदारी असते. सैनिक हे काही बळीचे बकरे नसतात त्यामुळे ते युध्दात मेले तरी चालेल असे म्हणणे असेल तर भोळसट गांधीवाद्यांच्या दृष्टीकोनातून ते योग्य असेल पण प्रॅक्टिकल दृष्टीने अयोग्य आहे. तेव्हा आपले सैनिक विरूध्द त्यांचे सामान्य लोक यात जास्त महत्व आपल्या सैनिकांनाच दिले पाहिजे. आपण समस्येत नसतो आणि दुसर्‍या कोणीच्या तरी समस्या लांबून बघत असतो आणि निर्णय दुसर्‍या कोणाला तरी घ्यायचा असतो तेव्हा अशी मानवतावादाची झूल पांघरून अमुक करायला हवे होते, तमुक करायला हवे होते ही लेक्चरबाजी करणे सोपे असते. असो. मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे. आता पूर्णविराम.

Rajesh188 07/08/2021 - 20:01
महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकले म्हणून भारताचा काय फायदा झाला आणि जपान जिंकला असता तर भारताचे काय नुकसान झाले असते. आपल्याला जपान दुश्मन वाटायचे काही कारण नाही किंवा अमेरिका हित चिंतक वाटायचे काही कारण नाही. मग परमाणू बॉम्ब हल्ल्या नी भारताने का आनंदाने नाच करावा.

Rajesh188 07/08/2021 - 20:12
सुभाष चंद्र बोस जर्मनी आणि जपान चे सहकार्य घेवून भारताला ब्रिटिश सत्ते पासून मुक्त करण्याच्या प्रयत्नात होते. दोन्ही राष्ट्र सुभाषचंद्र ह्यांना मदत करायला पण तयार होते. त्यांनी सेना पण स्थापन केली होती. भारताने ब्रिटिशांच्या बाजू नी युध्दात उतरून चुकीचा निर्णय घेतला .

गामा पैलवान 07/08/2021 - 20:17
चंद्रसूर्यकुमार,
तेव्हा जपानकडून शरणागती घेण्यापेक्षा कुरिल बेटे वगैरे लोण्याचे गोळे आयत्या वेळेस युध्दात पडून लाटायला रशिया हा बोका युध्दात उतरला होता.
रशियाप्रमाणे जपानलाही लोण्याचे गोळे पटकावलेले होते. ( त्यापैकी काही : आशिया प्रशांत, फिलिपिन्स, ब्रह्मदेश, सिंगापूर, इत्यादि ) हे गोळे जपानला हातात राखायची नितांत गरज होती. करण की १९४२ नंतर जपानसमोर अमेरिका वरचढ होऊ लागली. हे गोळे राखण्यासाठी व इतर उद्दिष्टे जसे की युद्धगुन्हे टाळणे, राजघराणे अबाधित ठेवणे वगैरेसाठी रशिया मध्यस्थ म्हणून काम करेल असा जपानचा होरा होता. पण हिरोशिमानंतर स्टालिनने टोपी फिरवली व जपानवर आक्रमण केलं. हिरोशिमाची हानी प्रचंड असली तरी इतर एकत्रित हानीच्या तुलनेने कमीच होती. तसंच जपानी जनता अमेरिकी आक्रमणाविरुद्ध युद्धासाठी सज्ज होती. त्या उन्मादात हिरोशिमाची लोकहानी खपून गेली. या कोंडीवर 'उपाय' म्हणून अमेरिकेने दुसरा अणुध्वम टाकला. यासंबंधी माझी माहिती ज्यावर आधारित आहे तो लेख गेले दोन दिवस शोधंत होतो. शेवटी सापडला (इंग्रजी दुवा) : http://archive.boston.com/news/world/asia/articles/2011/08/07/why_did_japan_surrender/ जमल्यास हा लेख वाचा म्हणून सुचवेन. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.

Rajesh188 07/08/2021 - 20:37
जपान जिंकला असता तर त्यांनी चीन पण बराच काबीज केला असता.आणि ते भारताच्या दृष्टी नी फायद्या चेच ठरले असते. जपान जिंकला असता तर ब्रिटिश सरकार तेव्हाच उलथून टाकले असते.भारत मुक्त झाला असता. आणि जपान नी भारतावर कब्जा मिळवण्याची शक्यता कमी होती. मग भारताला आनंद जपान हरण्यात झाला पाहिजे की ब्रिटिश जिंकण्यात.

मराठी_माणूस 07/08/2021 - 21:03
बाकी अमेरिकेच्या खिजगणतीत नसलेले त्यांची तळी उचलुन धरणारे असंख्य वकील जगभर पसरलेले आहेत. दुसरे महायुध्द संपल्या नंतरही आजता गायत अमेरिकेचे , जगाला त्रासदायक उद्योग चालु आहेत , तुलनेने जपान शांत बसलाय. दुसरे महायुध्द चालु करणारे जर्मनही आदरणीय असतात. पाश्चिमात्य आणि अमेरिकन्स नेहमीच बरोबर असतात .

In reply to by मराठी_माणूस

गॉडजिला 07/08/2021 - 22:32
तुलनेने जपान शांत बसलाय.
हाहाहा, कारण तहामधे जपानला सैन्य ठेवायची बंदी झाली अन त्याबदल्यात अमेरिकेला तेथे सैन्य तळ उभारू दिला गेला, अमेरिकेने जपानचे संरक्षण यापुढे करावे असे ठरले. अमेरिकेने ते वचन प्रदीर्घकाळ पाळले कारण त्यांनाही अणुबॉम्बचे damage control करायचे असावे. आता जपानही सैन्य ठेवतो पण संरक्षणाची प्रमूख जबाबदारी अमेरिकेचे नाविक दल पाळत आले आहे.

In reply to by गॉडजिला

Rajesh188 08/08/2021 - 02:05
ह्यांचा पराजय झाला असता भारताला जास्त फायदा झाला असता. जपान सर्व च बाबतीत अमेरिका पेक्षा खूप सुसंस्कृत आहे. त्यांची संस्कृती उच्च आहे. त्याची आहार शैली उत्तम आहे. त्यांचे निसर्ग विषयी प्रेम उत्तम आहे. अमेरिके पेक्षा जपान च प्रभाव जगावर वाढला असता तर आता जी पृथ्वी वरील जीव सृष्टी विनाशाच्या सीमेवर पोचली आहे ती पोचली नसती. जंक फूड ,दारू,बंदूक संस्कृती,स्वैराचार,चंगळवादी संस्कृती ही सर्व पाश्चिमात्य देशांची देणं आहे. दुसरे महा युद्ध त्यांनी हरणे जगा साठी शुभ संकेत झाला असता

In reply to by Rajesh188

गॉडजिला 08/08/2021 - 02:28
इतिहास शिकणे सोडा नुसते व्हिडियो गेम्स जरी खेळले असते (call of duty world at we war) तरी जपानी क्रूरता म्हणजे काय याची झलक मिळाली असते बाकी भौतिक सुखे जपानमध्ये अमेरिकेपेक्षा जास्तं आहेत... जपानला गेलात की ते ही अनुभवून या. बाकी मुळात हिटलरने मस्ती केली नसती तर युद्धच झाले नसते काकुला मिशा अस्त्या तर तिला काका म्हंटले असते वगेरे आम्हीं शाळेत भरपूर गप्पा मारल्या आहेत... आपल्याला बहुतेक त्याची संधी मिळाली नसावी

शिवाय इथे काही ठराविक विकृत सदस्य असंबद्ध, तर्कहीन, संदर्भहीन आणि एकूणच हीन प्रतिसाद देत असल्याने, थोडा डेटा: या डेटा मधून काय माहिती मिळते, ते ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार ठरवावे. दुसऱ्या महायुद्धातील सर्वाधिक मृत्यू : देश - सैनिकी मृत्यू - विरुद्ध देशातील सैन्यामुळे झालेले नागरी मृत्यू जपान - २१-२३ लाख - ५-८ लाख चीन - ३०-३७ लाख - ७५-८० लाख रशिया (सोव्हिएत युनियन) - ८५-११५ लाख - ४५-१०० लाख पोलंड - २.४ लाख - ५६-५८ लाख जर्मनी - ४४-५३ लाख - १५-३० लाख भारत - ८७ हजार - शून्य भारताचे आकडे तुलनेसाठी दिले आहेत. इतर देश सर्वाधिक नागरी हत्या झालेले देश आहेत. वरील देशातील दुसऱ्या महायुद्धातील जे नागरी मृत्यू झाले, ते प्रत्येकी कोणत्या देशामुळे झाले असतील? उदा. रशिया, पोलंड मधील एक ते दीड कोटी नागरिकांचे मृत्यू कोणत्या देशामुळे झाले? चीन मधील सत्तर - ऐंशी लाख नागरिक कोणत्या देशामुळे मृत्युमुखी पडले? त्या दोन देशांनी भारताची काय वाट लावली असती, कल्पना करता येते का पहा.

In reply to by तुषार काळभोर

Rajesh188 09/08/2021 - 02:18
साम्राज्यवादी ब्रिटन,रशिया,आणि फ्रान्स हे देश होते.ब्रिटिश ल नी अनेक देश गिळंकृत केले होते. आणि ह्या साम्राज्य वादी वृत्ती मुळेच पाहिले महा युद्ध भडकले. ब्रिटिश लोकांचा साम्राज्य वादा विषयी एक शब्द बोलणार नाहीत पण जर्मनी जपान ल मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे अमेरिका प्रेमी येथे आहेत. पाहिले महायुद्ध जर्मनी हरल्यावर जर्मनी वर त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोचेल असे निर्बंध घातले गेले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या घाईत जग कोसळले त्याला साम्राज्य वादी ब्रिटन,फ्रान्स,रशिया हे पण देश कारणीभूत आहेत. तेव्हाचा ब्रिटिश इंडियन army ची ताकत खूप कमी होती जपान नी ब्रिटिश भारतावर हल्ला केला असता तर काही दिवसातच भारत त्यांनी जिंकला असता. जपान च्या विजयी घोडी दोडी मुळे ब्रिटिश सैन्य खचले होते . त्या मुळे जपान नी भारतात नागरी वस्ती वर हल्ले करून जीवित हानी केली असती हा तर्क च चुकीचं आहे.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 11/08/2021 - 03:30
तीन वर्षे भारताची अंदमान आणि निकोबार बेट जपानच्या ताब्यात असताना जपान्यांनी तिथे मनसोक्त धुडगुस घातला, तिथल्या नागरिकांना, त्यात ब्रिटिश समर्थक, राष्ट्रवादी, आणि जपानला मदत करणारे असे सगळे आले, त्यांना ठार केले. युद्धादरम्यान भारतीय जरी गरीब होते तरी भारत मात्र एक संपन्न देश होता. अशा संपन्न देशाला आपल्या सैनिकांचे रक्त सांडुन, ब्रिटिशांपासुन सोडवून, स्वातंत्र्य द्यायला जपान काय वेडा नव्हता. उलट जपान जर जिंकला असता तर त्याने अधिक जोमाने भारतावर राज्य केले असते.आणि म्हणे जपान युद्ध जिंकला असता तर भारताला स्वातंत्र्य मिळाले असते. पहिल्या महायुद्धा मध्ये जपान इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेच्या बाजुने लढले. पण व्हर्सायच्या तहात पदरात फारसे काही न पडल्याने दुसरे महायुद्ध जपानने जर्मनीच्या बाजुने लढले.

In reply to by तुषार काळभोर

अनन्त अवधुत 11/08/2021 - 02:52
तेव्हा १९४२ ते ४५ हे तीन वर्षे जपानचा त्या बेटांवर ताबा होता. हे दोन दुवे पहा १. जपानचे अंदमान आणि निकोबारवरील अत्याचार २.जपान्यांनी भारतीयांचे केलेले शिरकाण जपानने ती बेट जिंकल्यावर तिथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्र बोसांनी त्या बेटांचे नामकरण शहीद आणि स्वराज असे केले होते. तिथे आझाद हिंद सरकार जरी स्थापन केले असले तरी बेटांवर हुकुमत मात्र जपानची होती. प्रशासनात आणि इतर सगळ्या ठिकाणी मुख्य जपानी अधिकारीच असे. त्यांचेच निर्णय अंतिम असत. तिथल्या भारतीयांची मदत मिळावी आणि विरोध होवू नये म्हणून आझाद हिंद सरकार हे मधाचं बोट पुढे केल्या गेले होते.

