कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? माझ्या समजुतीप्रमाणे त्यांची खरी नावे सुयोधन आणि सुशासन अशी होती. महाभारतकारांनी त्यांच्या कृत्यामुळे त्यांना दुर्योधन / दु:शासन अशी टोपणनावे दिली.
असो. काही महिन्यांपूर्वीच्या लोकरंगमध्ये सर्व १०० नावे पाहिल्याचे आठवते. मिळाल्यास येथे दुवा देईन.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हा ही एक कौरव.
कौरव दरबारातील द्युत - वस्त्र हरण प्रयत्न ह्यामध्ये वस्त्र हरण आणि एकुणच त्या सभेत पांडवांना देण्यात येणारी हीन
वागणुक ह्याला भर सभेत्/दरबारात कडाडुन विरोध करणारा एकमेव कौरव.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून तीने गर्भावर प्रहार केला, तीला आणि कौरव वंशाला वाचवण्या साठी भिष्मांनी व्यासांना बोलावले (भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत)
व्यासांनी तुपाच्या मडक्यात (किंवा विशिष्ट जलात)हे १०० तुकडे ठेवले. जवळ पास १ वर्षानंतर यातून (जीव निर्माण केले आणि) मुले ऊत्पन्न झाली . (हे सर्व होई पर्यंत धृतराष्ट्राच्या 'सेवेकरीता' ऐक दासी होती)
९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होता. असे हे १०० कौरव होते. :SS
(भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत)
माझ्या माहिती प्रमाणे हे नातं खरच गुंतागुंतिचं आहे.
आपण समजतो तशे ते थेट "सावत्र" भाउ सुद्धा नव्हते.(आणि सख्खे तर नाहिच नाही.)
(रक्ताचं नातं नव्हतं.)
मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास"
गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म.
पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.)
भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.
ना समान (सख्खी) माता.
बाकी, गांधारेच्या त्या मुलीचं नाव "सु शला" च असावं असं वाटतं.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास"
गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म.
पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.)
भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.ना समान (सख्खी) माता.
कालांतरानन्तर शंतनु मत्स्यगंधेला एकदा म्हणाला तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.
कौरव १ ; कौरव २ ; कौरव ३ ;कौरव ४...कौरव १००...जसे पेन्टियम ; पेन्टियम २ ;पेन्टियम ३
( एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील)
एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील ---तोंडाने...
"आई माझ पत्र हरवल" खेळताना कौरवाना केवढ मोठ रिंगण करुन बसावे लागत आसेल नाही? आणि क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल.... बिच्चारा.
ए आम्बोळ्या क्रिकेट मध्ये एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात
१२* ८ = ९६ होतात. बाकी ४ मेंबरांचे काय करणार ( हल्ली ४था अम्पायर नावाचा कार्यक्रम असतो.)
मला माहीत असलेल्या काही कौरवांची नावं खालीलप्रमाणे आहेत -
(माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)
१) तात्या अभ्यंकर
२) महेश वेलणकर
३) विनायक गोरे
४) मिलिंद भांडारकर
५) संजोप राव
६) प्रियाली
७) कोलबेर
७) आजानुकर्ण
८) धोंडोपंत
९) केशवसुमार
असो...
अजून कुणाला आठवल्यास उरलेली नावं येथे अवश्य द्यावीत ही विनंती.. ! :)
आपला,
(कौरव) तात्या.
तात्या,
मराठी संकेतस्थळावरील महाभारतातील कौरवांची नावे बरोबर हुडकली.
ह.ह.पु.वा !!!!
काही राहिलेली नावे !!!
शशांक (संस्थळाचा मालक )
अत्यानंद ( बाप रे मेलो आता )
भोमेकाका ( च्यायला कोण आसामी होती/ होता, मला अजून कळले नाही. )
(माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)
आम्ही कौरवाकडून असलो तरी कौरव नव्हतो ...
आम्ही "शकुनीमामांच्या द्युत टीम " मध्ये होतो ...
जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ...
स्वगत : च्यायला त्या वेळचे द्युत खेळाचे फोटो काढून जर मिपावर चढवले असते तर लोकांचा गैरसमज नसता झाला ...
द्युतपटु छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी येतच आहे लवकरच, बसु आपण सगळे ....
तु, मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व गुजरात शेर "विजूशाह" असे सगळे मोठ्ठा बार उडवून देऊ द्युताचा काय ?
त्यानंतरचा "वस्त्रहरणाचा सोहळा" तेवढा नको ...[ आजकाल दिवस बरे नव्हेत !!!]
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
७ व्या नंबराचे कौरव जुळे दिसतात! :W :))
(स्वगत - 'चतुरंग' दिसत नाही यात? तरी मला वाटलंच, लेको द्यूत खेळण्याऐवजी 'बुद्धीबळा'ने खेळा म्हणून मागे लागलो होतो त्यामुळे माझा पत्ता ह्यांनी कट केलेला दिसतो! :? )
चतुरंग
आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती
आम्बोळी ( या कौरवाकडे "कन्दील " नावाचे अमोघ अस्त्र होते)
विजुभाऊ ( या कौरवाकडे "क्रमशः " नावाचे अमोघ अस्त्र होते)
मदनबाण ( हा त्याच्या सर्व कौरवा भावांचा गृप फोटो काढायचा)
प्राजु ( एका कौरवाला पुढचा जन्म स्त्री चा मिळेल असा शाप होता)
मनस्वी ( ---तेच----)
प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे)
स्वाती राजेश (हया ते पदार्थ चाखुन पहायच्या)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( हे कौरवांचे व्याकरणाचे शिक्षक होते)
मास्तर हि एक महाभारतकालीन व्यक्ती होय.
हे ना कौरवांकडील होते ना पांडवांकडील. पण याना बर्याच अस्त्रविद्या अवगत होत्या.
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.
8}
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
प्रतिक्रिया
१००
१०१ कौरवांची नावे.
आताच मी १
छळ...
मी १ ला
उदाहरण..
दुर्योधन / दु:शासन ही नावे?
विकर्ण
>>कोण
गांधारीला विचार...
ही घ्या...
वा...
दु:शाला
खरेतर कौरव
महाराष्ट्
कौरव जन्माची गोष्ट
थोडसं अवांतर
तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.
"तुझा
ह्यालाच
होय ...
१०० कौरवांची नावं काय आहेत???
सुशीला
कौरव १ ; कौरव २
एक शंका हे
क्रिकेट
गणित
चीअर गर्ल
आता
मस्त रे ध
(विषय दिलेला नाही)
एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात
:)
ह्म्म
लय खास!
हाहाहा :))))))
धमाल
शिपुरडे
अर्धसत्य ...
हा हेच खरे
आणि....आणि....आ
अरे नक्की ...
झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ
मी पण!
तशी नावे दहा आहेत पण नंबर फक्त ९?
आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती
ही हा हा हा
(विषय दिलेला नाही)
भडकमकर मास्तर
महाभारतात