एक मत
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय...
एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय?
आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.
प्रतिक्रिया
स्वत:लाही
प्रविनभप्कर चे काय झाले ?
नविन्भपकर चे काय झाले ते पैले
>>महिन्यातून किती वेळा अशा
ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे
फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट
म्हणजे कुठले ? ते जाऊ द्या
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला
आस्था चॅनेल
(विषय दिलेला नाही)
हा हा हा !! ४९
प्रकाटाआ
शिल्पाताईंना शतकी कल्पना
अहो मग होऊन जाऊ द्या...कशाची
सोप्पंय !!! त्रिशतकी कल्पना
Pagination