माणूस इथूनतिथून सारखाच. आपण जसं इतर भाषिकांबद्दल बरंवाईट बोलतो तसं इतर भाषिकही आपल्याबद्दल बोलत असतात..
अर्थात, प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा.
भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत. शिवाय यातली अनेक मंडळी माझी अशीलही आहेत.. या सर्वांबद्दलच माझा अनुभव चांगला आहे..
शेवटी आपण चांगलं की जग चांगलं! असं आमचा बाप म्हणायचा तेच खरं! असो, वारला बिचारा..!
आपला,
(भारताचे भषिक वैविध्य आणि त्यानुषंगाने येणार्या चालीरिती, सणवार, खाणंपिणं या सर्वांवर एक भारतीय म्हणून मनापासून प्रेम करणारा) तात्या.
हेच म्हणतो. आपण दुसर्या प्रांताबद्दल जास्त विचार करतो. महाराष्ट्र त्याच्या खिजगणतीतही नसतो. हे आताचे नाही, अगदी गांधी, नेहरू, यांनी तेच केले.
-( सणकी )पाषाणभेद
आपण आपले महत्व वाढवायल हवे.
मधे स्वस्तात झुणका भाकर केंद्रे काढली होती, त्याच बरोबर स्वस्तात दाल रोटी आणि सांबार भात, इड्ली दोसा हे का नाही दीले. ह्या वरुन बाहेरचे लोक मराठी पदार्थांच्या दर्जा बद्दल गैर समज करुन घेतात.
>भैय्या, सिंधी, पंजाबी, तुळू बोलणारे शेट्टी, मारवाडी, गुजराथी, मुसुलमान, इत्यादी अनेक मंडळी माझी खूप जवळची आहेत, सुहृद आहेत.
सहमत.
माझे ही खुप मित्र आहेत.. ते सर्व सगळे चांगले आहेत व महाराष्ट्राबद्दल.. मराठी माणसाबद्दल नेहमी चांगलेच बोलतात...
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
प्रतिक्रिया
काही बी
माणूस
हे मराठी
हेच
आपण आपले
ह्म्म्म्म
>भैय्या,
माझे
>>माझे
ही लिंक पहा
मागेहि