मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

वामन देशमुख · · काथ्याकूट
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227525 वाचनखूण प्रतिक्रिया 616

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Tue, 01/22/2019 - 21:56
काँग्रेसच्याही आधी 600 वर्षे कुणी ना कुणी हिंदुत्ववादी राजे आयोध्येवर होऊन गेले असतीलच ना ? ते नकाशा रंगवून मोघलांना पाणी पाजले , वगैरे , त्या नकाशात अयोध्या नव्हती का ? मागच्या पुढच्या सगळ्या राजवटीनी गप्प बसले , तर त्यावर सगळे गप्प , अन काँग्रेसने निदान दार तरी उघडून दिले , तर काँग्रेसच दोषी ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 01/23/2019 - 09:32
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव Wed, 01/23/2019 - 20:34
आपल्या (कुठल्याही प्रकारच्या) अधोगतीला इतर धर्मीयांना जबाबदार ठरवणं हा हिंदुंचा मागासलेपणा आहे. आमच्या वैदीक विमानांचे (खरे-खोटे देव जाणे) डॉक्युमेण्ट्स जाळले, आमची विद्यापिठं जाळली, आमची मंदीरं लुटली, आमचे लोकं बाटवले, आमच्या देशाची फाळणी केली... अरे.. तुम्ही काय करत होते हे सगळं होत असताना... लाज वाटली पाहिजे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 23:31
कॉंग्रेसच्या नावाने बोंबा मारणारच ! कारण मुसलमानांनी वेगळा देश मागीतला आणी कॉंग्रेसने तो दिला मग बाबरी सारख्या जागेवर त्यांचा हक्क रहातच नाही पण कॉंग्रेसचे हलकट नेते पाकीस्तान सारखा वेगळा देश दिल्यावर उरलेल्या देशातल्या सगळ्या वर मुसलमानांचा प्रथम हक्क आहे अस मानतात व ओपनली बोलतात !! ह्या कॉंग्रेसी मध्ये एकही दम असलेला नेता नव्हता ज्यांने ह्याचा जाब विचारला !! मतांसाठी ईतके मिंधे लोक कधी पाहिले नाहीत !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Tue, 01/22/2019 - 23:47
इतके आहे तर कशाला काँग्रेसपासून मंदिराची अपेक्षा ठेवायची? अडवाणी फुस्स झाले , वाजपेयी फुस्स झाले , आता लवकर मोदी, योगीकडून बांधून घ्या, नैतर कालचक्र फिरून पुन्हा त्रेतायुग अवतरायचे ,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Wed, 01/23/2019 - 00:59
भाजपाचे नेते फुस्स झाले तर होउ द्या तुमचा अख्खा कॉंग्रैस पक्षच ढुस्स झालाय ते बघा आधी !! दुसर्याच वाकुन बघताना तुमची मान मोडायची !!

In reply to by डँबिस००७

अर्धवटराव Fri, 02/01/2019 - 18:39
पण पाकिस्तान काँग्रेसने नाहि तर हिंदुंनी दिला. अयोध्या, काशि, मथुरा, सोमनाथ... यांची रक्षा हिंदुंना करता आलि नाहि. सगळी जबाबदारी हिंदुंवर येते, काँग्रेसवर नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

Blackcat Fri, 02/01/2019 - 19:30
सहमत. पेन्शनर राजे महाराजे ह्यांच्यावरही जबाबदारी येते, १९४७ साली हिंदू राजाना पत्रे धाडली होती की भारत हे हिंदू राष्ट्र नसेल , त्यामुळे भारतात सामील होऊ नका, त्रावणकोर व अशा अनेक राजाना अशी पत्रे कुणी धाडली होती ? https://www.google.com/search?q=travankor+savrkar&oq=travankor+savrkar&aqs=chrome..69i57j0.10451j0j4&client=ms-android-fih&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8

प्रसाद_१९८२ Tue, 01/22/2019 - 18:38
त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे, -- -- मग निवडणुक आयोगाने ई. व्ही. एम. हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते, तेंव्हा ही कॉंग्रेसी पिलावळ कुठे लपली होती ? तेंव्हा घ्यायचे की आव्हान. आता परदेशात जाऊन भारतीय निवडणुक आयोगाची बदनामी करण्यात काय अर्थ आहे. -- या कॉंग्रेसी नेते/समर्थकांचा मेंदु बहुतेक गुडघ्यातच असावा. जर सत्तेत नसून २०१४ साली भाजपा मतदान यंत्रे हॅक करुन विजय मिळवू शकला तर आता केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही तीन राज्याच्या निवडणुका कश्या काय हरला. ऐवढा विचार करण्याइतका ही मेंदू ह्या लोकांच्या डोक्यात नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Tue, 01/22/2019 - 19:13
हो, लोकही जागृत झाले आहेत , मशीन , वाहन यावर लक्ष ठेवतात , बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 20:36
बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत की हे सगळे कॉंग्रेसचेच लोक आहेत !!

डँबिस००७ Tue, 01/22/2019 - 21:49
Sea Vigil: India kicks off largest-ever coastal defence exercise to test steps taken since 26/11 २६ /११च्या मुंबई हल्ल्या नंतर अश्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारीची चाचपणी १० वर्षांनतर सुरु झालेली आहे . कॉंग्रेस सत्त्येत असताना फक्त मोठ्या बाता ठोकल्या, ग्राउंड लेव्हलला एकही तयारी केली नाही ! वायुदलाला युद्ध सज्ज विमान, ह्या कॉंग्रेसला १२ वर्षांपर्यंत घेउन देता आल नाही त्यांच्याकडुन आणी काय अपेक्षा असणार ? पाकीस्तान कडुनच पंत प्रधान हटवण्याची मदत मागायला मात्र हे कॉंग्रेसवाले पुढे !!

In reply to by डँबिस००७

Blackcat Wed, 01/23/2019 - 06:41
पाकिस्तानचीही गम्मतच की. काँग्रेसकाळात दोन चार युद्धे होऊन पाक म्हणते, काँग्रेसच पाहिजे आणि मोदी काळात एकही युद्ध नाही ,तरी पाकला भाजपा नको

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 01/23/2019 - 09:34
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

ट्रम्प Wed, 01/23/2019 - 17:28
2019 मध्ये अपयशाचे खापर डोक्यावर फुटायला नको म्हणून बहिणी ला ऊ प्रदेश च्या सरचिटणीस पदी नेमणुक करून टाकली . हा महाभाग आता पर्यन्त बैकफुट वर सुद्धा खेळत नव्हता , सदनकदा थर्डमैन बावउंड्री वर फील्डिंग करत होता आणि आता फ्रंटफुट वर खेळण्या च्या गमजा = ) = )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Wed, 01/23/2019 - 20:48
अहो !तुम्हाला मुद्दा नीट कधीच समजत नाही का ? !!! पुन्हा एकदा गांधी घरान्यातिल वारसदार 135 करोड़ लोकांच्या उरावर बसायला येत आहे , ते सुद्धा वध्रा नाव न लावता ( जाणीवपूर्वक मीडिया वाले गांधी उच्चारत आहेत ) पूर्वीची जनता अशिक्षित , गरीब होती म्हणून गांधी चलानी नाण्याच्या मागे धावायची !! आता तसे नसताना 2019 मध्ये स्वतःच्या ताकतीवर खान्ग्रेस ला बहुमाता पर्यन्त नेउ शकण्याची खात्री नसल्यामुळे पप्पू शेठ अजुन एक गांधी भारतीय जनतेच्या डोक्यावर बसवत आहेत , आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय ?? अरे रे !!! किती ही गुलामगिरी !! गांधी घरण्या व्यतिरिक्त एक ही नेता त्यांना उत्तर प्रदेश सरचिटणीस म्हणून नेमता येवू नये ? म्हणजे दोनच शक्यता , एकतर बाकीचे आता त्या लायकीचे राहिले नाही किंवा घराणेशाही पुढे दामटने .

In reply to by ट्रम्प

Blackcat Wed, 01/23/2019 - 22:14
गान्धी घराण्याला सध्या खच्चुन ३ वारस आहेत , सोनिया, राहुल अन प्रियान्का, कॉम्ग्रेस पक्शात अन देशात ढीगभर खुर्च्या आहेत, कुणीही कुठेही बसु शकतात. प्रियान्का पुढे आली की भ्रुणह्त्या कराय्ला भाजपीय अश्व्त्थामे पुढे येणार हे अपेक्शितच होते. तुमचे लेखन स्वातंत्र्य अबाधित आहेच.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Wed, 01/23/2019 - 22:44
काय ब्ल्याक क्याटराव परीवाराची री ओढणार्‍यांना त्यांचे वारसपण नीट मोजता येत नाहीत , प्रियांका गांधींना कळवावे लागेल बरे का ! १) सोनीया गांधी आता रितायरमेंटला आहेत असे म्हणतात वय ७२ म्हणजे राजकारणात खूप नाही तरीही आता राणी पदा पेक्षा राजमाता पदात रस असण्याची शक्यता अधिक नाही का ? पण तरीही परिवार भक्तांना त्यांना मोजावेच लागते हेही खरे. २) राहुल गांधी ३) राहुल गांधींनी विवाह केल्यास त्यांची होऊ शकणारी पत्नी ४) राहुल गांधींना मुले झाल्यस त्यांची मुले ५) प्रियांका वड्रा ६ ) रॉबर्ट वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ७) रेहान प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ८) मिराया प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) राहुल गांधी , रेहान किंवा मिराया वड्रा निपुत्रिक राहीले तर ९) मनेका संजय गांधी १० ) वरुण संजय गांधी ११) यामिनी वरुण गांधी १२) वरुण गांधींची भविष्यात होऊ शकणारी मुले आता वरुण गांधी ब्रँच निपुत्रिक राहीले तर वड्रांचे इतर नातेवाईक एवढे सगळे असताना तुम्हाला केवळ दोन तीनच नावे आठवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (सॉरी परिवाराचा) एवढा घोर अपमान ?

