मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था
In reply to हां करा सारवासारव by सुबोध खरे
In reply to २०१९ ला घडले नाही पण त्यांनी by आग्या१९९०
In reply to नक्की काय घडले नाही २०१९ ला by चौकस२१२
In reply to ध्रुव राठी ह्यांच्यासारखे by आग्या१९९०
In reply to ध्रुव बाळाला जर्मनीत राहून by चौकस२१२
In reply to त्याची रिसर्च टीम आहे. तो एक by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्यांना रिसर्च काय चीज आहे हे by आग्या१९९०
In reply to ध्रुव बाळाला जर्मनीत राहून by चौकस२१२
In reply to तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून by कॉमी
In reply to हो पण मी त्या दउप रव राठी by चौकस२१२
In reply to हो पण मी त्या दउप रव राठी by चौकस२१२
In reply to त्याचं पैसा मिळवणं by सर टोबी
In reply to तुम्हाला ऑस्ट्रेलियात बसून by कॉमी
In reply to अपेक्षित प्रतिसाद, कौमी , by चौकस२१२
In reply to नीट न वाचताच प्रतिसाद देणे हा by सुबोध खरे
भाऊ आपले म्हणणे संयमपणे मांडतात हे सोडलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नसते.मला वाटतं की भाऊ तोरसेकर राजकीय परिस्थिती कशी पहावी ते श्रोत्यांना उलगडून सांगतात. निदान श्रोत्यांना स्वत:चं मत कसं बनवावं तेव्हढं तरी समजतं. भले ते भाऊंशी जुळो वा ना जुळो. याउलट इतर तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं ऐकून श्रोत्यांच्या मनाचा गोंधळ उडतो. त्यांना मत काय बनवायचं हेच समजेनासं होतं. त्यामुळे भाऊ लोकप्रिय आहेत. -नाठाळ नठ्या
In reply to भाऊ तोरसेकर लोकप्रिय का .... by नठ्यारा
In reply to तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं by सर टोबी
In reply to उडालाच की गोंधळ by नठ्यारा
In reply to तथाकथित पत्रकारांची तथाकथित विश्लेषणं by सर टोबी
In reply to भारत हा हुकूमशाहीच्या by चौकस२१२
In reply to हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल by अमरेंद्र बाहुबली
In reply to हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारत हा हुकूमशाहीच्या by चौकस२१२
In reply to ते by सर टोबी
In reply to त्यांना फुरोगामीत्वाची by सुबोध खरे
In reply to ओक्के by सर टोबी
In reply to मी करेन कि उपचार. by सुबोध खरे
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by अमरेंद्र बाहुबली
मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू आहेतआधी फुरोगाम्यांना तर थोडा आराम पडू द्या. २०२९ ला अजून पाच वर्षे आहेत!
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by कांदा लिंबू
In reply to मनूवाद्यांवरील उपचार कसे सुरू by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to सालं, आमच्या मावळ मतदार संघात by चौथा कोनाडा
In reply to मध्यम वर्गी साठी केलेच काय ? by कपिलमुनी
In reply to मध्यम वर्गाने by चौकस२१२
In reply to सध्या माझे भाजप समर्थक मित्र by आग्या१९९०
In reply to माझे कांदे! by चौकस२१२
In reply to मध्यम वर्गाने by चौकस२१२
In reply to काही तरी बढाया मारून by सर टोबी
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to काही तरी बढाया मारून by सर टोबी
जे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे त्यातले किती रस्ते थेट गावपाड्यापर्यंत झाले आहेत आणि टोलमुक्त आहेत?थोडा कालावधी तर हवाच ना टोब्या?. ५०/६० वर्शाचा बॅकलॉग भरुन काढायला वेळ लागणारच. सरकारतर्फे कामे करण्याचा प्रयत्न चालु आहे की नाही हे महत्वाचे असे आमचे मत. "We are now opening ethanol pumps," Gadkari further said and added that it would also empower Indian farmers to double up as 'urjadaata' (energy producer) while being 'anndaata' (food producer) as ethanol fuel can be produced from crops like sugarcan... नितिन गडकरी Read more at: https://www.deccanherald.com/india/indias-road-infrastructure-to-match-us-in-next-5-years-transport-minister-nitin-gadkari-2818886 विमानतळांची संख्या २०१४ मध्ये ७४ होती ती आता १४८ झाली. आता एखादा "आम्हाला बुवा लाल परीच परवडते' म्हणू शकतो पण आम्ही १२-१५ तास रेल्वे प्रवास करण्यापेक्षा विमानप्रवास पसंत करतो असे म्हणणारेही लाखात आहेत म्हणूनच मुंबई-दिल्ली,दिल्ली-चेन्नई,पुणे-बेंगळूरु वगैरे फ्लाईट्स बहुतेकवेळा सगळ्या भरलेल्या असतात.
In reply to थोडा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
विकास करतांना प्राथमिकता नावाचा काही निकष असतो कि नाही?मग आय आय टीज, आय आय एम्स, इस्रो हे तरी कशाला हवे होते? अणु प्रकल्प तरी कशाला केले?आय आय टी खरग्पूरसाठी रशियाकढुन कर्ज घेतले होते. आय आय एम अहमदाबाद्साठी हार्वर्ड्/एम आय टीशी बोलणी करुन कर्ज घेतले होते. हाच खर्च तेव्हा प्रथमिक शिक्षणावर केला असता तर परिस्थिती जास्त सुधारली असती ?की नसती? निवडुन आलेले प्रत्येक सरकार आपली धोरणे ठरवते आणी राबवते. ७०च्या दशकात राजधानी एक्स्प्रेस तरी कशाला चालु केल्या होत्या?मुंबई-दिल्ली साधारण ट्रेन-२५० रुपये तर राजधानी ७५० रुपये(हे ८०च्या दशकातले दर आहेत). ही राजधानी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन निघाली की मग बोरीवली/विरार गच्च भरलेल्या गाड्यांपेक्षा राजधानीला प्राधान्य दिले जायचे.