In reply to by अनन्त अवधुत

गामा पैलवान 11/08/2021 - 18:15
अनन्त अवधुत, तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. जपानी सैनिक हे शुद्ध पशू होते. बहुधा म्हणूनंच नेताजींनी जपान्यांना भारतीय भूमीत येऊ द्यायचं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांनी राबा-उल येथे आझाद हिंद सेनेच्या ( किंवा ब्रिटीश आधिपत्याखालील भारतीय सेनेच्या ) सुमारे वीसेक हजार सैनिकांना ठार मारून खाऊन टाकलं होतं. जपानी सैनिकांन नरमांसभक्षण वर्ज्य नाही. जपानी सैनिकांच्या अत्याचारांच्या भीषण कहाण्या इथे आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Unit_731#Activities जपानी सैनिक आणि जपानी नागरिक पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 11/08/2021 - 18:18
राबा उल च्या नरमांसभक्षणाचा (इंग्रजी) दुवा : https://timesofindia.indiatimes.com/india/japanese-ate-indian-pows-used-them-as-live-targets-in-wwii/articleshow/40017577.cms -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Rajesh188 11/08/2021 - 18:34
ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जगातील कोणत्याच देशाची मदत घेणे भारता च्या हिताचे नव्हते. जपान,जर्मनी ह्या राष्ट्रांना आपण बाद च करून टाकले आहे. बाकी कोणत्या ही परकीय राष्ट्र पेक्षा ब्रिटिश राज्य कर्ते उत्तम होते, असाच ह्याचा अर्थ होतो. पण महायुद्ध झालेच नसते .झाले असते आणि ते सहज मित्र राष्ट्रांनी जिंकले असते तर ब्रिटिशांची ताकत नक्कीच वाढली असती. मग त्या स्थितीत भारतीय स्वतंत्र लढा क्रूर पने चिरडून टाकला असता. जालियनवाला बाग हत्याकांड हे चांगले उदाहरण आहे .

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 12/08/2021 - 01:04
ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जगातील कोणत्याच देशाची मदत घेणे भारता च्या हिताचे नव्हते.
भारताला कोणीही मदत केली असती तरी तो देश नवा राज्यकर्ता झाला असता. लक्षात घ्या, जगात नव्या नव्या वसाहती मिळवणे हे युद्धाचे कारण होते अशा वेळेस ब्रिटिश साम्राज्यातला हीरा म्हणवला जाणारा भारत कोणीतरी सोडुन देईल, हि अपेक्षाच चुक आहे. त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर भारत परतंत्र असता; भारताचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला असता. युद्धात इतके नुकसान सोसून जर जर्मनी, जपान ने भारत जिंकला असता तर झालेला खर्च वसूल करण्यासाठी भारतीयांचा छळ नविन जोमाने सुरु झाला असता.

In reply to by अनन्त अवधुत

त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर भारत परतंत्र असता; भारताचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला असता.
भारताचा स्वातंत्र्यलढा नुसता सुरूच राहिला नसता तर ब्रिटिशांपेक्षा अनेक पटींनी खुनशी शत्रूशी मुकाबला करायला लागला असता. सत्याग्रह, अहिंसात्मक लढा वगैरे ब्रिटिशांपुढे चालून गेले. पण तसले काही जपान्यांपुढे चालायची शक्यता अगदी शून्य होती. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 12/08/2021 - 16:07
बाकी आता जी जपानी लोकांची प्रतिमा आहे त्या वरून ते खुनशी,क्रूर असतील असे वाटले नाही. हिंसा सोडूनच दिली वाटत त्यांनी.महायुद्ध च्या भयंकर विनाश नंतर सुद्धा जपान नी स्वतः ला सावरले आणि काही वर्षात च तो एक प्रगत देश झाला. हया वरून हे नक्की म्हणता येईल जपानी लोक प्रचंड देश प्रेमी आणि राष्ट्राभिमानी नक्कीच आहेतं.

In reply to by Rajesh188

बाकी आता जी जपानी लोकांची प्रतिमा आहे त्या वरून ते खुनशी,क्रूर असतील असे वाटले नाही.
म्हणजे कसलीही माहिती न घेता नेहमीप्रमाणे सगळा हवेतलाच गोळीबार चालू होता का?
महायुद्ध च्या भयंकर विनाश नंतर सुद्धा जपान नी स्वतः ला सावरले आणि काही वर्षात च तो एक प्रगत देश झाला. हया वरून हे नक्की म्हणता येईल जपानी लोक प्रचंड देश प्रेमी आणि राष्ट्राभिमानी नक्कीच आहेतं.
महायुध्दानंतर काय झाले त्याचा आणि महायुध्द संपण्यापूर्वीपासून काही वर्षे जे काही चालले होते त्याचा काहीही संबंध नाही. ब्रिटिश एकदम सज्जन आणि अहिंसावादी वाटावेत असे जपानी होते आणि जपान्यांना चुकूनमाकून भारतात आतपर्यंत घुसता आले असते तर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते हे नक्कीच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनन्त अवधुत 13/08/2021 - 06:19
जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.
जपान्यांना तर सत्याग्रह, मोर्चा वगैरे आवडला असता, इतके सगळे गिनीपिग त्यांच्या जैविक शस्त्रांच्या चाचणीसाठी एका जागी सहज कुठे मिळायला. आपल्याला फक्त जर्मनीचा डॉ. मेंगेल माहिती आहे, पण ह्यांचे कारनामे फारसे कधी बाहेर आले नाहीत. हा एक दुवा इथे थोडी माहिती एकत्र केली आहे.

वर कुणीतरी लिहीलंय भारताने ईंग्रजांच्या बाजुने युध्दात ऊतरायला नक होते. >>>> मुळात तेव्हा भारत अस्तित्वात होता का?? सैन्य ईंग्रजांच्या ताब्यात होते म्हणजे भारतीय सेना ब्रिटीश सेना होती??

मराठी_माणूस 13/08/2021 - 11:49
जर्मनांच्य छळछवण्या, गोर्‍यांचे वर्णाभेदामुळे माणसांना जनावरा सारखे वागवण्यांच्या गुलामी प्रथा, पोर्तुगीजांचे गोव्यातले Inquisition, ह्याचे ही उल्लेख ह्या निमित्ताने आवश्यक.

शानबा५१२ 14/08/2021 - 15:12
मी खुप रस घेउन बारकाईने सर्व वाचत होतो तेव्हा विकीपीडीयाचे भराभर दाखले, दुवे दीले गेले, आणि खरच पुर्ण मुड गेला. वरती पण एका प्रतिसादात ही लिंक दीली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy होमिओपॅथी = Homeopathic remedies are biochemically inert, and have no effect on any known disease.[8][15][16] Hahnemann's theory of disease, centered around principles he termed miasms, is inconsistent with subsequent identification of viruses and bacteria as causes of disease. अरे आर्सेनिक अल्बम ३० पण होमिओपॅथीक आहे.

In reply to by मराठी_माणूस

एक शंका: पहील्या बाँब स्फोटा नंतरच प्रचंड हानी चे स्वरुप दिसले होते , ते पाहील्या नंतर ही दुसरा बॉंब का टाकला असावा?
याचे उत्तर पुढे दडलेले आहे-- ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली. हिरोशिमावर बॉम्ब टाकला होता जपानने लवकरात लवकर शरणागती पत्करून युध्द थांबावे म्हणून. ६ तारखेचा तो भयानक हल्ला झाल्यावरही जपानने शरणागती पत्करली नाही. मग ९ तारखेला नागासाकीवर हल्ला झाला. तरीही जपानी सेनाधिकार्‍यांना लढायची खाज होती आणि ते शरणागती पत्करायला तयार नव्हते. राजे हिरोहिटो शरण यावे या मताचे होते तर त्याला सेनाधिकार्‍यांचा विरोध होता. शेवटी जपानने मग १५ ऑगस्टला शरणागती पत्करली. ते झाले नसते तर कदाचित मग तिसरा, चौथा, पाचवा असे बॉम्बही टाकले गेले असते. जपानी म्हणजे जाम डेंजर लोक होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मराठी_माणूस 06/08/2021 - 18:04
तरीही असे वाटते की , दुसरा बाँब टाकायच्या आधी थोडा धीर धरायला हवा होता. पहील्या नंतर झालेली मनुष्य हानी आणि त्याचे होणारे दुरगामी परीणाम सर्वत्र पसरुन लोकांचा दबाव वाढला असता. झालेली हानी कीती आहे ते समजुन सर्व राष्ट्रात ते लगेच पोहचणे आजच्या सारखे वेगवान निश्चितच नसणार . तसेही ते ९ तारखे नंतर लगेच शरण आले नाहीतच

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 18:39
जपाननं या क्षणाला आपल्यासमोर शरणागती पत्करावी हे अमेरिकेसाठी तातडीची गरज होती तिच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने.

In reply to by मराठी_माणूस

म्हणजेच काय तर शत्रूच्या देशातील लोकांचे प्राण वाचायला पाहिजेत म्हणून अमेरिकेने आपल्या लोकांचे बळी द्यायला हवे होते असे म्हणायचे आहे का? युध्द लगेच थांबले नसते आणि आणखी काही काळ चालू राहिले असते तर त्यात अमेरिकन सैनिक मारले गेले नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 06/08/2021 - 19:45
नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी? ह्या मतावर तुम्ही ठाम असेल तर world trade सेंटर वरील हल्ला सुद्धा योग्य च होता असे म्हणावे लागेल. निरपराध लोकांवर हल्ला करणे हे कधीच समर्थनीय होत नाही. जपानी सैन्य अमेरिके बरोबर लढत होते सामान्य जनता नाही. सैनिक ठिकाणावर हल्ला केला असता तर एकवेळ समजून घेता आले असते.

In reply to by मराठी_माणूस

कॉमी 06/08/2021 - 15:17
पहिल्या बॉंबच्या वेळेस सुद्धा माहीतच असणार कि काय होणार ते. चाचणी त्यासाठीच तर होते ना ?

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 16:29
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.

In reply to by मराठी_माणूस

पराग१२२६३ 06/08/2021 - 16:35
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.

In reply to by पराग१२२६३

Rajesh188 06/08/2021 - 18:19
अमेरिके नी चालू केलेली परंपरा बाकी राष्ट्रांनी पण पुढे चालू ठेवावी का. क्षत्रू राष्ट्र युद्धात शरण येत नाही तो पर्यंत अणू अस्त्रांचा वापर. करावा का. अमेरिकेने महा मूर्ख पना केला होता. अणू बॉम्ब प्रचंड विध्वंस घडवून आणेल ह्याची त्याला जाणीव होती. अमेरिके नी आज पूर्ण जगाची माफी मागणे गरजेचे होते.

Bhakti 06/08/2021 - 15:32
जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धांच्या समारोप समारंभात अणुहल्ल्याच्या स्मृतींवर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Rajesh188 06/08/2021 - 18:31
हायड्रोजन बॉम्ब नी किती नुकसान होईल हे पण कशाला प्रत्यक्षात माहीत नाही. अमेरिकेवर टाकून कन्फर्म कोणी केले तर चालेल का. बिलकुल चालणार नाही. चाचणी घेताना सर्व अंदाज आलेला असतो त्या साठी त्याचा वापर लोक वस्ती वर करायची गरज नाही. पण अमेरिकेने जपान वर अणू बॉम्ब टाकून खूप मोठा गुन्हा केला आहे. तो लपविण्यासाठी काही तरी धतुर मातुर कारणे दिली जात आहेत.

