आज मराठवाडा मुक्तिदिन
आज मराठवाडा मुक्तिदिन !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत भरडला जात होता. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदासांच्या या भूमीत मुस्लिम रझाकारांनी हैदोस घातला होता.
त्यावेळी काँग्रेस पुढार्यांपैकी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभारली गेली. शेवटी सैनिकी कारवाईत निजामाला शरणागती पत्करावी लागली. १७ सप्टेंबर १९४८ पासून मराठवाडा स्वतंत्र भारताचा घटक झाला.
माझे या विषयातले ज्ञान फार तोकडे आहे. कृपया इतिहासाच्या जाणकारांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वाच्या पानावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
प्रतिक्रिया
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
औरंगाबादचे आमचे मित्र यावर
>>>आजोबांच्या काही आठवणी
कोण लिहिणार होते रे...!
मराठवाडामुक्तिसंग्राम
>>सदर लढ्यासाठी सर्वस्व
>>>>>विकी-फिकीवरची
"चिलमीच्या झुरक्याला" हे
गुर्जी तुमचं म्हणणं येकदम
ऑपरेशन पोलो
काही ग्रेट नाही... राहिले
:)
रझाकार आणि निर्घृण कत्तली हे
असेच
नाही चिरा ! नाही पणती !
महत्वाची घटना....
छान
क्या बात है....!
मन१ यांचा सुंदर आणि
का गोंधळ उडालाय ?
मराठवाडा
धन्यवाद
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा
शालेय इतिहासात वाचलं होतं पण
असेच म्हणतो..
१५ ऑगस्टही साजरा करण्यास बंदी
निजाम जर विलीन करायला तयार