In reply to by माहितगार

Blackcat Wed, 01/23/2019 - 22:48
सध्या काँग्रेसमध्ये असून सज्ञान, निवडणूकपात्र इतकीच मोजली , जावइ हा लाडका असला तरी तो तिकडचा असतो , म्हणून वदराला धरले नाही, मनेकाबाई भाजपात आहेत , त्यामुळे तिकडचे धरले नाहीत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Wed, 01/23/2019 - 23:07
जावै बापूंना तिकडचे आणि मुलांना अज्ञानि म्हनता काय ? तुम्ही आतून भाजपाला फुटले का काय ? काँग्रेस परिवार भक्त हो ब्ल्याक क्याटरावांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव प्रियांका मुआडम कडे पाठवावा

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार गुरुवार, 01/24/2019 - 18:15
ब्ल्याक क्याटराव चुक्याच तुम्हारा, रैहानरावास्नी १८व वरीस लागण्याच्या आसपास दिसत्यात. धाकल्या मालकांस्नी असं विसरून कसं चालन ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud गुरुवार, 01/24/2019 - 17:52
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल

In reply to by lakhu risbud

माहितगार गुरुवार, 01/24/2019 - 18:25
देशाच्या राष्ट्रीय आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा कुठे करायचा असतो ?

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क गुरुवार, 01/24/2019 - 05:02
निर्मला सीतारामन यांनी राफेलच्या आरोपांना संसदेत उत्तर दिले म्हणून मोदी स्वतःला वाचवण्यासाठी एका स्त्रीला पुढे असा आरोप आत्ताच तर रागाने केला होता. मग आता प्रियंकाला पुढे करणे हे एका स्त्रीच्या मागे लपणे का नाही? स्वतःला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून घोषित केल्यावर युपी मध्ये हरायची भीती वाटते आहे काय? एवढंच नव्हे तर अमेठीमधून पण हरायची भीती वाटते म्हणून ३ सीट्स वरून लोकसभा निवडणूक लढणार आहे म्हणे.

In reply to by ट्रेड मार्क

Blackcat गुरुवार, 01/24/2019 - 09:50
राष्ट्रीय अध्यक्ष पद आहे , मग पुन्हा दुसरे पद दुसर्याला द्यावे लागेल ना ? तुम्ही तुमच्या भाजपाच्या फळ्या शोधा

ट्रम्प गुरुवार, 01/24/2019 - 07:48
ब्लैककैट राव !!! गोर गरीबाची सेवा करणाऱ्या इमामानां केजरीवाल सरकारने पगार वाढविला !!! आता हिंदू धर्मीय आगपाखड़ करणार . केजरी सरकार वर चाटूगिरि चा आऱोप करणार . पण त्या मूर्ख हिंदू लोकांना इमामाचे पवित्र कार्यच कळत नाही मुळीच !!!! येणाऱ्या सर्व लोकांना सर्वधर्म समभाव शिकवणे , त्यांच्या मनात अतेरिकी विचार येवू न देणे व देशप्रेम वाढावने, अतेरिक्यानां मुक्काम न करून देणे व आलाच तर ताबड़तोड़ पोलिसांना सांगणे , लहान मुलांना कट्टर धार्मिक न बनविता त्यांच्यात सायन्स ची गोडी निर्माण करणे , लहान मुलावर लैंगिक अत्याचार न होवू देणे , अशा प्रकारे चांगले संस्कार देण्याचे पवित्रकार्य बिचारा इमाम करत असतो अन ते सुद्धा किरकोळ पगारात . सध्यातरी दिल्ली सरकार ने या विषयावर आघाडी घेतली आहे पण लवकर च इतर राज्य सरकारे चाटूगिरी ( असे खडूस हिंदू म्हणतिल ) स्पर्धेत उतरतिल दिल्ली में बढ़ाई गई मस्जिदों के इमामों की सैलरी, अब हर महीने मिलेंगे 18 हजार रुपये http://nbt.in/yH3MPZ/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/24/2019 - 14:19
प्रियांका आल्याने काँग्रेस पक्षात जरा तरतरी येईल असे ह्यांचे मत. सारखे ते राहुलचे काळे जॅकेट बघायचा कंटाळा आलेल्याना आता बनारसी/पैठणी/मॅक्सी पाहता येईल. "डिट्टो इंदिरा' म्हणणार्यांची संख्या आता वाढेल असे आमचे मत. किंबहुना काँग्रेसला तेच हवे आहे.

ट्रम्प गुरुवार, 01/24/2019 - 21:12
महाराष्ट्रातील काँग्रेस चे धुरंधर नेते ज्यांनी ऊभी हयात सोनिया पुढे ' में आय कम इन म्याडम ? ' बोलत घालवली ते दोन्ही चव्हाण , शिंदे , विखे , थोरात , मुत्तेमवार हे मातब्बर आता इथुन पुढे प्रियंका ला ' में आय कम इन म्याडम ? ' म्हणणार का ? !!!!!!!. पण एक मात्र नक्की या लाचारा मध्ये साहेबांचे नाव कधीच नव्हते व इथुन पुढे ही नसणार !!! कारण त्यांनी वेळीच वेगळा घरोबा केल्या मुळे किमान आयुष्याची संध्याकाळ आत्मसन्मानने घालवतील ( हे मी पूर्णपणे शुद्धित राहून व रा कॉ चे मिपावरिल स्वंयघोषित प्रवक्ते यांना स्मरून लिहित आहे ).

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे Fri, 01/25/2019 - 09:53
खरं सांगायचं तर श्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेंव्हा किमान कोणी तरी नेता स्वाभिमानी आहे आणि केवळ गांधी घराण्यातील एकाशी लग्न केल्यामुळे गांधी आडनाव आणि राणीपद प्राप्त झालेल्या ( आणि अजिबात लायकी नसलेल्या) श्री सोनिया गांधी यांच्या (तथाकथित) नेतृत्वापुढे लोटांगण घालत नाही यामुळे त्यांच्या बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. परंतु पुढे सत्तेसाठी त्यांनी तत्वांना मुरड घालून केलेल्या तडजोडींमुळे त्यांच्या बद्दल च्या आदराला तडा गेला. आता हि जर ते तसेच "ताठ" राहिले तर हा आदर दुणावेल अन्यथा त्यांना पण इतर लोटांगण संस्कृतीच्या काँग्रेसी नेत्यांच्या रांगेतच बसवावे लागेल.

In reply to by सुबोध खरे

पवारांनी वेगळी चूल मांडण्यामागे 'सत्त्ता' हेच कारण होते रे सुबोधा. मध्यम-वर्गाचा आपणास पाठिंबा मिळेल व भाजपाचा परदेशी नागरिक्त्वाच्या मुद्द्यातील हवा आपसूक काढली जाईल असा विचार त्यामागे असावा. पण संगमा/तरिक अन्वर हे द्वितिय फळीतले नेते फक्त पवारांबरोबर गेले. १९८०/८१ च्या सुमारास "राख फासून हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही" ही पवारांनी केलेली गर्जना आठवते. त्यानंतर राज्यपातळीवर काँग्रेसमध्ये काड्या करून १९८६ मध्ये पवार मग 'स्वगृही'परतले.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/24/2019 - 21:53
India tests new anti-radiation missile to destroy enemy radars शत्रूच्या रडार आणि इतर विमान/मिसाईल हल्ल्यांपासून बचाव करणार्‍या प्रणालींना उद्ध्वस्त करणार्‍या सुखोई विमानांवर बसवलेल्या मिसाईल्सची यशस्वी चांचणी पुरी झाली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी, Barak long-range surface-to-air missile (LR-SAM) ची चांचणी पुरी झाली आहे. या दोन प्रणाली भारतीय सैन्याची हवाई भेदकता अधिकच वाढवणार आहेत.

डँबिस००७ Fri, 01/25/2019 - 08:36
Go Back to Italy’: Farmers protest against Rahul Gandhi during his visit to Amethi https://www.financialexpress.com/india-news/go-back-to-italy-farmers-protest-against-rahul-gandhi-during-his-visit-to-amethi/1453592/ अमेठी, रायबरेली मधुन गांधी परीवारातले वर्षोनवर्षे निवडुन येत आहेत पण ह्या दोन्ही जिल्ह्यात मुलभुत सुविधांचा विकास करायची तसदी सुद्धा गांधी परीवाराने कधीही घेतली नाही त्याविरुद्ध वाराणासी सारख्या जागेचा जो डोळे दिपवणारा विकास झालेला आहे त्या मुळे लोकांचे डोळे आता उघडले आहेत. येत्या निवडणुकीत हे स्पष्ट होईलच !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Fri, 01/25/2019 - 14:16
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Fri, 01/25/2019 - 15:19
बारामुल्ला जिल्हा अतेरिकी मुक्त झाला यात तुला खेद का व्हावा ? अरे भारतात राहतोस ना मग असले कुजके विचार का ? मिपावर कोणीतरी म्हणाले होते की ' काही लोकांना सन्मानने मांडवात पंगतीला बसवले तर त्यांची नजर मांडवा बाहेर पडलेल्या पव्हा वर असते ' अशी तुझी अवस्था आहे .

In reply to by ट्रम्प

Blackcat Fri, 01/25/2019 - 20:13
मी खेद झाला , हे कधी बोललो? हल्ली तशी प्रथा सुरू आहे , म्हणून विनोदाने बोललो,

उपेक्षित Fri, 01/25/2019 - 14:35
जल्ला मेला, अख्या धाग्यावर शाम भागवत यांचे प्रतिसाद सोडले तर काळी मांजर वाकुल्या दाखीवतीय आणि बाकीचे रथी-महारथी तिच्या माग तिला पकडायला धावत आहे असे चित्र बघाया मिळतंय. :) :) ;)

In reply to by उपेक्षित

एमी Sat, 01/26/2019 - 07:05
> काळी मांजर वाकुल्या दाखीवतीय आणि बाकीचे रथी-महारथी तिच्या माग तिला पकडायला धावत आहे असे चित्र बघाया मिळतंय. > =)) वाकुल्या दाखवणारी काळी मांजर आवडते ब्वा आपल्याला

In reply to by एमी

डँबिस००७ Sat, 01/26/2019 - 08:38
वाकुल्या दाखवणारी काळी मांजर आवडते ब्वा आपल्याला जरा जपुन रहा हो , वेगवेगळी रुपे घेणारा मारिच राक्षस आहे तो ! कधी शेळी तर कधी रैडा बनुन समोर येतो !! मिपावर त्याचे अवतार कार्य संपवण्याच काम संपादक मंडळी करत असतात !