गामा पैलवान 06/08/2021 - 21:37
मराठी_माणूस,
पहील्या बाँब स्फोटा नंतरच प्रचंड हानी चे स्वरुप दिसले होते , ते पाहील्या नंतर ही दुसरा बॉंब का टाकला असावा?
हिरोशिमाच्या आधी राजधानी तोक्यो वर तुफान बॉम्बफेक झाली होती. तिच्यात लाखभराहून जास्त जपानी लोकं मृत्युमुखी पडले होते. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Bombing_of_Tokyo हिरोशिमाचा संहार भयंकर असला तरी जपानी सहज हार मानण्यातले नव्हते. अमेरिकेसही याची कल्पना होतीच. म्हणून त्यांनी दुसरा अणुबॉम्ब सज्ज ठेवलेला होता. त्यासाठी कोकुरा हे शहरही निश्चित केलं. मात्र खराब हवामानामुळे नागासाकीवर बॉम्ब टाकण्यात आला. हिरोशिमामध्ये मेलेल्यांपैकी बरेच जण कोरियन वा कोरियाशी निगडीत होते. काही कोरियन लोकांच्या मते कोरियन युद्ध १९५३ साली सुरू झालं नसून हिरोशिमापासनं सुरू झालं. असो. काही इतिहासकारांच्या मते जपानने बाह्यत: लढाई चालू ठेवायचं ठरलेलं असलं तरी आतून शरणागती पत्करायला उत्सुक होता. रशियासमोर पत्करायची की अमेरिकेसमोर इतकाच प्रश्न उरला होता. अमेरिकेस याचा सुगावा लागला. पारडं आपल्या बाजूस झुकावं म्हणून पहिला बॉम्ब टाकला. त्यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दुसराही टाकला. तोवर रशियाने आक्रमक भूमिका घेऊन जपानची बेटं गिळायची तयारी सुरू केली. म्हणून अमेरिकेने रशियाला आगेकूच थांबण्याची चेतावणी देण्यासाठी हे दोन बॉम्ब टाकले. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

काही इतिहासकारांच्या मते जपानने बाह्यत: लढाई चालू ठेवायचं ठरलेलं असलं तरी आतून शरणागती पत्करायला उत्सुक होता.
२८ जुलैला अमेरिकेने मॉस्कोतील जपानी वकीलातीमार्फत जपान सरकारला निर्वाणीचा इशारा धाडला होता की ताबडतोब शरणागती पत्करा नाहीतर सर्वनाशाला सामोरे जायची तयारी ठेवा. १ ते ५ ऑगस्ट दरम्यान तेच आवाहन करणारी इंग्लिश आणि जपानी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली हजारो पत्रके अमेरिकन विमानांनी जपानमध्ये टाकली होती. याचा अर्थ अमेरिकेने जपानला आधी इशारे दिले होते. जर जपान शरणागती पत्करायला उत्सुक असेल तर असा निर्वाणीचा खलिता आल्यावर तरी जपानने शरणागती पत्करायला हवी होती. पण त्यांनी ते तसे का केले नाही? इतकेच नव्हे तर १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली त्याच्या काही तास आधी काही जपानी सेनानींनी राजे हिरोहिटोंनाच कैद करून शरणागती पत्करायच्या निर्णयाविरोधात हालचाली केल्या होत्या. जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते.
रशियासमोर पत्करायची की अमेरिकेसमोर इतकाच प्रश्न उरला होता.
जवळपास पूर्ण दुसर्‍या महायुध्दाच्या काळात रशिया आणि जपान यांच्यात शांतताकरार होता. त्यामुळे रशिया जर्मनीविरोधात पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकला. जपानने अमेरिकेवर हल्ला केला त्याऐवजी रशियावर पूर्वेकडून हल्ला केला असता तर दुसर्‍या महायुध्दाचा निकाल कदाचित वेगळा असता. अर्थात जर-तरला काही अर्थ नसतो. पण सांगायचा मुद्दा हा की हा शांतताकरार जवळपास शेवटपर्यंत टिकला होता. जर्मनीचा प्रश्न संपल्यावर रशियाने ८ ऑगस्टला तो करार मोडल्याचे जाहीर केले आणि ९ ऑगस्टला नागासाकीचा हल्ला व्हायच्या काही तास आधी जपानवर हल्ला सुरू केला. रशिया हा बोका आयत्या वेळी लोण्याचा गोळा लाटायला आला होता. जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्यावरही रशियाचे युध्द सुरूच राहिले होते. कुरिल बेटे त्यावेळी रशियानी लाटली आणि अजूनही जपानला परत दिलेली नाहीत. शेवटी जपानने २ सप्टेंबरला रशियापुढे शरणागती पत्करली. तेव्हा जपानकडून शरणागती घेण्यापेक्षा कुरिल बेटे वगैरे लोण्याचे गोळे आयत्या वेळेस युध्दात पडून लाटायला रशिया हा बोका युध्दात उतरला होता. बाकी हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यात दोनेक लाख लोक मेले म्हणून गळे काढणार्‍या लोकांना बर्‍याच गोष्टी माहित नसतात. त्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जपानने शरणागती न पत्करता युध्द चालूच ठेवले असते तर मग जपानवर सैनिकी हल्ला करावा लागला असता. ऑपरेशन डाऊनफॉल या नावाने त्याची तयारी सुरूही होती. पण जपानी हे अत्यंत चिवट आणि कडवे लढवय्ये असल्याने त्या सैनिकी हल्ल्यात हिरोशिमा-नागासाकीपेक्षा कित्येक पटींनी जपानी (आणि अमेरिकनही) लोकच मारले गेले असते ही शक्यता आहे. आणि अमेरिकन सैनिकांना जपानी मारत असतील तर जपान्यांना पूर्ण शरणागती पत्करायला लावण्याइतका चोप द्यायच्या आधी युध्द थांबवायला अमेरिकन राज्यकर्ते हे भारतीय राज्यकर्त्यांप्रमाणे मानवतावादाचे फुकाचे डोहाळे लागलेले नव्हते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुक्या 06/08/2021 - 22:45
जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते. माझ्या मते याला तिथे असलेली बुशिडु विचारधारा कारणीभुत असावी. मरेपर्यंत लढु हा त्या विचार्धारेचा गाभा आहे. त्यामुळे तिथे कामीकाझी पायलट खुप होते. त्यात जपानी लोकांचा शरणागती पत्करलेल्या लोकांवरचा राग किंवा त्या लोकांचा अपमान करण्याची भावना किंवा शरणागती पत्करलेला जगण्यास लायक नसतो वगेरे मानसिकता याला जबाब्दार असावी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पराग१२२६३ 06/08/2021 - 23:04
चंद्रसूर्यकुमारजी, तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत; पण मी असं म्हणेन की, अमेरिकन राज्यकर्ते कधीच मानवतावादी नसतात. ते त्या त्या काळानुसार वास्तववादी अधिक असतात.

In reply to by पराग१२२६३

अमेरिकन राज्यकर्ते कधीच मानवतावादी नसतात. ते त्या त्या काळानुसार वास्तववादी अधिक असतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे युध्द सुरू असताना राज्यकर्त्यांनी आपल्या नागरिकांच्या जीवाची पर्वा करायची की शत्रूच्या? शत्रूदेशातल्या नागरिकांचा जीव वाचावा म्हणून आपल्या नागरिकांचा बळी द्यायचा का? बरेच लोक म्हणतात की जपान तसेही टेकीला आले होते आणि महिन्या-दीडमहिन्यात शरण आले असते. जपान्यांची युध्दाची खुमखुमी लक्षात घेता तसे झालेच असते यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. विशेषतः नागासाकीनंतरही जपानने शरणागती पत्करायला ६ दिवस घेतले असतील तर. तरी समजा इतर लोक म्हणतात म्हणून ते मान्य केले तरी आणखी एक गोष्ट विसरता येणार नाही. १९४५ च्या सुरवातीपासून अमेरिकेचे जपान आघाडीवर सरासरी दर आठवड्याला ४००० सैनिक मारले जात होते. पण महिना-दीड महिना युध्द चालू ठेवायचे म्हणजे १५-२० हजार अमेरिकन सैनिकांचा बळी द्यायचा असा त्याचा अर्थ झाला असता. अमेरिकेच्या अध्यक्षांची जबाबदारी काय होती? अमेरिकन लोकांचे रक्षण करणे की शत्रूच्या देशातील लोकांचे रक्षण करणे? सगळ्यात कळीचा मुद्दा तोच आहे. जपान्यांची त्यावेळची प्रवृत्ती लक्षात घेता तसा दणका दिला नसता तर जपान शरण इतक्या सहजासहजी नक्कीच आले नसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनन्त अवधुत 07/08/2021 - 03:28
बाकी हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यात दोनेक लाख लोक मेले म्हणून गळे काढणार्‍या लोकांना बर्‍याच गोष्टी माहित नसतात.
युद्ध जर पुढे सुरुच राहिले असते तर जपानने पण अमेरिकेवर असाच एक भयंकर हल्ला करायचा कट रचला होता. त्यात ते अणुबाँब ऐवजी प्लेग पसरवणारे बाँब फेकणार होते. ऑपरेशन चेरी ब्लॉजम जपानने आपल्या जैविक शस्त्रांची चाचणी लोकांवर (त्यात भारतीय पण होते) केली होती. त्याचा परिणाम पाहुन त्यांनी पुढील योजना आखली.

In reply to by अनन्त अवधुत

युद्ध जर पुढे सुरुच राहिले असते तर जपानने पण अमेरिकेवर असाच एक भयंकर हल्ला करायचा कट रचला होता. त्यात ते अणुबाँब ऐवजी प्लेग पसरवणारे बाँब फेकणार होते. ऑपरेशन चेरी ब्लॉजम
बापरे. हे माहित नव्हते. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अमेरिकेने जपानच्या नागरी वस्तीवर हल्ला केला त्याविरूध्द गळे काढणारे लोक याविरूध्द काय म्हणतील? जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि भारतातही अंदमानात ज्या कत्तली केल्या होत्या तशाच कत्तली संधी मिळाली असती तर अमेरिकेतही केल्याच असत्या. ती संधी त्यांना द्यायची की त्यापूर्वीच एक सणसणीत रट्टा घालून ते कधीही डोके वर काढणार नाहीत याची व्यवस्था करायची हा प्रश्न होता. आपले लोक मेले तरी चालतील पण शत्रूच्या देशातील लोक वाचले पाहिजेत असली फुकाची मानवता अमेरिकन राज्यकर्ते जोपासत नव्हते हे अमेरिकन लोकांचे नशीब चांगले होते.

मदनबाण 06/08/2021 - 22:52
मध्यंतरीच्या काळात मी काही न्युक्लिअर टेस्ट / डॉक्युमेंटरीज पाहिल्या होत्या त्याचे व्हिडियो इथे देउन जातो... जाता जाता :- फुकुशिमा रेडिएशन सगळे विसरले का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Santana - Oye Como Va (Live HQ - Carlos Santana)

सौन्दर्य 06/08/2021 - 22:54
जपानने हिटलर व मुसोलिनी बरोबर हात मिळवणी करून आशियातील छोट्या छोट्या देशांचे लचके तोडायला तशी देखील सुरवात केलीच होती. जपानचे सैन्य रंगून पर्यंत पोहोचले होतेच. त्यांनी देखील अपरिमित क्रौर्य दाखवून मनुष्य हानी केली. जंगलातील वनराज घायाळ झाल्यावर जंगली कुत्रे, तरस जसे त्याचे चारही बाजूने लचके तोडायला पुढे सरसावतात तसे जपान्यांचे वर्तन होते. त्यांचे नशीब वाईट म्हणून त्यांना अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली. नाहीतर दुसरे महायुद्ध इतक्या लवकर संपले नसते.

In reply to by सौन्दर्य

त्यांनी देखील अपरिमित क्रौर्य दाखवून मनुष्य हानी केली.
हा मुद्दा बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही किंवा ते सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असतात. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि चीनमध्ये अतिशय नृशंस अशा कत्तली केल्या होत्या.
त्यांचे नशीब वाईट म्हणून त्यांना अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली.
एकदा वाघाला डिवचले तर मग तो वाघ फाडून खाणारच. मग वाघाने मला खाल्ले ही तक्रार करून उपयोग नसतो. शत्रूने युध्द सुरू केले असेल तर ते संपवायचे कसे हे आम्ही ठरवू असे अमेरिकन राज्यकर्त्यांना वाटले असेल तर त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. तरीही हिरोशिमा-नागासाकी पूर्वी अमेरिकेने जपानला इशारे दिले होते. ते त्यांनी मानले नाहीत त्यामुळे दुर्दैवाने जपानी लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले.

