आपला मराठेशाहीचा अभ्यास खूप चांगला आहे असेच म्हणावे लागेल.
फार महत्वाच्या नसल्या तरी काही गोष्टी सांगाव्या वाटल्या ..
पडनार, सांगन्यास, दक्षिनेस, येन्याजान्याचे, राखने, निर्मान.... हे असे शब्द खटकले वाचताना. मिपावर शुद्धलेखनाचे कंपल्शन नसले तरी अशा गोष्टी बासमती तांदळाच्या भातात खरखर असल्यासारख्या वाटतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
एक चांगला लेख आहे.
ताराबाई ही मराठ्यांच्या राज्याची वारसदार होती आणि ती तत्कालीक ( स्टॉप गॅप) गरज अथवा सोय होती. हिंदुच्या मान्यतेप्रमाणे राज्याचा वारसा हा थोरल्यामुलाकडेच जातो. शिवाजीचे स्वकष्टार्जित राज्य थोरला पुत्र संभाजी कडे गेले आणि नंतर ते शाहुकडेच जाणार होते. चाणाक्ष औरंगजेब यास हे माहित होते म्हणून त्याने शाहुचा मराठीत दुहीत बदल होईल अशीच उपाययोजना केली आणि ती यशस्वीही झाली. त्यामूळे ताराबाई कर्तुत्वाशाली असली तरी ती राज्याची मालकिण नव्हतीच. अर्थातच त्यामूळे तिच्या कर्तुत्वाला अथवा मराठ्यांच्या इतिहासाला कमीपणा येत नाही.
माझ्या वाचनाप्रमाणे ताराबाईचा मृत्यु हा विषप्राशनामुळे झाला.
अभिनंदन केदार! खूप छान लेख. केवळ एखाद्या राजाची बायको असल्यामुळे नव्हे तर स्वतःच्या कर्तुत्वाने महाराणी म्हणून स्वतःचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरणार्या ताराबाईंची ही ओळख तशी खूपच अल्पशी वाटते. त्यांच्या एक-एका मुलुखगिरीवर तसेच त्यांच्या एक-एका शिलेदारांवर (विषेशतः संताजी-धनाजी) असेच लेख लिहावेत ही विनंती.
आपला,
(वाचक) भास्कर
प्रतिक्रिया
झकास
+१
+२
लेख चांगला आहे.
केदार,
सुंदर
प्रियालीतै
छान
मस्त
धन्यवाद
लई भारी मर्दा
चांगला लेख.
छान लेख