मतदान---शंभर टक्के
भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही
नक्की होतेय काय ?
कशी होईन समर्थ लोकशाही?
मतदान सक्तीचे करावे का?
लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का?
मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची?
निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल?
तुमचे प्रत्येक प्रामाणीक प्रतिसाद मिळवून देईल देशाला महान
मग तुमचा प्रतिसाद नक्की नोंदवा
प्रतिक्रिया
सक्तीचे!
सक्ती
आधी
मतदान हे ऐच्छिकच हवे.