Rajesh188 07/08/2021 - 09:06
अणू बॉम्ब चा वापर करणे हे चूकच होते त्याचे समर्थन करण्याचे काही कारण नाही. बॉम्ब चा विस्फोट झाल्या नंतर त्याचा परिणाम त्याच भागापूर्ता मर्यादित राहत नाही. त्या दुष्परणामांना देशाच्या सीमा माहीत नसतात. स्फोटानंतर radioactive कण हवे द्वारे खूप मोठ्या प्रदेशात पसरतात.आणि हवा ,पाणी दूषित करतात.कॅन्सर सारखे महाभयंकर रोग मानव त निर्माण करण्याची क्षमता ते राखून असतात. अनेक वर्ष अणू बॉम्ब चे दुष्परिणाम राहतात. वनस्पती,प्राणी ह्यांचे हकनाक जीव जातात. पृथ्वी वातावरण वर अत्यंत घातक परिणाम पण नक्कीच होत असणार. आणि ज्या देशात अणू स्फोट केला आहे त्याच्या आजबजूच्या देशात पण त्याचे दुष्परिणाम होतात. आता जर महायुद्ध झाले आणि युद्ध जिंकण्यासाठी काही ही करू हीच राजकीय नेत्यांची वृत्ती असेल तर. हजारो अणू बॉम्ब,हायड्रोजन बॉम्ब चा वापर होईल आणि पृथ्वी वर ची जीवसृष्टी माणसा सहित नष्ट होईल. युद्ध जिंकण्या साठी एवढी मोठी किंमत देणे म्हणजे महा मूर्ख पणाच असेल.

In reply to by Rajesh188

मराठी_माणूस 07/08/2021 - 13:33
हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव जास्त महत्वाचे नाहीत का? लाखो जपान्यांच्या (तेही सामान्य, निरपराध) जीवांचे एव्हढे काय मह्त्व ?

In reply to by मराठी_माणूस

हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव जास्त महत्वाचे नाहीत का? लाखो जपान्यांच्या (तेही सामान्य, निरपराध) जीवांचे एव्हढे काय मह्त्व ?
भारत-पाकिस्तान युध्द चालू असताना भारताच्या पंतप्रधानाने पाकिस्तानातल्या लोकांचे जीव वाचावेत म्हणून आपल्या लोकांना मरू दिले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? सैनिक हे पण देशाचे नागरिकच असतात. कोणाही देशाच्या राज्यकर्त्यांची आपल्या सैनिकांचे जीव वाचवणे ही पण जबाबदारी असते. सैनिक हे काही बळीचे बकरे नसतात त्यामुळे ते युध्दात मेले तरी चालेल असे म्हणणे असेल तर भोळसट गांधीवाद्यांच्या दृष्टीकोनातून ते योग्य असेल पण प्रॅक्टिकल दृष्टीने अयोग्य आहे. तेव्हा आपले सैनिक विरूध्द त्यांचे सामान्य लोक यात जास्त महत्व आपल्या सैनिकांनाच दिले पाहिजे. आपण समस्येत नसतो आणि दुसर्‍या कोणीच्या तरी समस्या लांबून बघत असतो आणि निर्णय दुसर्‍या कोणाला तरी घ्यायचा असतो तेव्हा अशी मानवतावादाची झूल पांघरून अमुक करायला हवे होते, तमुक करायला हवे होते ही लेक्चरबाजी करणे सोपे असते. असो. मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे. आता पूर्णविराम.

Rajesh188 07/08/2021 - 20:01
महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकले म्हणून भारताचा काय फायदा झाला आणि जपान जिंकला असता तर भारताचे काय नुकसान झाले असते. आपल्याला जपान दुश्मन वाटायचे काही कारण नाही किंवा अमेरिका हित चिंतक वाटायचे काही कारण नाही. मग परमाणू बॉम्ब हल्ल्या नी भारताने का आनंदाने नाच करावा.

Rajesh188 07/08/2021 - 20:12
सुभाष चंद्र बोस जर्मनी आणि जपान चे सहकार्य घेवून भारताला ब्रिटिश सत्ते पासून मुक्त करण्याच्या प्रयत्नात होते. दोन्ही राष्ट्र सुभाषचंद्र ह्यांना मदत करायला पण तयार होते. त्यांनी सेना पण स्थापन केली होती. भारताने ब्रिटिशांच्या बाजू नी युध्दात उतरून चुकीचा निर्णय घेतला .

गामा पैलवान 07/08/2021 - 20:17
चंद्रसूर्यकुमार,
तेव्हा जपानकडून शरणागती घेण्यापेक्षा कुरिल बेटे वगैरे लोण्याचे गोळे आयत्या वेळेस युध्दात पडून लाटायला रशिया हा बोका युध्दात उतरला होता.
रशियाप्रमाणे जपानलाही लोण्याचे गोळे पटकावलेले होते. ( त्यापैकी काही : आशिया प्रशांत, फिलिपिन्स, ब्रह्मदेश, सिंगापूर, इत्यादि ) हे गोळे जपानला हातात राखायची नितांत गरज होती. करण की १९४२ नंतर जपानसमोर अमेरिका वरचढ होऊ लागली. हे गोळे राखण्यासाठी व इतर उद्दिष्टे जसे की युद्धगुन्हे टाळणे, राजघराणे अबाधित ठेवणे वगैरेसाठी रशिया मध्यस्थ म्हणून काम करेल असा जपानचा होरा होता. पण हिरोशिमानंतर स्टालिनने टोपी फिरवली व जपानवर आक्रमण केलं. हिरोशिमाची हानी प्रचंड असली तरी इतर एकत्रित हानीच्या तुलनेने कमीच होती. तसंच जपानी जनता अमेरिकी आक्रमणाविरुद्ध युद्धासाठी सज्ज होती. त्या उन्मादात हिरोशिमाची लोकहानी खपून गेली. या कोंडीवर 'उपाय' म्हणून अमेरिकेने दुसरा अणुध्वम टाकला. यासंबंधी माझी माहिती ज्यावर आधारित आहे तो लेख गेले दोन दिवस शोधंत होतो. शेवटी सापडला (इंग्रजी दुवा) : http://archive.boston.com/news/world/asia/articles/2011/08/07/why_did_japan_surrender/ जमल्यास हा लेख वाचा म्हणून सुचवेन. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.

Rajesh188 07/08/2021 - 20:37
जपान जिंकला असता तर त्यांनी चीन पण बराच काबीज केला असता.आणि ते भारताच्या दृष्टी नी फायद्या चेच ठरले असते. जपान जिंकला असता तर ब्रिटिश सरकार तेव्हाच उलथून टाकले असते.भारत मुक्त झाला असता. आणि जपान नी भारतावर कब्जा मिळवण्याची शक्यता कमी होती. मग भारताला आनंद जपान हरण्यात झाला पाहिजे की ब्रिटिश जिंकण्यात.

मराठी_माणूस 07/08/2021 - 21:03
बाकी अमेरिकेच्या खिजगणतीत नसलेले त्यांची तळी उचलुन धरणारे असंख्य वकील जगभर पसरलेले आहेत. दुसरे महायुध्द संपल्या नंतरही आजता गायत अमेरिकेचे , जगाला त्रासदायक उद्योग चालु आहेत , तुलनेने जपान शांत बसलाय. दुसरे महायुध्द चालु करणारे जर्मनही आदरणीय असतात. पाश्चिमात्य आणि अमेरिकन्स नेहमीच बरोबर असतात .

In reply to by मराठी_माणूस

गॉडजिला 07/08/2021 - 22:32
तुलनेने जपान शांत बसलाय.
हाहाहा, कारण तहामधे जपानला सैन्य ठेवायची बंदी झाली अन त्याबदल्यात अमेरिकेला तेथे सैन्य तळ उभारू दिला गेला, अमेरिकेने जपानचे संरक्षण यापुढे करावे असे ठरले. अमेरिकेने ते वचन प्रदीर्घकाळ पाळले कारण त्यांनाही अणुबॉम्बचे damage control करायचे असावे. आता जपानही सैन्य ठेवतो पण संरक्षणाची प्रमूख जबाबदारी अमेरिकेचे नाविक दल पाळत आले आहे.

In reply to by गॉडजिला

Rajesh188 08/08/2021 - 02:05
ह्यांचा पराजय झाला असता भारताला जास्त फायदा झाला असता. जपान सर्व च बाबतीत अमेरिका पेक्षा खूप सुसंस्कृत आहे. त्यांची संस्कृती उच्च आहे. त्याची आहार शैली उत्तम आहे. त्यांचे निसर्ग विषयी प्रेम उत्तम आहे. अमेरिके पेक्षा जपान च प्रभाव जगावर वाढला असता तर आता जी पृथ्वी वरील जीव सृष्टी विनाशाच्या सीमेवर पोचली आहे ती पोचली नसती. जंक फूड ,दारू,बंदूक संस्कृती,स्वैराचार,चंगळवादी संस्कृती ही सर्व पाश्चिमात्य देशांची देणं आहे. दुसरे महा युद्ध त्यांनी हरणे जगा साठी शुभ संकेत झाला असता

In reply to by Rajesh188

गॉडजिला 08/08/2021 - 02:28
इतिहास शिकणे सोडा नुसते व्हिडियो गेम्स जरी खेळले असते (call of duty world at we war) तरी जपानी क्रूरता म्हणजे काय याची झलक मिळाली असते बाकी भौतिक सुखे जपानमध्ये अमेरिकेपेक्षा जास्तं आहेत... जपानला गेलात की ते ही अनुभवून या. बाकी मुळात हिटलरने मस्ती केली नसती तर युद्धच झाले नसते काकुला मिशा अस्त्या तर तिला काका म्हंटले असते वगेरे आम्हीं शाळेत भरपूर गप्पा मारल्या आहेत... आपल्याला बहुतेक त्याची संधी मिळाली नसावी

शिवाय इथे काही ठराविक विकृत सदस्य असंबद्ध, तर्कहीन, संदर्भहीन आणि एकूणच हीन प्रतिसाद देत असल्याने, थोडा डेटा: या डेटा मधून काय माहिती मिळते, ते ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार ठरवावे. दुसऱ्या महायुद्धातील सर्वाधिक मृत्यू : देश - सैनिकी मृत्यू - विरुद्ध देशातील सैन्यामुळे झालेले नागरी मृत्यू जपान - २१-२३ लाख - ५-८ लाख चीन - ३०-३७ लाख - ७५-८० लाख रशिया (सोव्हिएत युनियन) - ८५-११५ लाख - ४५-१०० लाख पोलंड - २.४ लाख - ५६-५८ लाख जर्मनी - ४४-५३ लाख - १५-३० लाख भारत - ८७ हजार - शून्य भारताचे आकडे तुलनेसाठी दिले आहेत. इतर देश सर्वाधिक नागरी हत्या झालेले देश आहेत. वरील देशातील दुसऱ्या महायुद्धातील जे नागरी मृत्यू झाले, ते प्रत्येकी कोणत्या देशामुळे झाले असतील? उदा. रशिया, पोलंड मधील एक ते दीड कोटी नागरिकांचे मृत्यू कोणत्या देशामुळे झाले? चीन मधील सत्तर - ऐंशी लाख नागरिक कोणत्या देशामुळे मृत्युमुखी पडले? त्या दोन देशांनी भारताची काय वाट लावली असती, कल्पना करता येते का पहा.

