भंडारा ते पुणे कारण काय
महाराष्ट्र भंडारा जिला दवाखाना येथे बारा बालगोपाल आगीत मृत्युमुखी पडले ते केवळ निष्पाप जीव आणि ज्यांनी अजून डोळे उघडले नाहीत तोच कायमचे मिटले
हा एक विचार येतो कि आग यंत्रणा येथे का असू नये किंवा जर असली तर कर्मचारी झोपी गेले होते का आणि यांची चौकशी कधी होणार
हि आग शमते नाही तोवर गेल्या काही दिवसांपूर्वीची हि घटना आहे तर पुणे येथे सिरम मध्ये आगीत भर दुपारी सहा कामगार आगीने मेले
सिरम सारख्या अतिशय महत्वाच्या जागी पुण्यात हि आग लागते याला मिपा वाचकांचे उत्तर काय असावे ----
वर्गीकरण
प्रतिक्रिया
असणार कशी ? रेगुलेशन हजार
दोन्ही आगी जानेवारी २०२१ मध्ये
भंडारा घटना १० जानेवारी २०२०
रहिवाशांची जबाबदारी आहेच
कारण काय ?
सिरम मधल्या आगीत कॉर्पोरेट
एकंदरीत आग लागू नये म्हणून
मंगळ- हर्षल अंशात्मक युती
मंगळ- हर्षल अंशात्मक युती
मंगळ- हर्षल अंशात्मक युती
हि युती काय महाराष्ट्राच्या