रामदासजी आपल्या सगळ्या कथा मी हावरटपणे, अधाश्या सारखे वाचतो.
१.पापाचे मूळ विकृतीत आहे.
विकृतीचे मूळ मानसीक स्खलनात आहे.
स्खलानाचे मूळ व्यसनात आहे.
व्यसनाचे मूळ मानसीक असुरक्षीततेत आहे.
एकदम सही, पटलं.
काय बोलु अजुन, तुमची कथा वाचली की बराच काळ त्यातच गुरफटायला होतं, दुसर काही सुचतच नाही.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
जयपाल यांच्याशी सहमत.
लहान मुलांची गोष्टं संपल्यावर जसं 'तात्पर्य' असतं तसं मनातल्या मनात म्हणून बघितलं. छान कथा!
सनावळ्या आणि युद्ध यांशिवाय बरच काही जाणून घेण्यासारखं आहे हे पटलं.
रेवती
क्लास लिहले आहे...
पापाचे मूळ विकृतीत आहे.
विकृतीचे मूळ मानसीक स्खलनात आहे.
स्खलानाचे मूळ व्यसनात आहे.
व्यसनाचे मूळ मानसीक असुरक्षीततेत आहे.
एकदम पटेश...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
सर्वेपि सुखिनः संतु असा दिवस ज्या क्षणी आस्तित्वात येईल त्या क्षणी जग थांबलेले असेल.
जग हे अन इक्वील्युब्रियम वर चालते. पाणी वहाते रहाण्यसाठी उंची आणि खोली आवश्यक असते. समतल पातळीतले पाणी साचत जाते.
शेअर बाजारात समतल पातळी आली तर बाजाराचे आस्तित्व तरी राहील का?
भुकेविना जग कधितरी इंमॅजीन करुन पहा. ते भयानक आहे.
राज्यातील नागरीक सुखी आहेत तरिही द्यूत गृहे आहेत. मद्यगृहे आहेत. यावरून काय ते समजून घ्या.
मद्य द्यूत या विकृती भावनांचा निचरा व्हावा म्हणून अल्पप्रमाणात का होईन राज्यात आस्तित्वात आहेत. त्यादेखील राजमान्यतेने.
रामदासजी,
कथा आवडली.
पापाचे मूळ विकृतीत आहे.
विकृतीचे मूळ मानसीक स्खलनात आहे.
स्खलनाचे मूळ व्यसनात आहे.
व्यसनाचे मूळ मानसीक असुरक्षीततेत आहे.
हेही आवडले. पण मानसिक असुरक्षिततेचे मूळ काय?
कोणीतरी या प्रश्नाचे उत्तर देईल का ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
हे मानसिक असुरक्षिततेचे कारण.
आणि स्वची नीट ओळख नसल्याने उद्दिष्ट सापडलेले नसते. इथे ही साखळी संपते. शेवट स्वतःपाशीच होतो - म्हणूनच म्हणतात ना आनंद तुमच्यामधेच असतो बाहेर नाही! :)
(सच्चिदानंदस्वरुप ह.भ.प.)चतुरंग
पापाचे मूळ विकृतीत आहे.
विकृतीचे मूळ मानसीक स्खलनात आहे.
स्खलानाचे मूळ व्यसनात आहे.
व्यसनाचे मूळ मानसीक असुरक्षीततेत आहे.
या साखळीबद्दल विचार करतो आहे. अमात्यपुत्राच्या बाबतीत तरी कार्यकारणभावाची साखळी पटते. पण रूपककथा म्हणूनही (म्हणजे समजाला लागू करण्याबाबतही) क्रम असाच असावा याबाबत अजून पूर्ण पटलेलो नाही.
उमरावी गाजवण्याचे मूळ मानसिक असुरक्षितता आहे.
मानसिक असुरक्षिततेचे मूळ व्यसनी प्रवृत्ती आहे.
व्यसनी प्रवृत्तीचे मूळ मानसिक स्खलन आहे.
मानसिक स्खलनाचे मूळ मानसिक विकृती आहे.
मानसिक विकृतीचे मूळ पापात्मकता (ओरिजिनल सिन?) आहे.
असा उलट क्रम लावता येईल का? (बहुधा नाही...)
रूपककथा बाजूला ठेवली तरी कथा फारच उत्तम रंगवलेली आहे.
व्यक्तिगत स्तरावरचे नियम सामाजिक स्तरावर जाताना त्यात जरुर असलेले बदल आणि त्या बदलातच असलेले चांगल्या वाईटाचे पोटेंशियल हा मुद्दा आहे. गरदार फळ असणे चांगले. गर हेच फळाचे सामर्थ्य असते आणि तेच फळ दुर्लक्षिले गेले तर त्याच गरामुळे त्यात आळ्या होतात, म्हणजे गर हेच त्याचे नष्टचर्यही ठरते, असा काहीसा भाव ह्यात दिसतो का?
चतुरंग
प्रतिक्रिया
अरे देवा..
अधाश्या सारखे ......
जयपाल
क्लास
कथा मस्त
कथा आवडली
श्री
उत्तमकथा
भयानक
श्री रा रा
पोचली आणि
मूळ
स्वतःचे उद्दिष्ट सापडलेले नसणे
कथा
कथा आवडली.
वेगळीच कथा
अतिशय आशयगर्भ कथा!
विचारास चालना...
पापाचे मूळ विकृतीत आहे.