In reply to by तुषार काळभोर

Rajesh188 09/08/2021 - 02:18
साम्राज्यवादी ब्रिटन,रशिया,आणि फ्रान्स हे देश होते.ब्रिटिश ल नी अनेक देश गिळंकृत केले होते. आणि ह्या साम्राज्य वादी वृत्ती मुळेच पाहिले महा युद्ध भडकले. ब्रिटिश लोकांचा साम्राज्य वादा विषयी एक शब्द बोलणार नाहीत पण जर्मनी जपान ल मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे अमेरिका प्रेमी येथे आहेत. पाहिले महायुद्ध जर्मनी हरल्यावर जर्मनी वर त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोचेल असे निर्बंध घातले गेले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या घाईत जग कोसळले त्याला साम्राज्य वादी ब्रिटन,फ्रान्स,रशिया हे पण देश कारणीभूत आहेत. तेव्हाचा ब्रिटिश इंडियन army ची ताकत खूप कमी होती जपान नी ब्रिटिश भारतावर हल्ला केला असता तर काही दिवसातच भारत त्यांनी जिंकला असता. जपान च्या विजयी घोडी दोडी मुळे ब्रिटिश सैन्य खचले होते . त्या मुळे जपान नी भारतात नागरी वस्ती वर हल्ले करून जीवित हानी केली असती हा तर्क च चुकीचं आहे.

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 11/08/2021 - 03:30
तीन वर्षे भारताची अंदमान आणि निकोबार बेट जपानच्या ताब्यात असताना जपान्यांनी तिथे मनसोक्त धुडगुस घातला, तिथल्या नागरिकांना, त्यात ब्रिटिश समर्थक, राष्ट्रवादी, आणि जपानला मदत करणारे असे सगळे आले, त्यांना ठार केले. युद्धादरम्यान भारतीय जरी गरीब होते तरी भारत मात्र एक संपन्न देश होता. अशा संपन्न देशाला आपल्या सैनिकांचे रक्त सांडुन, ब्रिटिशांपासुन सोडवून, स्वातंत्र्य द्यायला जपान काय वेडा नव्हता. उलट जपान जर जिंकला असता तर त्याने अधिक जोमाने भारतावर राज्य केले असते.आणि म्हणे जपान युद्ध जिंकला असता तर भारताला स्वातंत्र्य मिळाले असते. पहिल्या महायुद्धा मध्ये जपान इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेच्या बाजुने लढले. पण व्हर्सायच्या तहात पदरात फारसे काही न पडल्याने दुसरे महायुद्ध जपानने जर्मनीच्या बाजुने लढले.

In reply to by तुषार काळभोर

अनन्त अवधुत 11/08/2021 - 02:52
तेव्हा १९४२ ते ४५ हे तीन वर्षे जपानचा त्या बेटांवर ताबा होता. हे दोन दुवे पहा १. जपानचे अंदमान आणि निकोबारवरील अत्याचार २.जपान्यांनी भारतीयांचे केलेले शिरकाण जपानने ती बेट जिंकल्यावर तिथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्र बोसांनी त्या बेटांचे नामकरण शहीद आणि स्वराज असे केले होते. तिथे आझाद हिंद सरकार जरी स्थापन केले असले तरी बेटांवर हुकुमत मात्र जपानची होती. प्रशासनात आणि इतर सगळ्या ठिकाणी मुख्य जपानी अधिकारीच असे. त्यांचेच निर्णय अंतिम असत. तिथल्या भारतीयांची मदत मिळावी आणि विरोध होवू नये म्हणून आझाद हिंद सरकार हे मधाचं बोट पुढे केल्या गेले होते.

In reply to by अनन्त अवधुत

गामा पैलवान 11/08/2021 - 18:15
अनन्त अवधुत, तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. जपानी सैनिक हे शुद्ध पशू होते. बहुधा म्हणूनंच नेताजींनी जपान्यांना भारतीय भूमीत येऊ द्यायचं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांनी राबा-उल येथे आझाद हिंद सेनेच्या ( किंवा ब्रिटीश आधिपत्याखालील भारतीय सेनेच्या ) सुमारे वीसेक हजार सैनिकांना ठार मारून खाऊन टाकलं होतं. जपानी सैनिकांन नरमांसभक्षण वर्ज्य नाही. जपानी सैनिकांच्या अत्याचारांच्या भीषण कहाण्या इथे आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Unit_731#Activities जपानी सैनिक आणि जपानी नागरिक पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामा पैलवान 11/08/2021 - 18:18
राबा उल च्या नरमांसभक्षणाचा (इंग्रजी) दुवा : https://timesofindia.indiatimes.com/india/japanese-ate-indian-pows-used-them-as-live-targets-in-wwii/articleshow/40017577.cms -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Rajesh188 11/08/2021 - 18:34
ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जगातील कोणत्याच देशाची मदत घेणे भारता च्या हिताचे नव्हते. जपान,जर्मनी ह्या राष्ट्रांना आपण बाद च करून टाकले आहे. बाकी कोणत्या ही परकीय राष्ट्र पेक्षा ब्रिटिश राज्य कर्ते उत्तम होते, असाच ह्याचा अर्थ होतो. पण महायुद्ध झालेच नसते .झाले असते आणि ते सहज मित्र राष्ट्रांनी जिंकले असते तर ब्रिटिशांची ताकत नक्कीच वाढली असती. मग त्या स्थितीत भारतीय स्वतंत्र लढा क्रूर पने चिरडून टाकला असता. जालियनवाला बाग हत्याकांड हे चांगले उदाहरण आहे .

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 12/08/2021 - 01:04
ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जगातील कोणत्याच देशाची मदत घेणे भारता च्या हिताचे नव्हते.
भारताला कोणीही मदत केली असती तरी तो देश नवा राज्यकर्ता झाला असता. लक्षात घ्या, जगात नव्या नव्या वसाहती मिळवणे हे युद्धाचे कारण होते अशा वेळेस ब्रिटिश साम्राज्यातला हीरा म्हणवला जाणारा भारत कोणीतरी सोडुन देईल, हि अपेक्षाच चुक आहे. त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर भारत परतंत्र असता; भारताचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला असता. युद्धात इतके नुकसान सोसून जर जर्मनी, जपान ने भारत जिंकला असता तर झालेला खर्च वसूल करण्यासाठी भारतीयांचा छळ नविन जोमाने सुरु झाला असता.

In reply to by अनन्त अवधुत

त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर भारत परतंत्र असता; भारताचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला असता.
भारताचा स्वातंत्र्यलढा नुसता सुरूच राहिला नसता तर ब्रिटिशांपेक्षा अनेक पटींनी खुनशी शत्रूशी मुकाबला करायला लागला असता. सत्याग्रह, अहिंसात्मक लढा वगैरे ब्रिटिशांपुढे चालून गेले. पण तसले काही जपान्यांपुढे चालायची शक्यता अगदी शून्य होती. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 12/08/2021 - 16:07
बाकी आता जी जपानी लोकांची प्रतिमा आहे त्या वरून ते खुनशी,क्रूर असतील असे वाटले नाही. हिंसा सोडूनच दिली वाटत त्यांनी.महायुद्ध च्या भयंकर विनाश नंतर सुद्धा जपान नी स्वतः ला सावरले आणि काही वर्षात च तो एक प्रगत देश झाला. हया वरून हे नक्की म्हणता येईल जपानी लोक प्रचंड देश प्रेमी आणि राष्ट्राभिमानी नक्कीच आहेतं.

In reply to by Rajesh188

बाकी आता जी जपानी लोकांची प्रतिमा आहे त्या वरून ते खुनशी,क्रूर असतील असे वाटले नाही.
म्हणजे कसलीही माहिती न घेता नेहमीप्रमाणे सगळा हवेतलाच गोळीबार चालू होता का?
महायुद्ध च्या भयंकर विनाश नंतर सुद्धा जपान नी स्वतः ला सावरले आणि काही वर्षात च तो एक प्रगत देश झाला. हया वरून हे नक्की म्हणता येईल जपानी लोक प्रचंड देश प्रेमी आणि राष्ट्राभिमानी नक्कीच आहेतं.
महायुध्दानंतर काय झाले त्याचा आणि महायुध्द संपण्यापूर्वीपासून काही वर्षे जे काही चालले होते त्याचा काहीही संबंध नाही. ब्रिटिश एकदम सज्जन आणि अहिंसावादी वाटावेत असे जपानी होते आणि जपान्यांना चुकूनमाकून भारतात आतपर्यंत घुसता आले असते तर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते हे नक्कीच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अनन्त अवधुत 13/08/2021 - 06:19
जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.
जपान्यांना तर सत्याग्रह, मोर्चा वगैरे आवडला असता, इतके सगळे गिनीपिग त्यांच्या जैविक शस्त्रांच्या चाचणीसाठी एका जागी सहज कुठे मिळायला. आपल्याला फक्त जर्मनीचा डॉ. मेंगेल माहिती आहे, पण ह्यांचे कारनामे फारसे कधी बाहेर आले नाहीत. हा एक दुवा इथे थोडी माहिती एकत्र केली आहे.

वर कुणीतरी लिहीलंय भारताने ईंग्रजांच्या बाजुने युध्दात ऊतरायला नक होते. >>>> मुळात तेव्हा भारत अस्तित्वात होता का?? सैन्य ईंग्रजांच्या ताब्यात होते म्हणजे भारतीय सेना ब्रिटीश सेना होती??

मराठी_माणूस 13/08/2021 - 11:49
जर्मनांच्य छळछवण्या, गोर्‍यांचे वर्णाभेदामुळे माणसांना जनावरा सारखे वागवण्यांच्या गुलामी प्रथा, पोर्तुगीजांचे गोव्यातले Inquisition, ह्याचे ही उल्लेख ह्या निमित्ताने आवश्यक.

शानबा५१२ 14/08/2021 - 15:12
मी खुप रस घेउन बारकाईने सर्व वाचत होतो तेव्हा विकीपीडीयाचे भराभर दाखले, दुवे दीले गेले, आणि खरच पुर्ण मुड गेला. वरती पण एका प्रतिसादात ही लिंक दीली आहे. https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy होमिओपॅथी = Homeopathic remedies are biochemically inert, and have no effect on any known disease.[8][15][16] Hahnemann's theory of disease, centered around principles he termed miasms, is inconsistent with subsequent identification of viruses and bacteria as causes of disease. अरे आर्सेनिक अल्बम ३० पण होमिओपॅथीक आहे.
लेखनविषय:
जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली.

'तबर'चा राजनय

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:50
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे ! ‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल ! फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल ! नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल ! धन्यवाद !

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:50
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे ! ‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल ! फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल ! नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल ! धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला. रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या.

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया ·
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

करोनाचा इशारा

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

सध्या तरी मी खालील गोष्टी ठरवल्या आहेत... 1. लस मिळे पर्यंत घरीच राहणे किंवा जनसंपर्क कमीत कमी ठेवणे 2. लस मिळाली तरी, हलगर्जी पणा न करता, इतर लोकांपैकी किमान 70-75% लोकांना लस मिळे पर्यंत, जनसंपर्क टाळायचा 3. 100% लोकांना लस मिळाली की, हळूहळू घराबाहेर पडायचे... थोडक्यात, जास्तीत जास्त वेळ, घरीच थांबायचे....

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by गॉडजिला

भाजीवाला, व्यवस्थित धंदा करतो दुध आणि किराणावाले पण धंदा करत आहेत... Transport वाले धंदा करत आहेत. रिक्षा सुरू आहे जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणारे धंदा करत आहेत... गावांत, सगळे कामगार बिझी आहेत, गेल्या वर्षभरांत आमच्या पंचक्रोशीतील साधारण 5-6 हजार माणसांपैकी कुणीही करोना मुळे दगावले नाही...आणि कामसू माणसांपैकी, कुणीही बेरोजगार पण नाही

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:47
कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली. आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

In reply to by गॉडजिला

सहमत आहे... नविन ठिकाणी धंदा आणि लगेच आलेली आपत्ती, हे खरंच दुर्दैव...

