ताज्या घडामोडी- मे २०२५
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे.
लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/bigg-boss-marathi-season-5-fame-abhijeet-sawant-new-marathi-song-chal-turu-turu-releasing-soon/articleshow/120764486.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
युद्ध व्हायची शक्यता वर्तवली
कुणी सांगितले की युद्ध होणार आहे?
पाकिस्तान आणि भारत... एक मूलभूत फरक....
फुटीर भारतीय...
युद्ध के डर से औंधे मुंह गिरा पाकिस्तान का शेयर बाजार; निवेशकों
*BREAKING केंद्र सरकार
तबला कसा वाजवायचा?
अवघड आहे मुवि तुमचे. डायरेक्ट
ह्या माणसाचा स्वभाव, हलक्या कानाचा आहे...
पाकिस्तान संसद में अखिलेश यादव की जमकर तारीफ, PTI सिनेटर ने कहा-
बरोबर आहे.
मुळात जात्याधारीत जनगणना,
पुढे जाण्याऐवजी आपण वारंवार मागे जाण्याचा आटोकाट प्रयत्न का करीत
तुम्हीं म्हणताय ते दुर्दैवाने कटू असले तरी सत्य आहे.
केवळ ४ तासांची मुदत देऊन
आई भारतीय आणि वडील भारतीय, तर अशा मुलांचे काय करायचे?
भोपाळ मध्ये एका स्त्रीवर अत्याचार...
जणगणना, कोंबडं आणि सुर्य
संतुलित प्रतिसाद..
महाराष्ट्र दिनाच्या
पाकिस्तानशी चर्चा करा या
सहमत आहे ...
पृथ्वीतलावरील सर्वात दुर्दैवी द्विपाद कळप!
कळप सोडा.
चला भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष
राहुल गांधींपुढे मोदी झुकले,
नरेंद्र मोदींनी एका रात्रीत
You Tube मुळे नाही पण...महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं...
Meritocracy vs. Social Justice
तुम्ही दिलेला व्हिडिओ बघितला मार्मिकच आहे तो.
आता मराठा आरक्षण संदर्भात empirical data
सध्याचे नेमके स्टेटस माहीत
सध्याचे नेमके स्टेटस माहीत नाही.खटला अत्यंत संथ वेगाने सुरू होऊन अर्धवट अवस्थेत असताना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या राज्यात केल्याने आतापर्यंतची सुनावणी पूर्णपणे रद्द झाली आहे. खटल्याची नव्याने सुनावणी होण्यासाठी तिसऱ्या न्यायाधीशाची जागा भरणे आवश्यक आहे व अनेक महिन्यांनतरही ती जागा भरली जात नाही. हा तथाकथित इंपिरिकल डेटा हा पूर्णपणे फार्स होता हे माहिती असल्याने आणि नीट सुनावणी झाल्यास राखीव जागा तिसऱ्यांदा रद्द होणार याची पुरेपूर कल्पना असल्याने खटलाच अनेक वर्षे लोंबकळत ठेवणे हा उपाय शोधलेला आहे. यात राज्य सरकार व न्यायव्यवस्थेचे साटंलोटं असणार. मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी शिंदेंनी सर्वेक्षणाचे पूर्वीप्रमाणेच नाटक करून सर्व खोटा डेटा दाखवून प्रगत मराठा जातीला अत्यंत मागास ठरवून राखीव जागा दिल्या. परंतु मुख्यमंत्रीपद टिकले नाही. मधल्या मध्ये अराखीव गटाचे नुकसान करून टाकले.सहमत आहे
पण जे वास्तव कुणबी होते असे सोडून अजून कोणाला
... परंतु अशी एकसंघ मांडणी
Nahi हो typo च होता मोबाईल वर मराठी जमत नाही
ही बातमी दिसली -
https://www.tv9marathi.com
पहलगाम येथील दहशतवादी
पहलगाम येथील दहशतवादी
खालील पाकिस्तानी
पहलगाममध्ये धर्म विचारून
ते काहिका प्रचार करेना! आपण
बरोबर आहे आवडले.
परत एकदा हार्वर्ड
चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे
अंगातले पाणी दाखवा.
कार्ल मार्क्स
मार्क्स
=))