नमस्कार,
"कसाबची केस पण अशिच लवकर संपवुन त्याला पण टांगावं...
"
१००% बरोबर आहे.
पण निठारी च्या केसमधे तो अजूनही अलाहाबाद च्या उच्च न्यायालयात अपील करू शकतो.
पण आपल्या ह्या घारेणड्या सिस्टीम ला आपण काही करू शकत नाही याचा संताप येतो.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
काही स्पर्धा (उर्फ रियालीटी शो) मध्ये जो एस एम एस वरून निकाल लावण्याचा प्रकार होतो ना .... तो अशा विधायक कारणांसाठी व्ह्यायला पाहीजे असं मत आहे ....
फाशी द्यावी का नाही .... हो किंवा नाही ... आणि निकाल लावून टाकावा सरळ ....
काही अपील नाही अन काही नाही ....
म्हंजे ना .... गुन्हेगारांसमोर असं उदा:. व्हावं ... की पुढे गुन्हा करायच्या अधी १० वेळेस विचार करायला पाहीजे असल्या लोकांनी ... टेरेरीस्ट साठी पण हाच न्याय लावावा ....
तर्र टर्र्या ...
प्रतिक्रिया
मत
काही