>>नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
रान रहाया कापले ताव करून जाळले
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
अतिशय छान वर्णन आजच्या आपण मानवाने बिघडवलेल्य निसर्गाचे
१०/१०
क्या बात है!
कैलास पाषाणले गंगातीर पुरावले
पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले
नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
हे तर अत्युच्च.
डोळ्यात अंजन घालणारी कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
निसर्गाचे गीत..
निसर्ग वाचवा
सुंदर कविता..
अरुण मनोहर,
इंटरेस्टिंग
वरील
दोन्ही
धन्यवाद