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:47
कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली. आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

In reply to by गॉडजिला

बापूसाहेब 15/04/2021 - 18:28
सत्य आहे. आमचेही असेच काहीसे दुकान आहे. दोन वर्ष झालं बंद ठेवावं लागले. अर्थातच आम्हीं पूर्णपणे त्यावर अवलंबून नसल्याने इतका जास्त फरक पडला नाही. पण दुकानातील कामगार बेरोजगार झाले आणि आता गावी शेती करतात. दोन वर्ष दुकान बंद आहे पण लाईट बिल, पाणी बिल आणि मालमत्ता कर काही चुकला नाही. करोना सुरवातीच्या वेळी २_३ महिने कामगारांना फुकट पगार द्यावा लागला पण नंतर काम च नसल्याने ते बंद केले. या सर्वाचा काही प्रमाणात का होईना आर्थिक फटका आम्हाला बसला. उत्पन्न मिळाले नाहीच पण सरकार चे खिसेभरावे लागले.

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

पंजाब,हरियाणा आणि दिल्ली हे तीन प्रदेश जाट,शीख या गरम डोक्याच्या लोकांचे प्राबल्य असलेल्यांनीच भरलेले आहेत. या भांडण उकरुन काढण्यास कोणतेही कारण पुरते.
दिल्लीतही अनेक मराठी लोक वर्षानुवर्षापासून राहात आले आहेत. आमच्याच दूरच्या नात्यात (काकूचे मामेमामा अशाप्रकारे दूरचे नाते) दोन आहेत. मिपावरील काही सदस्यही दिल्लीचे आहेत. दिल्लीत महाराष्ट्र मंडळाचे कामही व्यवस्थित चालते. पंजाबविषयी बोलाल तर माझा चुलतभाऊ लुधियानामध्ये जवळपास १५ वर्षे राहायला होता. अशा ठिकाणी राहिल्यास लगेच त्रास होतो आणि घराबाहेर पडल्यास लगेच कोणीतरी मारायला उठते असा प्रकार नसतो.

king_of_net 15/04/2021 - 16:31
च्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. ‘करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव. >>> +१११ पण लेखात इशारा काही दिसला नाही. प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक>>>>>>>>> आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. >>>>> हाच सुर लेखाचा दिसतोया.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

हिंदुंनी आता त्यांच्या मोठ्या मोठ्या मंदिरांना इस्पितळे बांधायला उद्युक्त केले पाहिजे. आम्चे आराध्य गजानन महाराज शेगावचे संस्थान हे चालवते, पण गावाच्या लोकसंख्येनुसार त्याची व्याप्ति फार लहान आहे. त्यांनी ५०० ५०० बेडचे आयसोलेशन सेंटर अन भोजन व्यवस्था कोव्हीड काळात चालवली. ईतरही मोठी देवळे चाल्वत अस्तिलच पण पॅनडेमीक लेव्हल नसावीत.

सुबोध खरे 16/04/2021 - 19:51
नवीन मंदिरं बांधण्याऐवजी ‘मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स’ बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. सभेत टाळ्या घेण्यासाठी उत्तम वाक्य आहे. हिंदू मंदिरांना कुठेही पैसे खर्च करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. हे आपल्याला माहिती आहे का? त्यामुळे इच्छा असूनही मंदिरांच्या विश्वस्तांना असे पैसे रुग्णालयाला देता येत नाही. अशा परवानगी घेण्यासाठी सरकार दरबारी खेटे किती घालावे लागतात आणि किती लोकांची दाढी धारावी लागते आणि कुठे हात ओले करावे लागत हे आपल्याला माहिती आहे का? हे नियम केवळ हिंदू मंदिरांना लागू असून अल्पसंख्य संस्थांना लागू नाहीत ( कारण आपला सर्मधर्म समभाव) अशा अनेक परवानग्या घेण्यासाठी बरेच साटे लोटे करावे लागतात उदा. डॉक्टर हे आमचे भावजी आहेत ते रुग्णालयासाठी अबक उपकरण बनवतात बघा त्यांनाही काही मदत होईल का? ५० बेड्चे रुग्णालय नुसते उभारण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येतो यात जमिनीचा भाव गृहीत नाही. यानंतर ते नुसते चालवण्यासाठी दरमहा २० लाखाच्या वर खर्च येतो. हा खर्च दुसरे उत्पन्न असेल तरच शक्य होते अन्यथा केवळ सेवाभावी रुग्णालयांना उत्तम सेवा देणे अशक्य आहे. रुग्णालयांच्या नुसत्या विजेची बिले लाखात जातात. त्याला लागणारे केंद्रीभूत वातानुकूलन यंत्र, UPS, जनरेटर, त्याला लागणारे डिझेल तो चालवणारा तंत्रज्ञ यांचे खर्च आपोआप होत नाहीत. आपण काही काळ डॉक्टरांकडून नाममात्र शुल्कात सेवा घेऊ शकता. परंतु बाकी सर्व सेवक वर्ग याना पहिल्या दिवसापासून बाजारभावाने पगार द्यावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे का? रुग्णालय म्हटल्यावर तीन पाळ्यात सेवकवर्ग ठेवावा लागतो. त्यासाठी त्यांचे भविष्य निर्वाह निधी पासून कर कपात/ कर संकलन अशा असंख्य गोष्टींसाठी सरकार दरबारी खेटे मारावे लागतात शिवाय रुग्णालयात एकदाच उपकरणे खाटा इ आणि वारंवार लागणाऱ्या/संपणाऱ्या (CONSUMABLE) उदा इंजेक्शन औषधे प्रत्येक वस्तूचा हिशेब ठेवण्यासाठी प्रशिक्षित सेवक वर्ग लागतो. यात एक्सपायरी झालेली औषधे उपकरणे परत परत तपासावी लागतात. प्रत्येक उपकरणाचे वार्षिक देखभालीचे कंत्राट त्यासाठी लागणार निधी इ सर्व येते. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना फार सांभाळून घ्यावे लागते कारण पाऊस पडला ऊन पडले सारख्या कारणांनी दांड्या मारणे हा स्थायीभाव आहे. इ सी जी काढणारा तंत्रज्ञ आला नाही म्हणून तुमचा इ सी जी उद्या काढू असे डॉक्टरांनी सांगितले तर त्यांना मार खावा लागतो. उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणे दुरुस्त करणारे तंत्रज्ञ तालुक्यालाच काय जिल्ह्यात सुद्धा उपलब्ध नसतात. महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी डॉक्टर मिळत नाहीत त्यामुळे निवासी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना वेठीस धरून सरकारचे काम चाललेले आहे हे आपल्याला माहिती आहे का? यामुळेच सरकार आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टराना नेमण्याची तयारी करत आहे याची आपल्याला कल्पना आहे का? आणि हे डॉक्टर सुद्धा किती काळ तेथे राहतील याची खात्री आहे का? येत जाता ऑक्सिजन नाही औषधे नाहीत म्हणून स्थानिक राजकारण्यांकडून बोलणी आणि प्रसंगी मार खाण्यापेक्षा कितीतरी डॉक्टर डॉक्टरी सोडून इतर व्यवसायात शिरत आहेत. छोट्या शहरात जिल्हा तालुका पातळीवर हा प्रश्न फार मोठा आहे. तेथे उच्च शिक्षित डॉक्टर सरकारी नोकरीत टिकत नाहीत तर धर्मादाय रुग्णालयात टिकतील हि अपेक्षा अत्यंत बाळबोध आहे माझ्या माहितीतील दोन डॉक्टर - एक MD मेडिसिन झाल्यावर IIM कलकत्त्यात जाऊन उच्च पगाराच्या नोकरीत स्थिर झाला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ आता MBBS करून IIM अहमदाबाद मध्ये शिकत आहे. मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे. त्यात येणाऱ्या अनंत अडचणी आणि सत्ता हातात आहे किंवा चार पैसे खिशात आहेत म्हणून उंटावरून शेळ्या हाकणारे सल्लागार या दोन आघाड्यांवर लढावे लागते. ठाण्याचे धर्मादाय रुग्णालय जाळून टाकल्यानंतर रेमंड्स उद्योग समूहाने ते परत बांधण्याचा विचार का केला नाही याचे उत्तर शोधा. हा विषय इतका प्रचंड आहे कि चार लेख लिहिले तरी पुरणार नाहीत. बाकी सभेत टाळ्या घेण्यासाठी आपला लेख छान आहे.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सॅगी 19/04/2021 - 14:29
माझ्या टाळ्या वाजवण्यानेही तुम्हाला त्रास झालेला दिसतोय बहुदा.. ठीक आहे...क्षमा करा..

In reply to by सुबोध खरे

आपण सांगितलेलं सत्य काही प्रमाणात माहीत असल्यानेच हा प्रहार व्यवस्थेवर आहे. डॉक्टरांवर नाही. व्यवस्था अशी असल्याने आपण सांगीतलेले प्रश्न हे गहन प्रश्न होतात. अशा अडचणी येऊनही चांगले दवाखाने सुरू आहेत, हे महत्वाचे. गैरप्रकारचे उदाहरणे सोडून. देवालये उभारुन मग रुग्णालये बांधा असे नाही, तर ऐवजी बांधावीत. तिथं दानपेट्या ठेवाव्यात. आपण उपस्थित केलेले प्रश्न सुटलेत तर सर्व आलबेल होईल अशी आशाच केली आहे लेखात. सभेत टाळ्या मिळवणारा मी नेता नाही की पुढे होण्याचा विचार नाही. धन्यवाद.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

Rajesh188 20/04/2021 - 00:36
देवालय ही धार्मिक बाब आहे लोकांचे श्रद्धा स्थान आहेत. लोकांसाठी पवित्र जागा आहेतं त्यांचा आणि hospital च काय संबंध . दवाखाने आहेत ही गोष्ट खरीच आहे पण त्याचे आणि मंदिरातील देणगी चा काय संबंध. हॉस्पिटल बांधायचे आहे लोकांनी मदत करावी असे आव्हान कोणी केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही. कोणत्या संस्थे नी समाजाच्या हितासाठी दवाखाने उघडायचे काम हाती घ्यावे. आणि देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील. ज्यांना काहीच करायचे नाही फक्त टीका करायची आहे ती लोक च मंदिर बांधण्या साठी प्रयत्न करण्या पेक्षा दवाखाने बांधावेत असे वांझोट आव्हान करत असतात. पण पुढाकार मात्र घेत नाहीत. मंदिर ही मन स्वस्थ साठी गरजेची आहेत. त्यांचे महत्व बिलकुल कमी नाही. दवाखाने पण गरजेचे आहेत पुढाकार तर घ्या बघा लोक काय करतात ते.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 20/04/2021 - 13:37
देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील. मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे. हे मी वर लिहिलेलेच आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी देणगी देणारे बरेच मिळतात ( तेथील बाकावर/ विभागाच्या प्रवेशद्वारावर आमच्या आईचे नाव लिहून द्यायच्या अटीवर का होईना) पण रुग्णालयाच्या रोजच्या खर्चासाठी देणगी मिळवणे हि कर्म कठीण गोष्ट आहे आणि यासाठी समाजसेवा करणार्यांना त्याची कल्पना आहे. यामुळे तिरुपती किंवा पुट्टपार्थि सारखी मोठी देवालये सोडल्यास मोठ्या प्रमाणावर सेवा देणारे धर्मार्थ दवाखाने उघडणे हि प्रचंड कठीण बाब आहे. बाकी यंव करायला पाहिजे त्यंव करायला पाहिजे हे कळफलक बडवायला फार कष्ट लागत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 20/04/2021 - 14:36
की लोक मंदिरात दान करतात तसेच लोक हॉस्पिटल किंवा गरीब लोकांच्या मदतीसाठी दान करतात. फक्त कोणी तरी पुढाकार घेवून करणारा हवा. हॉस्पिटल बांधण्यासाठी देणग्या जमा होतील पण ते चालवणे मुश्किल आहे हे खरे च आहे. अक्कल कोट च्या स्वामी च्या मठात रोज दोन वेळचे जेवण दिले जाते.अगदी फुकट आणि उत्तम दर्जा चे . मी ते अनुभवले आहे. किती तरी शे लोक रोज जेवण करतात. म्हणजे मंदिर काहीच करत नाहीत हे काही पटण्यासारखे नाही. अन्न छत्र खूप मंदिर चालवतात. शीख लोकांचे लंगर हा प्रकार पण धर्माच्या छत्र छायेत च चालू असतो. कोणी च उपाशी राहत नाही त्या मुळे. अन्न दान हे श्रेष्ठ दान समजले जाते. मंदिर बांधू नका हॉस्पिटल बांधा हा सल्ला काही पटत नाही. हॉस्पिटल बांधाच पण त्या साठी मंदिर नको हे काय ?