The Man Who Predicted 2014 Indian Election Reveals Who Will Take The Throne In 2019 २०१४ पासून भारत आणि अमेरिकेतील निवडणुकांचे निकालांचे सतत यशस्वी अंदाज वर्तविणार्‍या व्यक्तीचा २०१९ च्या निवडणूकीचा अंदाज. त्याच्या विश्लेषणामागची कारणे समजाऊन घेण्यासाठी सर्व लेख मुळापासूनच वाचण्याची गरज आहे, म्हणून त्या उत्सुकतेला मारक अधिक मजकूर इथे देण्याचा मोह आवरला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित Tue, 01/29/2019 - 17:34
ह्या साहेबांबद्दल काही वेगळेच वाचायला मिळाले. हा तर भाजपचा चाटू भक्त दिसतोय. https://www.altnews.in/a-peek-into-the-online-world-of-gaurav-pradhan-a-compilation-of-misinformation/ ==== The World will be Ruled by Nationalists ह्या "Ruled" शब्दा मुळे भारतीय लोकांचा मूड चन्ज हाऊ शकतो. त्या ऐवजी Governed शब्द योग्य वाटला असता का? === बाकी डिसेंबर मधे झालेल्या 5 राज्यातील निकलांबद्दल त्यांचे काय मत होते, हे समजेल का?

70th Republic Day: 7 Abu Dhabi buildings to be lit in Indian tricolour भारताचे आंतरराष्ट्रिय पटलावर लक्षणियरित्या वाढलेले महत्व, विचारअंधत्व आलेल्या लोकांना दिसत नाही, त्याला इलाज नाही. पण ते अश्या व इतर अनेक प्रकारच्या रितींनी जगभर सतत व्यक्त होत असते. :)

Brightest star in South Asia: India to grow at 7.6%, says United Nations; Pakistan to slip संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, सन २०१९ मध्ये, दक्षिण आशियात ७.६% दराने भारत आर्थिक आघाडी सांभाळेल. (पाकिस्तानची अर्थव्यवस्था खालावर चालली आहे, हे काही फार मोठं गुपित नाही.) अर्थात या वरच्या दोन्ही अंदाजांमुळे मोदीविरोधकांचा पोटशूळ वाढेल, हे सुद्धा काही फार मोठं गुपित नाही. :) ;)

Blackcat Sat, 01/26/2019 - 21:09
26 जानेवारी कार्यक्रमात मोदी सरकारने राहुल गांधींना पहिल्या रांगेत खुर्ची दिली, गेल्या कार्यक्रमात 5 व्या रांगेत खुर्ची दिली तेंव्हा भौ तोरसेकरनी लेख लिहिला होता , आता पुन्हा लेख लिहितील का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

खरे तर, लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नसण्याइतके संख्याबळ नसले तरी, कॉन्ग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने, सरकारने मोठ्या मनाने दोन्ही वर्षे त्या पक्षाच्या अध्यक्ष्याला पहिल्या रांगेत जागा दिली, हे स्पृहणिय आहे. त्या वेळेस कॉन्ग्रेस अध्यक्ष असणार्‍या सोनिया गांधींना पहिल्या रांगेत जागा दिली होती. या वेळेस रागा कॉन्ग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांना पहिली रांग दिली. सिंपल ! गेल्या वेळेस रागा कॉन्ग्रेसचे उपाध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्यासाठी ५/६वी रांग ठीकच होती. कारण, त्या पदाला राजकिय शिरस्त्यात फारशी किंमत नाही. "केवळ आमच्या पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा आहे म्हणून पहिल्या रांगेत बसवा" असे म्हणायला बुरसटलेली, वंशवादी, गुलामी, विचारसरणी अंगात भिनलेली असायला हवी, जी अनेक वंशवादी राजकीय पक्ष आणि त्यांची मिंधी असलेली माध्यमे दाखवतात. :( Blackcat, सतत चुकीचा चष्मा लावल्यामुळे, मूलभूत राजकिय शिरस्त्यांसंबंधीही, तुम्ही "नकळत विसंगत विनोद" करण्याबाबत जगभर फेमस असलेल्या तुमच्या नेत्याशी स्पर्धा करू लागला आहात. ही प्रगती आहे की वैफल्याने आलेली अगतिकता आहे?... हे तुमचे तुम्ही ठरवा. =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डँबिस००७ Sat, 01/26/2019 - 22:49
गुलामी अंतःकरणात ईतकी खोलवर रुजलेली आहे की ईतके पुर्नजन्म झाले तरी जात नाहीय !! धनगाराकडुन एखाद औषध घ्या !!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Blackcat Sun, 01/27/2019 - 00:05
पण नेटवर खोटे लिहितानाही लोकांना खरे खोटे तपासण्याची गरज वाटत नाही आहे, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले , दिसेम्बर 2017 ला, प्रजासत्ताक 2018 , चा कार्यक्रम त्यांनतर होता , म्हणजे तेंव्हा ते काँग्रेसचे अध्यक्षच होते. जरा नेटवर दोन्ही तारखा तपासून तरी घ्यायच्या, ( बरोबर एक वर्षाने त्याच दिवशी , दिसेम्बर 2018 ला , तीन राज्याचे निकाल आले व काँग्रेस जिंकली ) आम्हाला गुलाम म्हणा , पण तुम्ही चुकीचा इतिहास लिहून कुणाचे दास्यत्व करताय ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Sun, 01/27/2019 - 00:21
प्रजासत्ताक 2018 च्या कार्यक्रमात सोनिया गांधी गेल्याच नव्हत्या , त्यामुळे त्यांना पहिल्या रांगेत बसवायचा प्रश्नच नव्हता . काँग्रेसचे नूतन अध्यक्ष म्हणून राहुल गांधीच गेले होते व त्यांना सहाव्या रांगेत जागा दिली होती, त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद 11 दिसेम्बर 2017 ला स्वीकारले, बरोबर 1 वर्षाने 11 दिसेम्बर 2018 ला 3 राज्यांचे निकाल आले व काँग्रेस जिंकली , म्हणून तारीख माझ्या लक्षात आहे .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गडबडीत लिहिलेल्या प्रतिसादात एका गोष्टीत थोडिशी सरमिसळ झाली, याबद्दल दिलगीर आहे, पण, तरीही खालील सत्ये सांगणे जरूर आहे... १. मी मांडलेला, प्रथेसंबंधीचा मूळ मुद्दा, १००% खरा आहे. "कॉन्ग्रेस अध्यक्ष" या कारणाने किंवा वंशपरंपरेने पहिल्या रांगेत बसण्याचा हक्क मिळत नाही. तो हक्क फक्त अधिकृत विरोधी पक्ष नेत्यालाच असतो... आणि सद्या कॉन्ग्रेस पक्ष, केवळ लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. पण, कॉन्ग्रेसकडे अधिकृत विरोधी पक्ष होण्याइतके संख्याबळ (१०% किंवा ५५ जागा) नाही. पूर्वी आणि आता या संबंधात जे काही महत्व कॉन्ग्रेसला दिले आहे, तो केवळ एनडीएचा भलेपणा/मेहेरबानी आहे." २. सन २०१८ साली, इतर अनेक विरोधी पक्षांच्या अध्यक्षांच्या बरोबरीचेच असलेल्या रागांना पहिल्या खुर्चीचा हक्क नव्हताच, हे त्यांना व त्यांच्या इतर अनुभवी व धुरंधर नेत्यांना पूर्णपणे माहीत होते. तरीही, त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे/रणनीतीप्रमाणे, "मला स्वतःला काहीच समस्या नाही (not bothered) असे म्हणत असतानाच, "Congress sources say it is the first time since independence that the party's chief was not assigned a front-row seat." असा बगलबच्च्यांकरवी गळा काढला होताच. म्हणजे, कॉन्ग्रेसला लोकसभेत कितीही कमी जागा मिळाल्या तरी, कॉन्ग्रेसच्या अध्यक्षाला (म्हणजे अर्थातच गांधी कुटुंबाला) जगाच्या अंतापर्यंत पहिल्या रांगेतली खुर्ची मिळालीच पाहिजे, ही सरंजामी मानसिकता त्या म्हणण्यात स्पष्ट होत होतीच. ( https://www.ndtv.com/india-news/not-row-1-or-4-rahul-gandhi-in-row-6-at-r-day-parade-congress-furious-1804982 ) थोडक्यात, आता सन २०१९ मध्ये रागांना दिलेली पहिल्या रांगेतली खुर्चीसुद्धा सरकारचा भलेपणा/मेहेरबानी होती; रागांचा हक्क नव्हता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Blackcat Sun, 01/27/2019 - 22:05
तुमच्या कोलांट्या उड्या मनमोहक आहेत, आधी बोलले , सोनियांना जागा दिली होती, राहुल जागा मागायला गेले , म्हणून सहाव्या रांगेत बसवले , मग बोलले , ते अधिकृत विरोधी पक्ष अध्यक्ष नव्हते , जे दिले ती मेहेरबानी. असो , तीच काँग्रेस , तेच पद , तोच राहुल , तेच मोदी , तोच दिवस अन जागा मात्र सहाव्या रांगेतून पहिल्या रांगेत. तुमचे नवे लॉजिक चालू द्या.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

वरचा प्रतिसाद वाचा मग स्वतःचा हा प्रतिसाद वाचा. मग कोलांट्याउड्या कोण मारतोय ते कळेल... अर्थात ते कळले तरी कबूल करण्याची दानत रागाभक्तांकडे नाही हे सर्वच माध्यमांत दिसत आहेच. बहुतेक, सत्य आणि तर्कशास्त्र म्हटले की बळजबरीने स्वतःची मती कुंठित करण्याची वरून ऑर्डर आहे! तेव्हा चालू द्या. शुभेच्छा !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Sat, 01/26/2019 - 22:46
तोरसकरांनी लेख लिहावा ईतकी राहुल गांधीची लायकी नाही !! मागच्या वेळेला लिहीलेला लेख हा मोदीजींनी निवडणुक न जिंकलेल्या राजकीय परीवाराच्या उत्तराधिकारीला कशी जागा दाखवली त्या बद्दल होता !!

