http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6162747.cms
पण येवढ्या एकाच बातमी कडे बघू नका. वारी दरम्यानचा पंढरपूरातला कॉलरा आता जवळपास हटला आहे. याही गोष्टी सरतील.
@आ.रा. - धन्यवाद.
पुरीतल्या यात्रेत एक बळी गेल्याची दुर्दैवी बातमी आहे.
प्रांतांच्या अखत्यारीतील यात्रा जगन्नाथाच्या कृपेने सुखरूप पार पडली. त्यांना दिवसभर उपास घडला आणि रथाच्या आजूबाजूला माणसे, छोटी मुलं जवळपास फिरकू नयेत म्हणून अनवाणी बरीच धावाधाव करावी लागली; पण जग्याला आणि त्याच्या भावंडांना मावशीच्या घरी सुखरूप धाडल्यावर त्यांनी शांतपणे भोग ग्रहण केला!
संपादकांसाठी - हा लेख उडवला तरी चालेल. रथयात्रेची आठवण करून द्यावी एवढाच उद्देश होता. यात काही लिहिलेलं तर नाहीच. रद्दी ठेवण्यात काही पॉइंट नाही.
आळश्यांचा राजा
प्रतिक्रिया
जगन्नियंत
असेच
म्हणजे
आलीच!
धन्यवाद !
पुरीतल्या