विनोद राव,
लेख मस्तच. मागच्या जीवधनाच्या काही भेटींची आठवण झाली.
तुम्ही लिहिताय इतका काही जीवधन अवघड नाही हो. सोपा कातळारोहण टप्पा आहे. अर्थात त्या कातळारोहणाच्या आधी जी वाट घाटघरमार्गे जाते तीच घसारा आणी दृष्टीभयामुळे अवघड भासते.
शिवाजी महाराजांपेक्षाही शहाजीमहाराजांचा उल्लेख जुन्नर जवळील किल्ल्यांवर अधिक आढळतो. शहाजीमहाराजांचा पायरव यांतील बहुतेक किल्ल्यांवर झालेला आहे.
आपला,
(जीवधनप्रेमी) वल्ली
प्रतिक्रिया
सुंदर
(जीवधनप्रे
विनोद
वल्लीशी
अरे जरा
फोटो
सुंदर!
विनोद