Blackcat Sun, 01/27/2019 - 00:15
आपल्या टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून देशभक्तीचे डोस पाजणारी एस्सेल कंपनी अडचणीत. नोटाबंदीच्या काळात 3 हजार कोटी डिपॉझीट करणाऱ्या कंपनीसोबत एस्सेलचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये एस्सेल ग्रुप कंपन्यांचे शेअर्स धडाधड खाली कोसळले आहेत. ब्लूमबर्ग क्वींटच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे भाजपाचे राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा गोयल यांच्या एस्सेल ग्रुपला १४ हजार कोटींचा फटका शेअर बाजारात बसला आहे. http://www.maxmaharashtra.com/zee-group-shares-crash-on-report-of-money-laundering-post-notes-ban/30558/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Sun, 01/27/2019 - 15:05
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा आणि वैफल्य यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

गामा पैलवान Sun, 01/27/2019 - 15:21
काळीमाऊ,
गेल्या कार्यक्रमात 5 व्या रांगेत खुर्ची दिली तेंव्हा भौ तोरसेकरनी लेख लिहिला होता , आता पुन्हा लेख लिहितील का ?
अगं माझे मनीमावशे, कैत्रीच कै बोल्तेस गं तू! भाऊ तोरसेकरांचा लेख कशाला पाहिजे त्यासाठी? मी सांगतो एका वाक्यात :

मोदींना पप्पूस आपला प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून प्रमोट करायचंय.

तु.न., -गा.पै.

प्रसाद_१९८२ Sun, 01/27/2019 - 16:57
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारने पद्मविभुषण पुरस्काराने गौरविल्याने, कळव्याच्या बिग्रेड जितुद्दीन आव्हाड याच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन त्याने उभा महाराष्ट्र पेटवण्याची प्रतिज्ञा केली आहे. -- .. अन् जितेंद्र आव्हाड संतापले; म्हणाले, ‘महाराष्ट्र पेटवणार...’

In reply to by प्रसाद_१९८२

गामा पैलवान Sun, 01/27/2019 - 17:42
इंद्रियदास आव्हाडच्या अंगात शक्ती किती? ९०+ वय असलेल्या बाबासाहेब पुरंदऱ्यांना धमकावण्याइतकीच. काल शिवाजीमहाराजांच्या लोहगडावर मुस्लिमांनी धुमाकूळ घातला त्यावर आव्हाड काहीही बोलणार नाहीये. जिकडे शिवप्रभू फिरले तिकडे ठिकठिकाणी हागून ठेवलंय. आणि आव्हाड साहेब महाराष्ट्र पेटवायला निघालेत. फार सुंदर व ठळक प्रकारे आव्हाड स्वत:ची लायकी दाखवून देताहेत. -गा.पै.

In reply to by प्रसाद_१९८२

अर्धवटराव Mon, 01/28/2019 - 08:20
अ‍ॅच्युअल जाळपोळ करायचं बोलले नाहित साहेब. तसंही... आपल्याकडे जाळपोळ प्रकारात आता फार काहि नाविन्य राहिलं नाहि :(

In reply to by प्रसाद_१९८२

फारएन्ड Mon, 01/28/2019 - 20:14
ब्रिगेड व त्यांच्या मागाच्या राजकीय नेत्यांनी गेली दहा वर्षे पुरंदर्‍यांची जी बदनामी केली त्याची भरपाई २०१५ च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारापाठोपाठ या सन्मानानेही होत आहे हे चांगले आहे. धादांत खोटे आरोप गेली अनेक वर्षे सोशल नेटवर्क्स वर ब्रिगेड चे लोक पसरवत आहेत. स्वतःला लिबरल समजणार्‍या अनेकांचे याबाबतीत बोटचेपे धोरण सुद्धा त्यांच्या फायद्याचे ठरले होते. पण गेल्या काही वर्षात एका बाजूने बहुजन संघटनांना ब्रिगेड म्हणजे नवी सरंजामी व्यवस्था आहे हे कळून चुकले व ते दूर गेले, तर दुसरीकडून अनेक राजकीय नेतेही दूर होउ लागले. त्यामुळे सध्या एकूण हवा कमी झालेली दिसते. मात्र तेव्हा केलेले आरोप अजूनही सोशल नेटवर्क्स वर अधूनमधून दिसत असतात. काल एका पेपरच्या बातमीत यामुळे "मराठ्यांना" दुखावले आहे अशी बिनडोक बातमी वाचली. हे म्हणजे नेहरूंना नोबेल दिले तर हिंदू लोकांना दुखावले आहे म्हंटल्यासारखे आहे. ब्रिगेड सोडली इतर कोणालाच याबद्दल आक्षेप दिसत नाही.

ट्रम्प Sun, 01/27/2019 - 22:13
अतेरिकी ची केस लढणारा मजीद मेमन , आणि बेवड्या सारखे उलटसुलट बड़बड़ करणारा अव्हाड़ रा कॉ मध्ये आहे म्हणूनच राष्ट्रवादी महाराष्ट्रात बदनाम आहे , नाहीतर गेल्या 10 वर्षात कांग्रेस कुठल्या कुठे फेकली गेली असती आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक भक्कम पक्ष म्हणून उदयास आला असता . 2014 मध्ये अचानक भाजप ला एवढी मते कुठून भेटली ? राष्ट्रवादी आणि काँग्रेस वर नाराज असलेल्या मतदरामुळेच ना !!! ती मते पुन्हा रा कॉ कडे खेचुन आणण्यासाठी साहेबाना या दोघांना बाहेरचा रास्ता दाखवावाच लागेल . रागा जर शिवमंदिरात फिरून फिरून सौम्य हिंदुत्व दाखवत असेल तर साहेबांनी अल्पसंख्यक।मतांचा विचार न करता मजीद ला हाकलले पाहिजे ( आता तरी रा कॉ च्या आय टी सेल ची करड़ी नजर माझ्यावर नसेल !!!! ) साहेब पण त्या बेवड्या ला का डोक्यावर घेत आहेत हे समजत नाही , मिपावरिल राकॉ चे प्रवक्ते काही माहिती सांगतील का =) =)

प्रसाद_१९८२ Mon, 01/28/2019 - 10:46
अँटिग्वा सरकार म्हणतंय, चोक्सीमुळं आमची बदनामीच झालीय! -- मेहुल चोक्सीला आश्रय दिल्यामुळे आमचीच बदनामी झाली आहे. तो जितक्या लवकर अँटिग्वातून बाहेर पडेल तितकं चांगलं असं मत अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख सचिव लिओनेल 'मॅक्स' हर्स्ट यांनी व्यक्त केलं आहे. चोक्सीला अटक करण्यासाठी भारताची टीम कधी येते याची अँटिंग्वाच आतुरतेने वाट पाहत असल्याचा दावाही हर्स्ट यांनी केला आहे. - बातमी -- वरिल बातमी जर का खरी असेल तर, भारत सरकार काय मुहुर्त पाहातेय चोक्सीला परत आणायचा.

In reply to by प्रसाद_१९८२

गामा पैलवान Mon, 01/28/2019 - 12:44
प्रसाद_१९८२, मोदींना थेट वार करण्यापेक्षा फरपटयात्रा घडविण्यात अधिक रस असतो. तसंही पाहता जर मेहुलमामास अटक केली तर भारतातली न्यायालयं लगेच जामिनावर सोडतील. मग त्यापेक्षा फुटबॉलसारखा लाथाडून जगभर उडवलेला काय वाईट? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Blackcat Mon, 01/28/2019 - 14:48
मोदी येऊनही कोर्ट गुन्हेगारांना सोडत असेल तर मोदी येऊन नेमके काय साधले ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राज्यक्रांतीने राज्यसत्ता बदलते तेव्हा पूर्वीच्या सर्व गुन्हेगारांचे आणि त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांचे समूळ उच्चाटन करता येते, केले जाते. त्याविरुद्ध, लोकशाहीत सरकार बदलले की कॅबिनेट पूर्णपणे बदलते पण पूर्वी गुन्हेगारांच्या हातात हात घालून काम केलेले भ्रष्ट सरकारी बाबू, इतर सरकारी/निमसरकारी/स्वायत्त/इ संस्थांतील अधिकारी त्यांच्या पदावर तसेच असतात... त्यांना तडक हलवले तर निवडणूक हरलेले पक्ष, "लोकशाहीचा खून" असे म्हणून गळा काढतात, हे आपण गेली चार-पाच वर्षे बघत आहोच. हे घरभेदी लोक, आपल्या पदांचा गैरवापर करून, गुन्हेगारांना लपूनछपून मदत करतात, पुरावे लपवतात किंवा कमकुवत होतील असे बघतात, कोर्टातल्या केसेस सरकार हारेल अश्या गुप्त कारवाया करतात... हे सुद्धा उघड गुपीत अनेकदा माध्यमांतून समजून येतेच. मायकेल ख्रिश्चनमामाला पकडून आणल्यावर हितसंबंधियांचे वकील ताबडतोप त्याला भेटायला गेले होते, हे आठवत असेलच! :) वास्तविकतेकडे लक्ष देऊन, ५०-६० वर्षे साठलेली (किंबहुना, स्वार्थी हितसंबंधाच्या आधारांवर मुद्दाम निर्माण केलेली) ही घाण साफ करायला लोकशाहीत, काही वेळ लागणारच. पण, चिंता नको, ते काम गुप्ततेने आणि सावधगिरीने चालू आहे, याचा अदमास माघ्यमातल्या बातम्यांवरून दिसत आहेच. काय हे, ब्लॅककॅट. अगदी राजकारणाच्या बालवाडीत असलेल्याच्या बालबुद्धीला जे समजेल तेही तुम्हाला समजत नाही, असे लिहून स्वतःचे वारंवार हसे करून घेत आहात आणि "विचित्र-विनोदी विधाने करण्यात" तुमच्या लाडक्या नेत्याशी चढाओढ करत आहात! =)) =)) =)) *************** “Nobody will remain hungry and nobody will remain poor. The poor will get a minimum income directly into their bank account." असे विधान तुमच्या नेत्याने आजच केले आहे. गेल्या ७० पैकी जवळ जवळ ५० वर्षे सत्ता हातात असतान केवळ स्वतःच्या कुटुंबाची आणि बगलबच्च्यांची तुंबडी भरण्याचे काम केलेल्या पक्षाचा नेता, २०१९ साली सत्तेत आलो तर (या वेळेस १,२,३,...१० असे म्हणायला, बहुतेक, विसरून) लगेच देशातली गरीबी आणि भूक हटविण्याची घोषणा करतो, याहून अधिक मोठा काळा विनोद तो कोणता ???!!! :( :( :( २०१४ साली शेवटच्या दिवसांत अन्नसुरक्षा बिल आणण्याचा फार्स केला होताच, पण त्याला जनता भुलली नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकांत, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन त्यांची घोर फसवणूक केली आहे. या पुराव्याच्या पार्श्वभूमीवर, जनता हुशार होऊन, अश्या नेत्यांना त्यांची खरी जागा दाखवून देतीलच. *************** असो. हे सगळे नेहमीप्रमाणेच, पालथ्या घड्यावर पाणी असणार आहे. तेव्हा, हा प्रतिसाद इतर जनतेसाठी आहे आणि तुमच्यासाठी... फक्त शुभेच्छा ! =))

