बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात तेव्हा सरकार गाढ झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो.
कथेचे तात्पर्य आवडले! :)
आपला,
(बाहेरख्याली) तात्या.
प्रतिक्रिया
तात्पर्य,