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to काय माई by सर टोबी
In reply to सर जी by सुबोध खरे
In reply to संगणक आले तेंव्हा त्यांनी धाय by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to सर जी by सुबोध खरे
In reply to तुम्हाला मुद्दा समजावून by सर टोबी
In reply to कोविडच्या काळात मुंबई by सुबोध खरे
In reply to ०१०२९/०१०३० या क्रमांकाने by सुबोध खरे
In reply to सह्याद्री एक्सप्रेस by सर टोबी
पण तो सभ्यपणाचा भाग झाला नाही कालिहिण्याच्या आधी विचार करणे लिहिण्याच्या नंतर विचार करणे यातला सभ्यपणा कोणता?
In reply to सह्याद्री एक्सप्रेस by सर टोबी
In reply to काही तरी बढाया मारून by सर टोबी
In reply to नकारत्मक बघायचे आहे तर कोण काय करणार , by चौकस२१२
In reply to टाटा महिंद्रा तर मोठे उद्योग by चौकस२१२
In reply to ह्या विषयावरील, तुमचे सगळे मुद्देसूद प्रतिसाद आवडले.... by मुक्त विहारि
In reply to भुके नंगे रहेंगे ! राहुल जी by अहिरावण
भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!अरे देवा! त्यांच्यावर आता ही पाळी आलीय? एकेकाळी ते आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे ! असं म्हणायचे.
In reply to भुके नंगे रहेंगे ! राहुल जी by अहिरावण
भुके नंगे रहेंगे ! राहुल जी को जिताएंगे !!क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?
In reply to भुके नंगे रहेंगे ! राहुल जी by गवि
In reply to क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !! by अहिरावण
In reply to क्रोनॉलोजी सुधारली म्हणजे by गवि
In reply to क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !! by अहिरावण
क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !!काय अहिरावण हे? गविंचं म्हणणं पटकन कळलं नाही तुम्हाला? पहा, रागांच्या नामोच्चाराने कशी भल्या भल्यांची भंबेरी उडते ते!
In reply to क्रोनोलोजी सोडा ! रिदम बघा !! by कांदा लिंबू
In reply to भुके नंगे रहेंगे ! राहुल जी by गवि
क्रॉनोलोजी चुकतेय का अगदीच?येक नंबर, गवि!
भाजपेयींनी संगणकाला विरोध म्हणून बैलगाडी यात्रा काढली होती ना?? आता भांडवलशाहीचे ठेकेदार बनले.मला काहीतरी वेगळंच सापडलं. वाजपेयी पेट्रोल व रॉकेलच्या भडकत्या किंमतींच्या विरोधात रोष प्रदर्शित करण्यासाठी इ.स. १९७३ साली बैलगाडीतनं संसदेत दाखल झाले होते. त्याचा राजीव गांधींच्या संगणकीकरणाशी ( इ.स. १९८५ नंतर ) कसलाही संबंध नाही. संदर्भ : https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-why-atal-bihari-vajpayee-arrived-parliament-bullock-cart-1699474-2020-07-11 -नाठाळ नठ्या
In reply to संगणकास विरोध म्हणून बैलगाडी .... ? टोटल लागंत नाय ! by नठ्यारा
In reply to अवांतर : बैलगाडीवर आक्षेप का by नठ्यारा
In reply to सोलापूरच्या अरुण by रामचंद्र
In reply to +१ by गवि
In reply to बरोबर by हणमंतअण्णा शंक…
In reply to +१ by गवि
In reply to सर्व वाचकांना आणि प्रतिसाद by विवेकपटाईत
महाराष्ट्र विधान सभेत 66 टक्के मतदान झाले विशेष म्हणजे. ५ पर्यंत कमी मतदान होतं नी पुढील एका तासात अचानक ७ ते ८ टक्क्यांनी वाढलं. विश्वगुरू मोदीजींच्या राज्यात काय काय चमत्कार होतात नाही?In reply to महाराष्ट्र विधान सभेत 66 by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to खरं आहे. by श्रीगुरुजी
In reply to अगदी अगदी.... by मुक्त विहारि
In reply to आकडेवारीनुसार विश्लेषण केले by श्रीगुरुजी
In reply to ४ ते ५ वेळा आयोगाने वेगवेगळी by अमरेंद्र बाहुबली

In reply to राज्यात इव्हिएम विरोधात by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुम्ही डोक्यावर टापशी बांधून by श्रीगुरुजी
In reply to मविआ पक्षांची. - चूक. by अमरेंद्र बाहुबली
In reply to लोकशाहीची चूक by वामन देशमुख
In reply to मनुवाद्याना by अमरेंद्र बाहुबली
In reply to सारखे कुठेही संताजी-धनाजी by वामन देशमुख
In reply to राज्यात इव्हिएम विरोधात by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुम्हाला "उबाठा" सेना असे म्हणायचे आहे का? by मुक्त विहारि
जाऊ द्या ! त्यांचं आपलं