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Blackcat Mon, 01/28/2019 - 19:14
कोर्टाने शहाना सोडले , लोया केस क्लोज केली , बॉम्बवाले साधुबुवा , जोगीणी सोडल्या , तेंव्हा कोर्ट प्रामाणिक असते, मोदींचे निर्भय सरकार असते अन सलमान सुटला , 2 जी वाले सुटले की कोर्ट लाचखाऊ असते , मोदींचा काय सम्बमध ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

किती तो तिरळेपणा दृष्टीत, की समजूतीचा अभाव ? (तुमचे तुम्ही ठरवा ! =)) =)) =)) कोर्ट त्याच्यासमोर सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावरच कोर्ट निर्णय देते, हे तुम्हाला माहीत असेल अशी अपेक्षा आहे... ते तुम्हाला माहीत नसल्याचे कळल्यामुळे, आता सांगितले आहे, ओके?! :) म्हणजेच, जर भ्रष्ट बाबू किंवा तपासणी अधिकार्‍यांनी हेतुपुर्रसर अर्धवट, चुकीचे किंवा दिशाभूल करणारे पुरावे कोर्टासमोर सादर केले तर निकाल चुकीचा मिळणारच... यात कोर्टची चूक नसते तर यंत्रणेतल्या भ्रष्ट अधिकार्‍यांची असते... हा वरच्या प्रतिसादातला बालवाडीतल्या मुलाला समजेल असा बाळबोध अर्थ समजणे फार कठीण पडले तुम्हाला !!?? काय हे? तुमच्या हुशारीबद्दल किती चांगल्या-चांगल्या अपेक्षा-अंदाज केले होते आम्ही... दर प्रतिसादामागे ते सगळे अधिकाधिक धुळीला मिळवत आहात तुम्ही. :( =)) =)) एकंदरीत फारच विनोदी बुवा तुम्ही ! या विचित्र-विनोदी विधाने करण्याच्या तुमच्या सवयीबाबत मी वर केलेल विधान लगेचच इतक्या सबळपणे सिद्ध कराल असे वाटले नव्हते... पण तसे करून तोंडावर पडायची तुमच्या नेत्याची सवय अचूक अंगी बाणली आहे ! अभिनंदन आणि शुभेच्छा !! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Blackcat Mon, 01/28/2019 - 21:17
नेहरू , गांधी , काँग्रेस नैतर मग प्रशासन , भ्रष्ट कर्मचारी जबाबदार. मग तुमचे लोक निवडून येऊन करतात तरी काय ? पतंग उडवण्याचे काम का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ Mon, 01/28/2019 - 22:55
गरीबी हटाव म्हणत ७० वर्षे काढली आणि आता युवराज म्हणत आहेत, “Nobody will remain hungry and nobody will remain poor. The poor will get a minimum income directly into their bank account." मग पतंग उडवायचच काम कोण करत होत हे लक्षात आलेल असेलच ..............

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

नेहमीप्रमाणे सगळा प्रतिसाद वाचला नाहीच. कारण, बहुतेक "डोळे, कान आणि डोके" गच्च बंद करण्याची "वरून" आलेली ऑर्डर अगदी आज्ञाधारक बालकाप्रमाणे पाळणे चालू आहे. इतर काही चांगले जमत नाही तेव्हा निदान, असेच आमचे मनोरंजन चालू ठेवा... अगदी तुमच्या देवाप्रमाणे. =)) =)) =))

In reply to by प्रसाद_१९८२

Blackcat Mon, 01/28/2019 - 15:33
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) चुना लावून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. कारण, अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अँटिग्वा सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे. मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता हे दोघेही अनुक्रमे अँटिग्वा आणि किट्स या देशांमध्ये शरण गेले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी कॅरेबिअन बेटांवर जाणार होते. त्यासाठी भारताचे हे अधिकारी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते. मात्र, एका वृत्तवाहिनीवर बोलताना अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी सांगितले की, चोक्सी आता अँटिग्वाचा नागिरक आहे आणि इथले सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भारत सरकारचे कोणी अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची आपल्याला माहिती आपल्याला नाही. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pnb-scam-antigua-government-says-will-not-deport-mehul-choksi-to-india-1830682/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ट्रम्प Mon, 01/28/2019 - 17:14
MT: अँटिग्वा सरकार म्हणतंय, चोक्सीमुळं आमची बदनामीच झालीय! http://mtonline.in/8wjGpa/dga via @mataonline: http://app.mtmobile.in

ट्रम्प Mon, 01/28/2019 - 16:27
गांधी कुटुंबाला रायबरेली ची निवडणुकी जड़ जाण्याची शक्यता वाटते , ज्या प्रमाणे देशातील समस्या कड़े दुर्लक्ष केले तसेच रायबरेली कड़े . एका यूट्यूब न्यूज चैनल वाल्याने रायबरेली नागरिकांच्या मुलाखती अगदी खुमासदार आहेत . https://youtu.be/2TcfOiPz9X8

In reply to by ट्रम्प

डँबिस००७ Mon, 01/28/2019 - 20:44
आयला म्हणजे ह्यांचे प्रियांका वार्डा गांधी नामक ब्रम्हास्त्र सुद्धा फुस्स होणार !! प्रियांका वार्डा गांधी ह्यांना गांधी परिवाराचा सदस्य व गांधी परिवाराचा भावी नेता दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुब्रमनियम स्वामी मुळे गळुन पडलेला आहे. ह्या सुब्रमनियम स्वामी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींना पंत प्रधानाचा मुकुट घालता आला नाही !!

डँबिस००७ Tue, 01/29/2019 - 11:10
काळ्या मांजरीच्या लाडक्या शांतताप्रिय धर्माच्या लोकांनी भारत देशात घातपाती कारवाया करण्यासाठी कंबर कसलेली होती हे समोर येत आहे. आयएसआयएस ने भारतात आपली मुळे पसरवत आहे , पिण्याच्या पाण्यात विष कालवुन लाखो लोकांना एकाच वेळी मारण्याच काम करण्याचा उद्देश ह्या लोकांचा होता हे समोर आलेल आहे. अतिरेक्यांना विषप्रयोगासाठी पोहण्याचे प्रशिक्षण https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/swimming-training-to-is-terrorists-for-poisoning-lakes/articleshow/67728559.cms ठाणे आणि औरंगाबाद येथून अटक झालेल्या 'आयएस' या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांकडून एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारे जलसाठे लक्ष्य करण्यासाठी या सर्व दहा संशयितांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मुंब्रा येथून शनिवारी अटक करण्यात अतिरेक्यांना विषप्रयोगासाठी पोहण्याचे प्रशिक्षण आलेला तलाह हा पट्टीचा पोहणारा असल्याचेही उघड झाले आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात मुंब्रा आणि औरंगाबाद येथे छापे टाकून मझहर शेख, जम्मन खुठेऊपाड, सलमान खान, फहाद अन्सारी, मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काझी सर्फराज, मुशाहेदूल इस्लाम उर्फ तारेख, तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली. शनिवारी अटक करण्यात आलेला तलाह हा पाणबुडा असल्याचे 'एटीएस'ने म्हटले आहे. सलमान हा देखील पोहण्यात तरबेज असून, तो या सर्वांना कुर्ला आणि मुंब्रा येथे जलतरणाचे धडे देत होता. पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा या दहाजणांचा कट होता. त्यासाठी त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद येथील जलसाठे लक्ष्य करण्याचा कट रचला होता. पाणीसाठ्यात विष मिसळण्यासाठी गरज पडल्यास पोहता यावे यासाठी हे सर्व प्रशिक्षण घेत होते. एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये या सर्वांची पोलखोल झाली. 'सलमान आम्हाला फुटबॉल शिकवायचा', असे उत्तर नऊ जणांनी चौकशीत दिले. मात्र पोलिसांनी फुटबॉलचे नियम विचारले त्यावेळी सर्वांची बोलती बंद झाली. नियम सांगता येत नसल्याने हे सर्व खोटे बोलत असल्याचे उघड झाले. देशात पतंग उडवत असतानाही भाजपाच सरकार अतिरेक्यांना घातक कारवाया करण्या अगोदरच पकडत आहे ! मागच्या वेळेला मुंबईच्या हल्याच्या वेळेला भ्रष्ट काँग्रेसचे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार घोरत पडलेल होत हे सर्वांनी पाहीलेल आहे. जर मुंबई सारखे हल्ले परत व्हायचे नसतील तर भ्रष्ट काँग्रेसचे सरकार परत येता कामा नये. अन्यथा अल्ला मलिक !!