In reply to by सुबोध खरे

आपल्याला बर्‍याच गोष्टी माहीत आहेत हे खरं आहे. पण आपण अनेक कायदे करतो, बदलतो हे पण आपल्याला माहीत असेल. असाच हा कायदा बदलून देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 19/04/2021 - 20:18
देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात. हिंदू देवालयांवर सरकारी नियंत्रण आहे तसे इतर धर्माच्या देवालयांवर नाही. त्यांना प्रथम विचारा कि आपण येत असलेल्या पैशाचा विनियोग धर्मप्रसार सोडून इतर चांगल्या कामासाठी का करत नाही? तसेच सरकारला हे विचारा कि हिंदू देवालयांकडे पैशाचे आपण काय केले? आणि त्या पैशाचा सुविनियोग करता येत नसेल तर हिंदू देवालयांवरील सरकारचे नियंत्रण तरी हटवा हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब 19/04/2021 - 20:54
हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?
निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक लोकांसाठी स्क्रिप्ट लिहितायेत

In reply to by सुबोध खरे

बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो. आपणही शेवटी तेच केलं. अशा गोष्टीतून बाहेर पडून माणूस म्हणून विचार करू. कोणी मागासलेले असेल तर तो का मागासलेला? मला पण मागासलेला असू द्या, असं आपण म्हणाल का? आपण माणूस म्हणून जगू या. ज्याला मागासलेले रहायचे असेल तिथं आपला इलाज नाही.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 20/04/2021 - 13:40
बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो. बोलण्यासारखं/ लिहिण्यासारखं भरपूर काही आहे. तुमच्या प्रत्येक विधानाच्या चिंध्या उडवता येतील इतका भंपक लेख आहे. सध्या मी केवळ त्यातील एक भाग घेऊन लिहिलंय हौसच असेल थोडा धीर धरा

In reply to by सुबोध खरे

बोला. स्वागत आहे. पण मुद्दयाचं बोला. हिंदु मुसलमान वर येऊन चर्चा थांबवू नये. तुमची पहिली प्रतिक्रिया चांगली होती. वैचारिकही होती. नंतर तुम्ही मुद्दे सोडून शेवटी धर्मावर आलात. असो.

मदनबाण 18/04/2021 - 19:26
ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. ठाणेकरांसाठी असलेले जम्बो कोविड सेंटर धूळखात, ठाणेकरांची मात्र बेडसाठी वणवण :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Mogudu

In reply to by मदनबाण

सॅगी 20/04/2021 - 21:21
कोरोनाच्या सुरवातीच्या काळातच, रेल्वेने आपल्या काही कंपार्टमेंट्सचे रुपांतरण हॉस्पीटलच्या वॉर्डमध्ये केले होते. सध्याच्या काळात, बेड्सची कमतरता असताना या कंपार्टमेंट्सचा उपयोग करून घेतला गेला का? न्युज मध्ये कुठेच दिसले नाही.

सतिश गावडे 18/04/2021 - 20:37
सरांचे विचार छान आहेत. मात्र ते व्यवहारात उतरण्याची शक्यता शुन्य आहे. त्यामुळे एक छान निबंध यापलीकडे या विचारांचा उपयोग नाही.

सध्या तरी मी खालील गोष्टी ठरवल्या आहेत... 1. लस मिळे पर्यंत घरीच राहणे किंवा जनसंपर्क कमीत कमी ठेवणे 2. लस मिळाली तरी, हलगर्जी पणा न करता, इतर लोकांपैकी किमान 70-75% लोकांना लस मिळे पर्यंत, जनसंपर्क टाळायचा 3. 100% लोकांना लस मिळाली की, हळूहळू घराबाहेर पडायचे... थोडक्यात, जास्तीत जास्त वेळ, घरीच थांबायचे....

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by गॉडजिला

भाजीवाला, व्यवस्थित धंदा करतो दुध आणि किराणावाले पण धंदा करत आहेत... Transport वाले धंदा करत आहेत. रिक्षा सुरू आहे जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणारे धंदा करत आहेत... गावांत, सगळे कामगार बिझी आहेत, गेल्या वर्षभरांत आमच्या पंचक्रोशीतील साधारण 5-6 हजार माणसांपैकी कुणीही करोना मुळे दगावले नाही...आणि कामसू माणसांपैकी, कुणीही बेरोजगार पण नाही

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:47
कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली. आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

In reply to by गॉडजिला

सहमत आहे... नविन ठिकाणी धंदा आणि लगेच आलेली आपत्ती, हे खरंच दुर्दैव...

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:47
कारण ऑफिसच्या लोकान्वर मुख्य धंदा होतो. नवीन ठिकाणी धंदा सेट करणे सोपं नाही, बरे दिवस येतिल वाट्ले होते तितक्यात पुन्हा वाढ झाली. आहे, कोरोना आहे. तुमच्या पंच्क्रोशीत भलेही कोणी गेले नसेल पण कोरोना आहे.

In reply to by गॉडजिला

बापूसाहेब 15/04/2021 - 18:28
सत्य आहे. आमचेही असेच काहीसे दुकान आहे. दोन वर्ष झालं बंद ठेवावं लागले. अर्थातच आम्हीं पूर्णपणे त्यावर अवलंबून नसल्याने इतका जास्त फरक पडला नाही. पण दुकानातील कामगार बेरोजगार झाले आणि आता गावी शेती करतात. दोन वर्ष दुकान बंद आहे पण लाईट बिल, पाणी बिल आणि मालमत्ता कर काही चुकला नाही. करोना सुरवातीच्या वेळी २_३ महिने कामगारांना फुकट पगार द्यावा लागला पण नंतर काम च नसल्याने ते बंद केले. या सर्वाचा काही प्रमाणात का होईना आर्थिक फटका आम्हाला बसला. उत्पन्न मिळाले नाहीच पण सरकार चे खिसेभरावे लागले.

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

गॉडजिला 15/04/2021 - 14:04
पण माझे पोट हातावर आहे, माझी धपाटे, आप्पे, शिक्न्जीची गाडी आहे, हे विकुनच चरिथार्त चालवतो. पण ऑफिसेस ब्ंद अस्ल्याने गिर्हाइक नाही, कश्ट वा कौशल्याची वनवा नाही तरी गेले वर्ष उधार उसनवारीत गेले, मी काय करावे ? गेलेले रोजगार परत येतिल पण गेलेली माणसे परत येनार नाहित, खरेच आहे. पण पोट कसे भरु जर घरात बसुन राहिलो तर ? मान्य आहे कोरोना आहे, खरा आहे, पण वि आर ह्युमन्स ग्रेटर दॅन एनिवन एल्स ऑन ढिस आर्थ

In reply to by मुक्त विहारि

पंजाब,हरियाणा आणि दिल्ली हे तीन प्रदेश जाट,शीख या गरम डोक्याच्या लोकांचे प्राबल्य असलेल्यांनीच भरलेले आहेत. या भांडण उकरुन काढण्यास कोणतेही कारण पुरते.
दिल्लीतही अनेक मराठी लोक वर्षानुवर्षापासून राहात आले आहेत. आमच्याच दूरच्या नात्यात (काकूचे मामेमामा अशाप्रकारे दूरचे नाते) दोन आहेत. मिपावरील काही सदस्यही दिल्लीचे आहेत. दिल्लीत महाराष्ट्र मंडळाचे कामही व्यवस्थित चालते. पंजाबविषयी बोलाल तर माझा चुलतभाऊ लुधियानामध्ये जवळपास १५ वर्षे राहायला होता. अशा ठिकाणी राहिल्यास लगेच त्रास होतो आणि घराबाहेर पडल्यास लगेच कोणीतरी मारायला उठते असा प्रकार नसतो.

king_of_net 15/04/2021 - 16:31
च्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं. ‘करोना हा आजारच नाही, करोना म्हणजे साधा सर्दी खोकला, करोना म्हणजे व्यापार’, वगैरे चर्चा अजूनही ऐकू येत आहे हे दुर्दैव. >>> +१११ पण लेखात इशारा काही दिसला नाही. प्रचंड फी भरुन आणि पात्रता नाही म्हणून देणग्या देऊन डॉक्टर झालेले लोक>>>>>>>>> आज राजकारणाची किळस यावी अशा पध्दतीने सर्वदूर राजकारण खेळलं जात आहे. >>>>> हाच सुर लेखाचा दिसतोया.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

हिंदुंनी आता त्यांच्या मोठ्या मोठ्या मंदिरांना इस्पितळे बांधायला उद्युक्त केले पाहिजे. आम्चे आराध्य गजानन महाराज शेगावचे संस्थान हे चालवते, पण गावाच्या लोकसंख्येनुसार त्याची व्याप्ति फार लहान आहे. त्यांनी ५०० ५०० बेडचे आयसोलेशन सेंटर अन भोजन व्यवस्था कोव्हीड काळात चालवली. ईतरही मोठी देवळे चाल्वत अस्तिलच पण पॅनडेमीक लेव्हल नसावीत.

