राजे मस्तच लिहिले आहे...
वरती सुबक म्हणते तसे अगदी मनापासुन लिहिलय असेच वाटते
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
सुनामी आली की किनार्यावर. फुल्ल फिल्मी चक्कर!!!!!
बातों बातोंमे सिनेमातील दोन गाणी आठवली.
कथेच्या पहील्या भागासाठी अन दुसर्या भागासाठी.
असो राजे छान लिहले आहेस.
मोडकांशी आणी सुह्याशी सहमत ...
छान लिहिले आहेस .....
*सगळ्यांनी छान म्हटले म्हणून आता हेच लिहित बसू नकोस...ठरल्याप्रमाणे मात्र रात्रीचा पुढचा भाग कधी टाकतोय्स????
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आवडल आपल्याला.
"रस्ते कधी कसे का बदलून गेले"
"समुद्राकाठच्या मऊ वाळूतली त्यांची पाऊलं हे सारंच एका अनामिक लाटेमुळे वाहून गेलंय."
**************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
कथा असं नाही म्हणता येणार.. पण प्रकटनामध्ये वर्णन चांगलं केलं आहे. तिच्या डोळ्यांचं, त्याच्या मनाचं, सागराचं, सूर्याचं. वर्णन सरस आहे.
मात्र लेखनातला गाभा थोडासा तोच तो वाटतो आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
प्रतिक्रिया
ह्म्म.........
महत्वाचे
काय बोलाव...!
!
उपर दो!
सहमत...
राजे मस्तच
सुनामी
छान.
छान
मोडकांशी
मोडकांशी आणी सुह्याशी
अंमळ
पाऊलखुणा
चांगलं
छान
छान!!!
जयपालशी
(विषय दिलेला नाही)
कथा असं
+१
आवडले.
धन्यवाद. सर
+१
अहो राजे
लेखन आवडले
ह्या कारणा
हळव्या प्रेमाची शोकांतिका...
थ्री ईडीयट्स बघा