Blackcat Tue, 01/29/2019 - 14:46
जयपूर: 'जीएसटी'वर पुस्तक लिहीणारे अधिकारी सही राम मीणा यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या अटकेनंतर एसीबीने मीणा यांच्या निवास स्थानासह अन्य ठिकाणी छापे घातले. यावेळी एसीबीला सुमारे १०० कोटींचे घबाड सापडले. भारतीय महसूल सेवेतून सही राम मीणा यांना निवृ्त्त होण्यास अवघे सहा महिन्यांचा कार्यकाळ उरला होता. मीणा यांनी 'नीड ऑफ टॅक्स रिफॉर्म इन इंडिया' हे पुस्तक लिहीले आहे. एसीबीने मीणा यांच्या निवासस्थान व अन्य ठिकाणी छापा घातल्यानंतर अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. जवळपास २.२६ कोटी रुपयांची रोख रक्कम त्यांच्या घरी सापडली. त्याशिवाय विविध ठिकाणी ८२ प्लॉट, एक पेट्रोल पंप, मुंबईत एक फ्लॅट त्याच्या नावावर असल्याची नोंद अधिकाऱ्यांना आढळून आली. त्याशिवाय दागिने व इतर मौल्यवान वस्तू मीणा यांच्याकडे आढळून आल्या. सही राम मीणा सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मीणा हे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी तसे पत्रदेखील लिहीले होते. एसीबीने टाकलेल्या छाप्यात दोन पत्रे सापडली आहेत. एका पत्रात लहानपणापासून आपण संघाचे कट्टर समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर, दुसऱ्या पत्रात आपला धर्मनिरपेक्ष मुल्यांवर दृढ विश्वास असल्याचे नमूद करण्यात आले होते. दुसरे पत्र हे काँग्रेस नेत्यांना पाठवण्यात येणार होते. याआधी त्यांनी छबडा आणि गंगापूर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे समोर आले आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Wed, 01/30/2019 - 00:35
एका पत्रात लहानपणापासून आपण संघाचे कट्टर समर्थक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर, दुसऱ्या पत्रात आपला धर्मनिरपेक्ष मुल्यांवर दृढ विश्वास असल्याचे नमूद करण्यात आले होते.
:))) भारतातील धर्मनिरपेक्षता आणि परंपरावादी राजकारण्यांच्या मर्यादा या निमीत्ताने अधोरेखित झाल्या हे बरे झाले. बाकी पुर्वाश्रमीचे एक्साईज म्हणजे आताचे जिएसटी विभागाच्याच्या दृष्टीने अशा रकमांचे आकडे छाटछूट असावेत- केंद्रसर्कारचे असे खाते जिथे टेबल खालूनची चर्चा मुळीच होत नाही सरळ सरळ उघडपणे टेबलवरून मोकळेपणा असतो, बाकी खात्यांप्रमाणे लपवा लपवीच्या भानगडीत पडत नाहीत राजरोस आणि भक्कम- त्यांची क्षमता यापेक्षा अधिकच असेल. राजकीयसरकारे आली गेली यांना फर्क नही असो,

डँबिस००७ Tue, 01/29/2019 - 17:47
Cash-strapped Jet Airways forced to ground 4 planes over rising dues; flights hit https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/cash-strapped-jet-airways-forced-to-ground-4-planes-over-rising-dues-flights-hit/articleshow/67739912.cms NEW DELHI: Lessors have started grounding Jet Airways’ aircraft over mounting dues, affecting the cash-strapped airline’s schedule. Almost four to five planes were reportedly grounded at airports across India on Monday night itself due to which about 20 flights have been cancelled, say sources. On Monday night, some Boeing 737s — the mainstay of Jet’s operations were reportedly grounded at Delhi, Mumbai, Bengaluru and Chennai airports. “One plane was grounded at each of these places. Another plane has been grounded for some time as the lessor has started the repossession process,” said a source. The airline has been in talks with various players over the issue of payment delay but some lessors have now started the process of grounding planes over default. Jet's website says it has 123 aircraft in its fleet. However, due to mounting dues to lessors and maintenance organisations as well as a cash crunch to buy spares, a number of these planes have now been grounded. The airline is yet to reveal how many planes are operational. जागतिक विमान वहातुक मार्केट मध्ये भारतातले मार्केट खुप अ‍ॅट्राक्टिव्ह आहे. भारतात दर महिन्याला नविन विमानतळे उघडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खुप संधी उपलब्ध आहेत. दर रोज वेगवेगळ्या सेक्टरमधली विमाने भरभरुन जात असतात, ह्या पार्श्व भुमीवर जेट ऐअर वेज ची ४ - ५ विमाने आज उडण्यापासुन रोखण्यात आलेली आहे. १२३ वेगवेगळी विमाने असलेली भारतातली १ नं ची नागरी विमान वहातुक कंपनी आज तोट्यात चाललेली आहे. गुंतवणुकदाराना तसेच विमान लिज वर देणार्या, विमानचे मेंटेनेन्स करणार्या कंपनीला द्यायला जेट कडे सध्या पैसे नाहीत . जेट कंपनी वेगवेगळ्या नविन गुंतवणुकदारांकडे बोलणी करत आहे पण अजुन काही नक्की झालेले नाही. भारता सारख्या वेगाने वाढणार्या मार्केट मध्ये विमान कंपन्याना उत्तम संधी उपलब्ध आहे . त्याचा फायदा घेत स्वस्त, समाधानकारक सेवा देणारी पण त्याच बरोबर कमी रिसोर्सेमध्ये चालणारी कंपनी ह्या मार्केट मध्ये तग धरुन राहु शकेल.

Blackcat Tue, 01/29/2019 - 21:51
कल के टाईम्स में दो खबरें विचारणीय हैं: 1.यह कि मेहुल चौकसी को एन्टीगुआ की नागरिकता ,भारत सरकार से "क्लीन चिट "मिलने के बाद दी गई । 2. यह कि CAG ने बताया है कि 16-17 के बजट डाक्युमेंट में सबसिडी/जीडीपी रेशो 1.53 बताया गया है, जबकि असल में यह 2.21 होना चाहिए, क्योंकि सरकार ने सरकारी उपक्रमों से सबसिडी तो दिलवा दी, पर उसका एक लाख तीन हजार करोड़ रूपया नहीं चुकाया गया है । https://www.timesofindia.indiatimes.com/blogs/toi-editorials/avoid-a-fudge-budgets-tend-to-understate-deficits-which-leads-to-a-fresh-set-of-problems/ https://www.thehindu.com/news/national/mea-did-not-provide-adverse-information-on-mehul-choksi-antigua/article24591949.ece

माहितगार Wed, 01/30/2019 - 00:24
खरेतर शहाजहान-औरंगजेब तत्ख्तापलट राजकारण विषयक धाग्यात किंवा संगित आणि राजकारण विषयक धाग्यात कुणितरी हि पोस्ट टाकली तर बरे होईल. हि पॉडकास्ट म्हणजे तानसेनाच्या मुघलदरबारी असलेल्या पणतू खुशलाल याचा आगाऊपणा त्याच्या संगिताच्या बाबत कसा अंगलट आला आख्यायिका आहे, या निमीत्ताने एका रागाच्या बॅकग्राऊंडवर तख्तापलटीच्या इतिहासाची रोचक माहिती देत एक ब्रिटीश इतिहास संशोधक हि रोचक पॉडकास्ट वाचून दाखवते जरूर ऐकाच.
What was the connection between the power of Indian music and the Mughal emperor’s sovereign power? And why is there a picture of Orpheus above the Mughal throne in Delhi?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान Wed, 01/30/2019 - 17:28
च्यायला, एव्हढा शांतीप्रिय होता शहाजहान तर सतत मोहिमा का काढल्या? सौ चूहे खाके बिल्ली चली हाज. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ट्रम्प Wed, 01/30/2019 - 20:36
सगळ्या मोगल्या आक्रमकामध्ये शाहया ने कमीत कमी हिंदू मारले असतील , म्हणून त्याला शांततप्रिय म्हणत असतील .

Blackcat Wed, 01/30/2019 - 13:42
बेनामी संपत्ती प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याला लवादानं दिलासा दिला आहे. अलिबागमधील मालमत्तेचा लाभार्थी असल्याच्या आरोपांतून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. तसंच मालमत्ता जप्तीची केलेली कारवाई निराधार असल्याचं नमूद करत लवादानं आयकर विभागाला फटकारलं आहे. लवादाचे प्रमुख डी. सिंघई आणि सदस्य तुषार व्ही. शाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहरूख आणि कंपनीविरोधातील कारवाईच्या आदेशावरूनही लवादानं आयकर विभागावर ताशेरे ओढले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत व्यवसायाच्या हेतूनं झालेल्या देवाण-घेवाणीला बेनामी व्यवहार झाल्याचं म्हणू शकत नाही. कारण कर्जाच्या माध्यमातून पैशांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं अलिबागमधील मालमत्ता ही बेनामी संपत्ती नाही आणि आयकर विभागानं केलेली जप्तीची कारवाई अयोग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.  १५ कोटींच्या संपत्तीचा वाद आयकर विभागानं रायगडमधील अलिबाग येथील शेतजमीन, फार्महाऊस आणि भूखंडावर जप्तीची कारवाई केली होती. त्याची किंमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात आयकर विभागानं शाहरुख खान आणि मेसर्स देजा वू फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आरोपी केलं होतं. 

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

lakhu risbud Wed, 01/30/2019 - 14:59
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ मोगा या विषय बद्दलचे मत जाणून घ्यायला आवडेल

'No mention of Rafale, feel let down': Parrikar slams Rahul for politicising courtesy visit

पूर्वी एकदा, रागांनी वाजपेयी आजारी असताना, "मीच्च कसा पहिला (पक्षी : भाजप नेत्यांच्या अगोदर) त्यांच्या भेटीला गेलो" असा राजकिय भाव खाण्याचा खालच्या पायरीवरचा केविलवाणा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी, कर्नाटकमधिल एका कॉन्ग्रेस विधायकाने, अमित पटेल यांच्या आजारावर खालच्या पातळीवर जाऊन टीप्पण्या केल्या होत्या. आता रागांनी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना त्यांच्या आजारानिमित्ताने सदिच्छाभेट दिली असे सांगत नंतर, "राफालं विमानांच्या न केलेल्या चर्चेबद्दल टीप्पणी करून, आपली भेट ही सदिच्छाभेट नसून, अजून खालच्या पायरीवर उतरून केलेले राजकारण होते, हे सिद्ध केले. अरेरे, अगतिक होऊन किती खोटे बोलायचे आणि किती खालच्या स्तरावर जायचे याला काही सीमा?... याबाबतीत, कॉन्ग्रेस आणि खुद्द तिचे अध्यक्ष जणू बुड नसलेल्या पिंपात उभे असल्यासारखे वागत आहेत... भारताच्या इतिहासात, "विरोधकांच्या आजारपणाचे भांडवल करणारे" असे राजकारण, इतक्या खालच्या पायरीवर गेल्याची दुसरी उदाहरणे शोधणे कठीण आहे!!! :( :( :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाप्पू Wed, 01/30/2019 - 21:53
रागा नावाच्या मूर्ख कार्ट्या कडून दुसरी काय अपेक्षा करणार?? राखी सावंत पेक्षाही जास्त स्टंटबाजी रागा करतोय. ज्यावेळी त्याने एका सभेत स्वतःला गरीब म्हणवत फटका (खरेतर स्वतःच फाडलेला ) खिसा दाखवला होता तो प्रसंग म्हणजे कहर होता... कीव येते अश्या माणसाकडून पंतप्रधान पदाची अपेक्षा करणाऱ्या लोकांची. अनेक सुशिक्षित लोक तसेच फेक्युलर लोक (स्पेशली काळ्या मांजरी चे भाऊबंद ) नेमके काय पाहून या विदुषकाला भारताचा पंप्र बनवू इच्छितात ते कळत नाही. टीप : रागाचा विरोध करतोय म्हणजे मी मोदीभक्त आहे असे नाही. मी टीका केली म्हणून मोदी किंवा BJP च्या चुका दाखवून राहुल्याचा मूर्खपणा दाबून टाकण्याचा किंवा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. विशेतः मांजरांनी खाल्या हाडकाला जागून इथे गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करू नये.

