बलुचिस्तानचा स्वातन्त्र्यलढा अन पाकिस्तानचे भविष्य
पाकिस्तान विषयी चर्चा करताना काही मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
१. पूर्वीच्या हिन्दुस्थानातील (ब्रिटिश इन्डिया) वायव्य सरहद्द प्रान्त आणि पूर्व बंगाल हे प्रान्त मागण्याचा मुस्लिम लीग ला तसा काहीच अधिकार नव्हता . वस्तुतः हे बहुतांश मुस्लिम आक्रमकांच्या छळबळाने कन्व्हर्ट झालेले मूळचे हिन्दूच होते. परंतु हिन्दु धर्ममार्तंडांच्या कपाळकरंटे पणामुळे या हिन्दु धर्मपासून विलग झालेल्या मोठ्या जनसंख्येचे पुन्हा हिन्दु धर्मान्तर करून घेतले असते तर काश्मिर, पाकिस्तान , अतिरेकी इत्यादि विसाव्या आणि एकविसाव्या शतकात भेडसावणार्या डोकेदुखीचा समूळ नाश कित्येक शतके आधीच झाला असता. त्यातच ब्रिटिशान्च्या "फोडा झोडा आणि गुलाम बनवून राज्य करा" या कुटिल नीतीमुळे मुस्लिम समाजातील फुटीर अणि मूलतत्त्वावादी संघटना वाढत गेल्या ... त्यातूनच पुढे दार-उल-इस्लाम "पाक"स्तान ची मागणी पुढे आली.
२. आज कोणीही कितीही शान्ती आणि मैत्रीच्या गप्पा मारल्या तरी पाकिस्तान हा विषारी साप आहे. आणि त्याला कितीही दूध पाजले तरी तो आपला विषारी डन्ख मारणे सोडणार नाही हे भाजपच्या पहिल्या राजवटीत वाजपेयीना आणि दुसर्या राजवटीत मोदीजीना पहिल्या दोन वर्षात चांगलेच समजून चुकले आहे. यास्तव चर्चा /शान्तिप्रक्रिया हे पारम्पारिक गुर्हाळ बन्द करून डिफेन्सिव्ह च्या ऐवजी ऑफेन्सिव्ह अॅक्शन वर भर देण्याच्या मनस्थितीत सध्या मोदी सरकार दिसत आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोभल आणि खुद्द प्रधानमन्त्री नरेन्द्रजी मोदींच्या अलिकडच्या भाषणे/ वक्तव्यावरुन तसे प्रतिबिम्बित होत आहे.
३. नजिकच्या भविष्यकाळात भारत आर्थिक दॄष्ट्या सुपरपॉवर बनण्याकडे वाटचाल करीत असताना अन्तरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला एकटे पाडणे आणि त्याबरोबरच बलुचिस्तान/ गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाक-अधिकॄत काश्मिर मधल्या पाक सैन्याच्या अत्याचाराना हायलाइट करणे तसेच बलुचिस्तानच्या स्वातन्त्र्यलढ्यास नैतिक आर्थिक/ लष्करी मदत पुरवून पाकिस्तानचे तुकडे पाडून सम्पवणे हाच पाकिस्तानच्या समस्येवरचा जालिम अन रामबाण इलाज आहे ,असे माझे स्पष्ट अन प्रामाणिक मत आहे . येणार्या काळात पाकिस्तानात निर्नायकी माजून जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाहीसा झाला,तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
जय हिन्द ! जय भारत!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवं , निरणाएकी माजूण कसं चालन
माझे पर्सनल मत, उद्या जरी
हरण्यापेक्षा ते अणू बॉम्ब
पाकिस्तान मध्ये अंतर्गत
पाकिस्तान कडे असणारी
याच्याशी सहमत आहे. पण
...
एरंडेलाचा स्टॉक संपला नाय का
+१००
ब्वारं...!!!
सर, मी कधी कधी स्वतः शी देखील
सर थेट थोतरीतच =)))
तुझ्या पायजे का बे चुऱ्या????
बाय द वे !
चंपाबाई
धन्यवाद
धोरणं भारत सरकारची होती
लेखात फक्त बलुचिस्तान हा विषय
शेजारच्या उनामधे काय सुरू आहे
आपलं ठेवावं झाकुन
उना मधला प्रायोजित
मी म्हटलो ना? या ↑ लोकांना
आपण वस्तुस्थिती समजावून सांगू
http://www.firstpost.com
गोपाळराव
बलुचिस्तान
सार्वमत डेंजरस आहे
भारत स्वतंत्र झाल्या झाल्या
होय
मान्य,
ही म्हणाताहात काय?
पुर्ण युआरेल
याचं पालन आता नाही करायचं
मागे मी या विषयावर धागा टाकला
शत्रूचा पोटात गाठ
*मोदीनिती*
हे यश मोदिंचे नसुन ड्रॅगनचे आहे.
अतिशय झपाटलेला प्रतिसाद.
पाकिस्तान नामक विषय आता
कसा संपवायचा तुम्हीच सांगा ?
व्हाट्स अप फॉरवर्ड
हे पण वाचून घ्याhttp://m
आपणच इतर एका धाग्यावर
अर्थात. पण एखादे धोरण चांगले
=)) हेच लॉजिक कॉन्ग्रेसला
ज्या गतीने प्रगती व्हायला हवी
एखादे धोरण चांगले निघाले,
I am talking about the speed
Do you believe in theory of
हा हा लय भारी प्रतिसाद.