सुबोध खरे 16/04/2021 - 19:51
नवीन मंदिरं बांधण्याऐवजी ‘मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्स’ बांधून त्यात चांगले निष्णांत डॉक्टर्स आणून लोकांच्या आरोग्याची मोफत काळजी घेतली पाहिजे. सभेत टाळ्या घेण्यासाठी उत्तम वाक्य आहे. हिंदू मंदिरांना कुठेही पैसे खर्च करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. हे आपल्याला माहिती आहे का? त्यामुळे इच्छा असूनही मंदिरांच्या विश्वस्तांना असे पैसे रुग्णालयाला देता येत नाही. अशा परवानगी घेण्यासाठी सरकार दरबारी खेटे किती घालावे लागतात आणि किती लोकांची दाढी धारावी लागते आणि कुठे हात ओले करावे लागत हे आपल्याला माहिती आहे का? हे नियम केवळ हिंदू मंदिरांना लागू असून अल्पसंख्य संस्थांना लागू नाहीत ( कारण आपला सर्मधर्म समभाव) अशा अनेक परवानग्या घेण्यासाठी बरेच साटे लोटे करावे लागतात उदा. डॉक्टर हे आमचे भावजी आहेत ते रुग्णालयासाठी अबक उपकरण बनवतात बघा त्यांनाही काही मदत होईल का? ५० बेड्चे रुग्णालय नुसते उभारण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येतो यात जमिनीचा भाव गृहीत नाही. यानंतर ते नुसते चालवण्यासाठी दरमहा २० लाखाच्या वर खर्च येतो. हा खर्च दुसरे उत्पन्न असेल तरच शक्य होते अन्यथा केवळ सेवाभावी रुग्णालयांना उत्तम सेवा देणे अशक्य आहे. रुग्णालयांच्या नुसत्या विजेची बिले लाखात जातात. त्याला लागणारे केंद्रीभूत वातानुकूलन यंत्र, UPS, जनरेटर, त्याला लागणारे डिझेल तो चालवणारा तंत्रज्ञ यांचे खर्च आपोआप होत नाहीत. आपण काही काळ डॉक्टरांकडून नाममात्र शुल्कात सेवा घेऊ शकता. परंतु बाकी सर्व सेवक वर्ग याना पहिल्या दिवसापासून बाजारभावाने पगार द्यावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे का? रुग्णालय म्हटल्यावर तीन पाळ्यात सेवकवर्ग ठेवावा लागतो. त्यासाठी त्यांचे भविष्य निर्वाह निधी पासून कर कपात/ कर संकलन अशा असंख्य गोष्टींसाठी सरकार दरबारी खेटे मारावे लागतात शिवाय रुग्णालयात एकदाच उपकरणे खाटा इ आणि वारंवार लागणाऱ्या/संपणाऱ्या (CONSUMABLE) उदा इंजेक्शन औषधे प्रत्येक वस्तूचा हिशेब ठेवण्यासाठी प्रशिक्षित सेवक वर्ग लागतो. यात एक्सपायरी झालेली औषधे उपकरणे परत परत तपासावी लागतात. प्रत्येक उपकरणाचे वार्षिक देखभालीचे कंत्राट त्यासाठी लागणार निधी इ सर्व येते. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी याना फार सांभाळून घ्यावे लागते कारण पाऊस पडला ऊन पडले सारख्या कारणांनी दांड्या मारणे हा स्थायीभाव आहे. इ सी जी काढणारा तंत्रज्ञ आला नाही म्हणून तुमचा इ सी जी उद्या काढू असे डॉक्टरांनी सांगितले तर त्यांना मार खावा लागतो. उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणे दुरुस्त करणारे तंत्रज्ञ तालुक्यालाच काय जिल्ह्यात सुद्धा उपलब्ध नसतात. महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी डॉक्टर मिळत नाहीत त्यामुळे निवासी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना वेठीस धरून सरकारचे काम चाललेले आहे हे आपल्याला माहिती आहे का? यामुळेच सरकार आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टराना नेमण्याची तयारी करत आहे याची आपल्याला कल्पना आहे का? आणि हे डॉक्टर सुद्धा किती काळ तेथे राहतील याची खात्री आहे का? येत जाता ऑक्सिजन नाही औषधे नाहीत म्हणून स्थानिक राजकारण्यांकडून बोलणी आणि प्रसंगी मार खाण्यापेक्षा कितीतरी डॉक्टर डॉक्टरी सोडून इतर व्यवसायात शिरत आहेत. छोट्या शहरात जिल्हा तालुका पातळीवर हा प्रश्न फार मोठा आहे. तेथे उच्च शिक्षित डॉक्टर सरकारी नोकरीत टिकत नाहीत तर धर्मादाय रुग्णालयात टिकतील हि अपेक्षा अत्यंत बाळबोध आहे माझ्या माहितीतील दोन डॉक्टर - एक MD मेडिसिन झाल्यावर IIM कलकत्त्यात जाऊन उच्च पगाराच्या नोकरीत स्थिर झाला आहे आणि त्याचा धाकटा भाऊ आता MBBS करून IIM अहमदाबाद मध्ये शिकत आहे. मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे. त्यात येणाऱ्या अनंत अडचणी आणि सत्ता हातात आहे किंवा चार पैसे खिशात आहेत म्हणून उंटावरून शेळ्या हाकणारे सल्लागार या दोन आघाड्यांवर लढावे लागते. ठाण्याचे धर्मादाय रुग्णालय जाळून टाकल्यानंतर रेमंड्स उद्योग समूहाने ते परत बांधण्याचा विचार का केला नाही याचे उत्तर शोधा. हा विषय इतका प्रचंड आहे कि चार लेख लिहिले तरी पुरणार नाहीत. बाकी सभेत टाळ्या घेण्यासाठी आपला लेख छान आहे.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सॅगी 19/04/2021 - 14:29
माझ्या टाळ्या वाजवण्यानेही तुम्हाला त्रास झालेला दिसतोय बहुदा.. ठीक आहे...क्षमा करा..

In reply to by सुबोध खरे

आपण सांगितलेलं सत्य काही प्रमाणात माहीत असल्यानेच हा प्रहार व्यवस्थेवर आहे. डॉक्टरांवर नाही. व्यवस्था अशी असल्याने आपण सांगीतलेले प्रश्न हे गहन प्रश्न होतात. अशा अडचणी येऊनही चांगले दवाखाने सुरू आहेत, हे महत्वाचे. गैरप्रकारचे उदाहरणे सोडून. देवालये उभारुन मग रुग्णालये बांधा असे नाही, तर ऐवजी बांधावीत. तिथं दानपेट्या ठेवाव्यात. आपण उपस्थित केलेले प्रश्न सुटलेत तर सर्व आलबेल होईल अशी आशाच केली आहे लेखात. सभेत टाळ्या मिळवणारा मी नेता नाही की पुढे होण्याचा विचार नाही. धन्यवाद.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

Rajesh188 20/04/2021 - 00:36
देवालय ही धार्मिक बाब आहे लोकांचे श्रद्धा स्थान आहेत. लोकांसाठी पवित्र जागा आहेतं त्यांचा आणि hospital च काय संबंध . दवाखाने आहेत ही गोष्ट खरीच आहे पण त्याचे आणि मंदिरातील देणगी चा काय संबंध. हॉस्पिटल बांधायचे आहे लोकांनी मदत करावी असे आव्हान कोणी केल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही. कोणत्या संस्थे नी समाजाच्या हितासाठी दवाखाने उघडायचे काम हाती घ्यावे. आणि देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील. ज्यांना काहीच करायचे नाही फक्त टीका करायची आहे ती लोक च मंदिर बांधण्या साठी प्रयत्न करण्या पेक्षा दवाखाने बांधावेत असे वांझोट आव्हान करत असतात. पण पुढाकार मात्र घेत नाहीत. मंदिर ही मन स्वस्थ साठी गरजेची आहेत. त्यांचे महत्व बिलकुल कमी नाही. दवाखाने पण गरजेचे आहेत पुढाकार तर घ्या बघा लोक काय करतात ते.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 20/04/2021 - 13:37
देणगी साठी आव्हान करावे ,घरोघरी जावे .लोक नक्कीच मदत करतील आणि तिथे सुद्धा हिंदू च पुढे असतील. मी स्वतः दोन धर्मादाय रुग्णालयाच्या प्रकल्पांवर मानद सल्लागार म्हणून काम केले आहे/ करतो आहे. हे मी वर लिहिलेलेच आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी देणगी देणारे बरेच मिळतात ( तेथील बाकावर/ विभागाच्या प्रवेशद्वारावर आमच्या आईचे नाव लिहून द्यायच्या अटीवर का होईना) पण रुग्णालयाच्या रोजच्या खर्चासाठी देणगी मिळवणे हि कर्म कठीण गोष्ट आहे आणि यासाठी समाजसेवा करणार्यांना त्याची कल्पना आहे. यामुळे तिरुपती किंवा पुट्टपार्थि सारखी मोठी देवालये सोडल्यास मोठ्या प्रमाणावर सेवा देणारे धर्मार्थ दवाखाने उघडणे हि प्रचंड कठीण बाब आहे. बाकी यंव करायला पाहिजे त्यंव करायला पाहिजे हे कळफलक बडवायला फार कष्ट लागत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 20/04/2021 - 14:36
की लोक मंदिरात दान करतात तसेच लोक हॉस्पिटल किंवा गरीब लोकांच्या मदतीसाठी दान करतात. फक्त कोणी तरी पुढाकार घेवून करणारा हवा. हॉस्पिटल बांधण्यासाठी देणग्या जमा होतील पण ते चालवणे मुश्किल आहे हे खरे च आहे. अक्कल कोट च्या स्वामी च्या मठात रोज दोन वेळचे जेवण दिले जाते.अगदी फुकट आणि उत्तम दर्जा चे . मी ते अनुभवले आहे. किती तरी शे लोक रोज जेवण करतात. म्हणजे मंदिर काहीच करत नाहीत हे काही पटण्यासारखे नाही. अन्न छत्र खूप मंदिर चालवतात. शीख लोकांचे लंगर हा प्रकार पण धर्माच्या छत्र छायेत च चालू असतो. कोणी च उपाशी राहत नाही त्या मुळे. अन्न दान हे श्रेष्ठ दान समजले जाते. मंदिर बांधू नका हॉस्पिटल बांधा हा सल्ला काही पटत नाही. हॉस्पिटल बांधाच पण त्या साठी मंदिर नको हे काय ?

In reply to by सुबोध खरे

आपल्याला बर्‍याच गोष्टी माहीत आहेत हे खरं आहे. पण आपण अनेक कायदे करतो, बदलतो हे पण आपल्याला माहीत असेल. असाच हा कायदा बदलून देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 19/04/2021 - 20:18
देवस्थाने लोकाभिमुख करता येऊ शकतात. हिंदू देवालयांवर सरकारी नियंत्रण आहे तसे इतर धर्माच्या देवालयांवर नाही. त्यांना प्रथम विचारा कि आपण येत असलेल्या पैशाचा विनियोग धर्मप्रसार सोडून इतर चांगल्या कामासाठी का करत नाही? तसेच सरकारला हे विचारा कि हिंदू देवालयांकडे पैशाचे आपण काय केले? आणि त्या पैशाचा सुविनियोग करता येत नसेल तर हिंदू देवालयांवरील सरकारचे नियंत्रण तरी हटवा हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब 19/04/2021 - 20:54
हे जर करता येत नसेल तर फुकाचा कळफलक बडवून आपण नक्की काय निष्पन्न करताय?
निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुक लोकांसाठी स्क्रिप्ट लिहितायेत

In reply to by सुबोध खरे

बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो. आपणही शेवटी तेच केलं. अशा गोष्टीतून बाहेर पडून माणूस म्हणून विचार करू. कोणी मागासलेले असेल तर तो का मागासलेला? मला पण मागासलेला असू द्या, असं आपण म्हणाल का? आपण माणूस म्हणून जगू या. ज्याला मागासलेले रहायचे असेल तिथं आपला इलाज नाही.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 20/04/2021 - 13:40
बोलता येण्यासारखं पुढे काही नसलं की जो तो शेवटी हिंदू मुसलमान वर येतो. बोलण्यासारखं/ लिहिण्यासारखं भरपूर काही आहे. तुमच्या प्रत्येक विधानाच्या चिंध्या उडवता येतील इतका भंपक लेख आहे. सध्या मी केवळ त्यातील एक भाग घेऊन लिहिलंय हौसच असेल थोडा धीर धरा

In reply to by सुबोध खरे

बोला. स्वागत आहे. पण मुद्दयाचं बोला. हिंदु मुसलमान वर येऊन चर्चा थांबवू नये. तुमची पहिली प्रतिक्रिया चांगली होती. वैचारिकही होती. नंतर तुम्ही मुद्दे सोडून शेवटी धर्मावर आलात. असो.

मदनबाण 18/04/2021 - 19:26
ठाणे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची अतिशय चांगल्या पध्दतीने काळजी घेतली जात असल्याचं समजतं. ठाणेकरांसाठी असलेले जम्बो कोविड सेंटर धूळखात, ठाणेकरांची मात्र बेडसाठी वणवण :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Mogudu

In reply to by मदनबाण

सॅगी 20/04/2021 - 21:21
कोरोनाच्या सुरवातीच्या काळातच, रेल्वेने आपल्या काही कंपार्टमेंट्सचे रुपांतरण हॉस्पीटलच्या वॉर्डमध्ये केले होते. सध्याच्या काळात, बेड्सची कमतरता असताना या कंपार्टमेंट्सचा उपयोग करून घेतला गेला का? न्युज मध्ये कुठेच दिसले नाही.

सतिश गावडे 18/04/2021 - 20:37
सरांचे विचार छान आहेत. मात्र ते व्यवहारात उतरण्याची शक्यता शुन्य आहे. त्यामुळे एक छान निबंध यापलीकडे या विचारांचा उपयोग नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज

हस्तर ·

चौथा कोनाडा 07/12/2020 - 21:09
छानच ! आमच्या चिंचवडच्या सहकारी कलाकारांनी काल हा लघुपट दाखल केला आहे. छान बनवला आहे. Warrior @ 80 Documentary and Short Film Competition Entry No : RWT209 : Director - Akash Fuke

चौथा कोनाडा 07/12/2020 - 21:09
छानच ! आमच्या चिंचवडच्या सहकारी कलाकारांनी काल हा लघुपट दाखल केला आहे. छान बनवला आहे. Warrior @ 80 Documentary and Short Film Competition Entry No : RWT209 : Director - Akash Fuke
लेखनविषय:
लेखनप्रकार
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त योद्धा @ ८० अजूनी चालतोची वाट डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२० सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/- व या सोबत अजून २० रोख बक्षिसे स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध ! आदरणीय पवारसाहेबांचा झंझावात आपल्या कलाकृतीतून उमटू द्या ! या स्पर्धेत सहभागी व्हा !