In reply to by बाप्पू

Blackcat Wed, 01/30/2019 - 22:40
आश्चर्य वाटले, पर्रीकर केंद्रीय समरक्षण खात्यातून राज्यात परत गेले , त्यात ते गँभीर आजारी आहेत, असे असताना , त्या भेटीबाबत राजकीय कमेंट राहुल गांधींनी करायला नको होती .

Blackcat Wed, 01/30/2019 - 22:35
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान गुरुवार, 01/31/2019 - 00:14
हिंदूंना बदनाम करायला काँग्रेसवाले कुठल्याही थराला जातील! पण एकंदरीत गंमत वाटली पुतळ्याला गोळी मारून पुण्यतिथी साजरी करायची! :-D नेहरूची कशी साजरी करणार? सिफिलीस झालेला पुतळा कुठून आणायचा? -गा.पै.

Blackcat गुरुवार, 01/31/2019 - 08:59
Fact Check: Viral post claiming Modi govt killed more terrorists than that of Manmohan Singh is false India Today Fact Check found that the entire claim is false and the newspaper clipping is photoshopped. https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-post-claiming-modi-govt-killed-more-terrorists-than-that-of-manmohan-singh-is-false-1426590-2019-01-08

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 01/31/2019 - 10:23
मोगा खान यामागे वस्तुस्थिती अशी आहे कि लष्कराला मोकळा हात न दिल्यामुळे अतिरेकी मोठ्या संख्येने देशात घुसत होते. आता लष्कराला प्रतिहल्ला करण्याची मोकळीक दिली असल्याने दारुगोळा किती वापरला याची फिकीर न करता लष्कर पाकिस्तानी ठाण्यावर हल्ले करत आहेत शिवाय बऱ्याच ठिकाणी सीमा सीलबंद करण्यात यश मिळाल्याने आत घुसणारे अतिरेकी कमी झाले आहेत.मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार बरखास्त केल्यावर याला विशेष जोर आला आहे. हि माहिती लष्कराकडून मिळालेली आहे तेंव्हा हि वर्तमानपत्रात येणार नाही अन्यथा मानवी हक्कवाले परत आरडा ओरडा करण्याची शक्यता आहे.

In reply to by सुबोध खरे

महेश हतोळकर गुरुवार, 01/31/2019 - 10:55
हे कालच्या पर्रीकरांच्या पत्राचं damage control सुरु आहे. आजून ५-६ दिवस तरी असा धुरळा उडणारच आहे.

In reply to by सुबोध खरे

Blackcat गुरुवार, 01/31/2019 - 13:47
लष्कर तुम्हाला माहिती देते, पेपरात अन आम्हाला माहिती मात्र देणार नाही, अशी कोणती तुमची स्पेशल पोस्ट आहे ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुबोध खरे गुरुवार, 01/31/2019 - 19:13
माझे ७० वर्गमित्र लष्करात आहेत. (एक वर्ष पुढे आणि एक वर्ष मागे असे मित्र अधिक १०० -१२५ असतील.) त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत. हे वर्गमित्र तुम्हाला किंवा पेपराना का काही सांगतील? जिथे तिथे पचपच केलीच पाहिजे का? सर्जिकल स्ट्राईक झाला तेंव्हा गुरेझ येथे असणाऱ्या डिव्हिजनचा कमांडर (पॅरा स्पेशल फोर्सचा कमांडो) माझ्या वर्ग मैत्रिणीचा नवरा आहे. तो आता नगरोटा येथे कोअर कमांडर आहे लेफ्टनंट जनरल या हुद्द्यावर. काश्मीर मधील युद्धाची थेट जबाबदारी या कोअर वर आहे.( हि माहिती जालावर उपलब्ध आहे. नाव हवं तर शोधून काढा )

In reply to by सुबोध खरे

विशुमित गुरुवार, 01/31/2019 - 19:46
त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===

In reply to by सुबोध खरे

विशुमित गुरुवार, 01/31/2019 - 19:52
त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===

In reply to by विशुमित

सुबोध खरे गुरुवार, 01/31/2019 - 20:46
बाकीचे बहुसंख्य हे माझ्यासारखे लष्करातून निवृत्त झाले आहेत त्यामुळे कोणती माहिती जालावर टाकायची हे सर्वाना अर्थातच माहिती आहे. व्हाट्सअँप encrypted असले तरीही ते सुरक्षित नाही हे गृहीत धरूनच तेथे विषय चर्चिले जातात.आणि बहुतेक बातम्या या सार्वजनिक झाल्यावरच तेथे येतात. परंतु पत्रकार आणि पत्रकारिता गढूळ झाल्यामुळे ज्या गोष्टी सार्वजनिक झाल्या आहेत त्याना अजिबात प्रसिद्धी दिली जात नाही आणि यामुळेच त्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटत नाहीत. आणि लष्करी रितीरिवाजाप्रमाणे आमच्यापैकी कोणी त्याचे समर्थन करण्याच्या फंदात पडत नाही. उदा मोगा खान ला नगरोटाचे कोअर कमांडर कोण आहेत ते शोधायला सांगितले जे जालावर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त लष्करी रितीरिवाजाप्रमाणे तेथे राजकारण हा विषय अजिबात चर्चिला जात नाही. चिंता नसावी.

In reply to by सुबोध खरे

Blackcat गुरुवार, 01/31/2019 - 14:18
राम मंदिराबद्दल विचारले की बोलायचे काँग्रेस मोडता घालते , बाकी कायद्यासाठी मुसलमान मोडता घालतात , असे रिजन द्यायचे सैन्याचे आकडे का कमी , तर ते मानवाधिकारवाले ओरडतात , असे बोलायचे. बाकी इतिहासातील राजवटीना विरोधक नसायचे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

डँबिस००७ गुरुवार, 01/31/2019 - 22:55
Fact Check: Modi govt killed more terrorists than that of Manmohan Singh म्हणुनच ह्यांच्या लाडक्या भ्रष्ट व राष्ट्रविरोधी कॉंग्रेसच्या पीद्दी लोकांनी पाकिस्तानात जाउन मोदीविरुद्ध मदत मागत होते !!

ट्रम्प गुरुवार, 01/31/2019 - 12:40
भिकाऱ्या चा कसला आलाय डैमेज कन्ट्रोल !!! पूर्वी राष्ट्रपिताच्या च्या नावाने , नंतर आज्जी च्या नावाने आणि त्या नंतर बापाच्या नावाने मतांची भिक मागितली !!!! आता राजकारणाच्या बाजारात बहिणीला सत्ताप्राप्ती साठी उतरवले !!! सत्ता हस्तगत करण्यासाठी नातिगोती वापरून जनतेला भावनिक ब्लैकमेल करणाऱ्या ख़ानावळ ने पर्रिकरांच्या गंभीर अजाराचा उपयोग केला तर त्यात आश्चर्य कसले ? मी तर म्हणेन रागाच्या रक्तात सगळ्या कुटुंबा चा हरामीपणा उतरलेला आहे !!! इथुन पुढे अजुन याची निर्लज्जपणाची काय ! काय !! रुपे पहावी लागतील कोणास ठावूक ?

In reply to by महेश हतोळकर

ट्रम्प गुरुवार, 01/31/2019 - 15:01
अजुन एक गांधी पैदा न करून तमाम भारतीय जनतेवर उपकारच केले आहेत !!! वड्रा कुटुंबा पुढे नतमस्तक होणे भारतीय लोकांना ज्यास्त दिवस जमणार नाही आणि रागा निपुत्रिक राहण्याची शक्यता त्यामुळे अजुन पाच दहा वर्षात काँग्रेस चा अस्त होण्याची शक्यता वाटते .

In reply to by ट्रम्प

महेश हतोळकर गुरुवार, 01/31/2019 - 15:45
वैयक्तिक टिप्पणी निदान मी तरी टाळेन. "गांधी" घराणं संपलं म्हणून त्यांचे समर्थक संपणार नाहीत. राहूल गांधीला घोड्यावर बसवायची घाई यांना आहे, राहूल गांधीला नाही. त्यामुळे उद्या हेच लोकं दुसरं कोणत तरी बुजगावणं उभ करतीलच. आपल्या हातात फक्त स्वतःची व जमल्यास इतरांची बुद्धी शाबूत ठेवणे आणि असले प्रकार उघड करणे एवढेच आहे.

In reply to by महेश हतोळकर

विशुमित गुरुवार, 01/31/2019 - 16:04
आपल्या देशात "गांधी" नावाची चलती आहे. उद्या एखाद्या दगडाला गांधी नावाचा शेंदुर फासून त्याला निवडणुकीला जनते समोर उभे करतील. विशेष म्हणजे तो दगडसुद्धा निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. काय करणार नथुरामपेक्षा लोकांना गांधीच अधिक प्रिय आहे. ... सुशिक्षित लोकांचं वगळे मत असू शकते.

In reply to by महेश हतोळकर

ट्रम्प गुरुवार, 01/31/2019 - 20:31
पण पर्रिकरांच्या गंभीर आजारा तुन राजकीय फायदा शोधणाऱ्या रागा वर वैयक्तिक टिप्पणी केल्या शिवाय चैन पडणार नव्हती हो !!!

In reply to by ट्रम्प

ट्रेड मार्क Fri, 02/01/2019 - 08:03
साहेब गांधी कुटुंबात सामील होण्यासाठी काही जैविक माता अथवा पिता गांधी घराण्यातलेच पाहिजेत असा काही दंडक नाही. राजमाता किंवा युवराज किंवा आता त्यांच्या भगिनी यांना जे मान्य असेल ते वारसदार होणार. नेहरूंची कन्या फिरोझ घांदी नावाच्या माणसाबरोबर लग्न करून गांधी झाल्या. सोनिया मैनो राजीव गांधींबरोबर लग्न करून गांधी झाल्या. पण प्रियांका गांधी मात्र रॉबर्ट वद्रा बरोबर लग्न करून गांधीच राहिल्या. आहे का नाही गम्मत? त्यात या कुटुंबातील काही लेकरांच्या आणि कुटुंबाबाहेरील इतर काही लोकांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे, पण तरी सगळं चालतं. उद्या मिराया किंवा रेहान वद्रा हे गांधी म्हणून पुढे आले तरी आपण सहज स्वीकारू. काय? मला वाटत नाही काँग्रेस अस्त होईल. सध्या तर असं वाटतंय की राहुल गांधी तर एक पपेट आहे. बाकी सूत्रसंचालक दुसरेच कोणीतरी आहेत. जरी रागा पंप्र झालाच तरी त्याला म्यानेज करता येईल कारण त्याच्याकडे स्वतःचे असे काही विचार/ निर्णयक्षमता नाहीये. जरी हरले तरी खापर रागा वर फोडून आपल्याला नामानिराळे राहता येईल असा प्लॅन असावा.

गामा पैलवान गुरुवार, 01/31/2019 - 13:31
बक्कीचा डाव गडगडला. एकदिनी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करतांना सर्वबाद ९२. जरा कुठे चेंडू वळू लागला की बक्कीच्या फलंदाजांची भंबेरी उडते. कधीकधी शंका येते की बक्की पैशाच्या जोरावर विदेशातही आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनवून घेते की काय! -गा.पै.

विशुमित गुरुवार, 01/31/2019 - 15:24
नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! === नोटाबंदीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. त्यात सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे परिणाम झाले, त्यातील प्रतिकूल बाबींचा समावेश असल्याने हा अहवाल रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारने यावरुन सारवासारव केली होती. या सदस्यांनी आमच्याकडे कधीही त्यांचे आक्षेप व्यक्तच केले नाहीत, अशी भूमिका सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने घेतली होती. === खरे खोटे (नमो)देवच जाणे! === नोकरी गेलेले अजून काही निवांत बसले नसतीलच. कुठे ना कुठेतरी काम शोधलच असणार. नाहीतर वडापावची गाडीचा लास्ट ऑप्शन त्यांच्या कडे आहेच. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/unemployment-rate-at-four-decade-high-in-2017-18-says-nsso-survey-1832743/

In reply to by विशुमित

डँबिस००७ गुरुवार, 01/31/2019 - 18:36
नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! गेल्या ६५-७० वर्षांत काँग्रेसच्या काळात देशात सतत दयनीय स्थितीच होती !! ह्या काळात तरुण बेरोजगारच होते , शेतकरी आत्महत्या करत होते , काही नेते भ्रष्ट्राचार करत होते तर काही नेते मुसलमान समाजाला हिंदुं विरुद्ध प्रेरीत करत होते. याच दरम्यान हिंदु लोकांना अतिरेकी ठरवुन त्या मोठ्या लोकसंख्येचे आंतरराष्टीय न भरुन येणारे नुकसान करत होते.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क Fri, 02/01/2019 - 08:56
सत्यम प्रॉब्लेम मध्ये आली तर नोकऱ्या गेल्याच ना? Unregulated किंवा गैर धंदे असतील तर एक तर त्यांनी रेग्युलर व्हावे नाहीतर ते बंद पडणे अपेक्षितच होते. लोकांनी कर चुकवायचे धंदे का करावेत याचं तुमच्याकडे काही स्पष्टीकरण आहे का? असे धंदे बंद पडले तर तिथे काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाणार हे होणारच होते. पण म्हणून त्यांना दुसरी नोकरी मिळूच शकत नाही अशी परिस्थिती आहे का? नोकऱ्या नाहीत असं नाहीये पण ती नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते नसणाऱ्या लोकांची कमतरता आहे. CSO च्या म्हणण्याप्रमाणे जून २०१८ पर्यंतच्या १० महिन्या १.२ कोटी नोकऱ्या मिळाल्या. ऑटो सेक्टरच्या वाढीशी संबंधित बातमी भारताबाहेरील वर्तमानपत्राचे हे मत वाचा. आम्हाला तरी असं वाटायचं की नोकरी मिळवणे वा धंदा करणे हे आपले काम आहे. अजूनही नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते मिळवायचं आणि प्रयत्न करायचा हे मी अजूनपर्यंत करतोय. इतके वर्ष फक्त जॉब मार्केट मध्ये रिलेव्हन्ट राहण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण यात असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी वाटलं नाही. वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. यात कोणते सरकार आहे हे बाजूला ठेवा, पण परिस्थिती हीच आहे का नाही ते सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

विशुमित Fri, 02/01/2019 - 20:14
वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. ==)) सैन्यात पोलीस दलात उपलब्द जागांची काही अभ्यासू आकडेवारी मिळेल का? भर्तिची 3-4 वर्षातील अवस्था आपल्याला माहित आहे का? सुशिक्षित बेरोजगार गुंडागर्दी करतात याचा किती मोठा सैंपल सेट तुम्ही अभ्यासासाठी निवडला होता?

डँबिस००७ गुरुवार, 01/31/2019 - 20:58
मोगा खानच्या लाडक्या पक्षाचा हरयाणाच्या जींद ईथल्या पोट निवडणुकीत लाजीरवाणी हार झालेली आहे !! राहुल गांधीच्या खास मर्जीतले सुरझांवाला यांना कॉंग्रेसने जींद मधुन ह्या पोट निवडणुकीसाठी उतरवलेल होत !! भाजपाने ह्या ठिकणी निवडणुक कधीही जिंकलेली नव्हती !! २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाला चांगला संकेत आहे अस मानल जात आहे !!

In reply to by डँबिस००७

डँबिस००७ Fri, 02/01/2019 - 11:02
कॉंग्रेसला जींद मधली पोट निवडणुकीतली हार जिव्हरी लागली आणि हरयाणात दंगल सुरु केली आहे ! पोलिसांनी लाठीचार्ज करुन कॉंग्रेसी दंगलखोरांना पळवुन लावले आहे !!

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/31/2019 - 21:18
Bad loans: Madam, don't send us to court, companies tell SBI काही वेळेपर्यंत, सरकारदरबारी वशिले लावून बँकांकडून आपल्याला हवी तशी कर्जे घेणे, ती बदमाशी करत टाळत राहणे आणि सर्वात शेवटी त्यांना एनपिए बनवून ती परत करण्यापासून मुक्त होऊन मजेत राहणे. हे भ्रष्टचक्र सतत चालू होते. चोरीसाठी सरकारचा हातभार तर लागत नाहीच, उलट सरकारने नवीनच अंमलात आलेल्या बँकरप्सी कोडनुसार, बँकांना कर्जबुडव्यांवर कारवाई करणे भाग पडत आहे. या कायद्यानुसार बँकेने कर्जबुडव्याचे नाव National Company Law Tribunal (NCLT) कडे दिले की कडक कारवाई सुरू होऊन कर्जबुडव्यांचा कंपनीवरचा हक्क नाहीसा होतो. त्यामुळे, पैसे अचानक पुढे येऊ लागले आहेत आणि (पूर्वी अजिबात शक्य नसलेली) कर्जे व्याजासकट परत करणे चालू झाले आहे. पूर्वी (सरकारच्या वरदहस्तामुळे) बँकेवर डोळे वटारणारे आता हात जोडत, व्याजासह कर्ज परत करतो पण, "आमचे नाव NCLT कडे पाठवू नका" अशी विनंती करू लागले आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ट्रम्प Fri, 02/01/2019 - 06:32
खर म्हणजे या बदलाचे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कौतु6 केले गेले पाहिजे कारण बुड़ावलेल्या कर्ज मधील पैसा आपण सर्व सामान्य गरीब लोकांचाच होता . कौतुक करण्या इतपत औदार्य मिपावरिल पुराणमतवादी मध्ये नाही का ?

डँबिस००७ गुरुवार, 01/31/2019 - 21:29
जागतीक भ्रष्टाचाराच्या Index मध्ये भारताने चांगली प्रगती केलेली आहे ! गेल्या वर्षी ८१ व्या रँकवर असलेला भारत ह्यावर्षी ७८ व्या क्रमांकावर चढलेला आहे ! चीन ह्या बाबतीत भारताच्या बर्याच मागील क्रमांकावर आहे ! पाकीस्तान तर फारच मागे राहीलेला आहे ! ६५ वर्षांच्या कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभारानंतर जागतीक स्तरावर भारताची एक भ्रष्ट देश म्हणुन ओळख झालेली होती ! गेल्या १० वर्षांत तर भारताची वर्णी फ्रॅजाईल ५ देशात लागलेली होती !! बर्याच प्रयत्नामुळे भारताने आपली जागा ह्या फ्रॅजाईल ५ देशाच्या ग्रुप मधुन बाहेर पडुन भ्रष्टाचार मुक्त ते कडे चाललेली आहे

डँबिस००७ गुरुवार, 01/31/2019 - 23:22
कुंभ मेलापर शशी थरुर चा ट्विट : गंगाको स्वच्छ रखना है और पाप भी धोने है !! रा गा सारख्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या भ्रष्ट चेल्यांनी कुंभ मेलाच्या नावाने गंगा नदीत आंघोळ करुन पवित्र गंगा नदीला अस्वच्छ करु नये असा संदेश दिला !!