ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road
इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
प्रतिक्रिया
हे माझे वैयक्तिक मत आहे ....
ह्या सरकारने किती कामे केली आहेत? ह्याची कुणी माहिती पण देत नाही...
जरा विचार करा ,बुद्धीला ताण ध्या आणि डोळे उघडे ठेवून बघा.
१) तुमच्या घरात वीज असते ना रोज २४ तास.
ह्याचे उत्तर . हो किंवा नाही
असे ध्या.
२) तुमच्या घरात रोज नळाला पाणी येते का .
उत्तर हो किंवा नाही ह्या मध्येच ध्या.
३) तुम्ही जिथे राहता त्या गावात,शहरात.
रस्ते आहेत ना की पायवाट आहे.
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
४) तुम्ही कोणी घरात येवून मारहाण केली आहे का तुमची संपत्ती लुटली आहे का?
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
५) महामारी काळात सुद्धा जीवन आवश्यक वस्तू बाजारात विपुल प्रमाणात आहेत की नाही.
उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या.
मग तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडेल.
आता नविन फंडा निघाला असेल,आयजीच्या जीवावर बायजी उदार ...
Bjp ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र मध्ये आणि भारतात सुधा अल्प काळ च होती .
त्या विद्वान पक्षाला कोणी सत्तेवर येण्यासाठी मदत केली नव्हती.
ज्या सुविधा वर मी लिहल्या आहेत त्या bjp शासन काळात झालेल्या नाहीत.ह्याची दखल घ्यावी.ज्या काही सुविधा इथे आहेत त्या मध्ये bjp च कोणताच सहभाग नाही.
ह्याची पण दाखल घ्यावी.
मी काय लिहिले आहे ते नीट वाचा ....
--------
ह्या सरकारने काहीही काम केलेले नाही....
मग तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडेल.
लॉक डाऊन मुळे उंदीर मारायचा विभाग बंद आहे काय?
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर आणि आयजीच्या जीवावर बायजी उदार, ह्या दोन अतिशय फेमस म्हणी...
आता अजून काही म्हणी येतीलच ...
+१
देश मरत असताना बंगालातील रॅली भाषणे ह्यावर अवाक्शर ही न काढनारे भाजप यमर्थक पाहून हे ठळकपणे जानवते. वरून भक्त म्हटलं की रागही येतो.
सेम.
माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का?? की भाजपचा माणूस होता म्हणून अश्रू गाळायचे त्याच्या नावाने?
म्हणून मारहाण करायची का?? की मारहाण करणारे शेणेचे होते म्हणून त्यांच्याविरोधात काहीही करायचे नाही?
माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का
वा भुजबळ राव
किती दुतोंडीपणा करताय?
वरच आपल्या १८८ संमित्राने श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय आणि लगेच खाली त्याविरुद्ध १८० अंशात उलटी पोस्ट.
द्वेषामुळे आपली बुद्धी सुद्धा फिरल्यासारखी झाली आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धिर्जायते नोत्तमनात"
काळजी घ्या. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप आल्यावर आपली परिस्थिती बिकट होणार आहे.
श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय >>>>
त्यानी अश्लील किंवा भिभत्स असं काहीही लिहीलेलं नाही. पंतप्रधान जर जबाबदारी पाळत नसतील तर टिका होनारच. नसेल टिका सहण होत तर राजिनामा द्यावा. मनमोहन सिंहांवरही भक्तानी कमी टिका केलीय का??
आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर तरी मारहाण करनार्यांचं कुणीही समर्थन करत नाहीये. त्यांचावर कायदेशीर कारवाई झालीय.
पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप >>>> लोकसभेची आशा बाळगायला हरकत नाही पण महापालितका??:) तिंथे आणी विंधानसभेत भाजपचं पानिपतच होनार.
त्यांचावर कायदेशीर कारवाई झालीय.२४ तासांत जामीन मिळणे ही कारवाई का?
सन्मानित sanmaniy महोदय जामीन मिळणे ही एक प्रक्रिया आहे.
पोलिस ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात आरोप पत्र सादर करतात.त्या आरोपात किती तथ्य आहे आणि तो गुन्हा किती गंभीर आहे ह्याचा विचार करून न्यायाधीश जामीन मंजूर करतात.
जामीन सरकार देत नाही न्यायाधीश देतात.
आपल्या देशात हीच पद्धत आहे.
त्या मुळे तुम्ही जमीन २४ तासात कसा मिळाला
ह्या प्रश्नाचे उत्तर न्यायालयात याचिका दाखल करून विचारू शकता.
आरोप पत्र दाखल झाले होते म्हणजे पोलीस नी कारवाई केली होती हे तरी तुम्ही स्वीकारले
हे आमचे भाग्य च समजायचे.
ही सर्व प्रक्रीया २४ तासांत अगदी "सुलभ" पणे पार पडली कारण आरोपी एका पक्षाचे कार्यकर्ते होते (कोणत्या ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, नाहीका??), या गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले नसेलच...
सामान्य माणूस अशा जागी असेल तर त्याचे काय हाल होतात हे ही तुम्हाला ठाऊक असेलच...
याउप्पर, अशा "कार्य"कर्त्यांचे निर्लज्ज समर्थन त्याच पक्षाच्या मुखपत्रातुन "स्वाभावीक प्रतिक्रिया" या मथळ्याखाली करायचे, यावरुन तो पक्ष किती खालच्या पातळीचा आहे हे ही आपल्या लक्षात आले असेलच...
आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर
खालच्या दर्जाची पोस्ट? शून्य माहिती असली आणि समज कमी असली की असे निर्बुद्ध प्रतिसाद येतात.
मदन शर्मा या ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला एका कायप्पा समुहात कोणी तरी काढलेले ठाकरेंवरील एक व्यंगचित्र मिळाले. त्यात काहीही खालच्या दर्जाचे नव्हते. असते तर पोलिसांनी मूळ व्यंगचित्रकर्त्याला पकडले असते. ठाकरेंवर काढलेली अशी असंख्य व्यंगचित्रे गुगलल्यावर मिळतील. अनेक नेत्यांवर काढलेली असंख्य व्यंगचित्रे रोज अनेक माध्यमातून प्रसिद्ध होतात व ती सर्वत्र फिरत असतात आणि त्यात काहीही बीभत्स, अश्लील, खालच्या दर्जाचे नसते.
त्या अधिकाऱ्याने आपल्या सोसायटीच्या समुहात ते फॉरवर्ड केले. त्यानंतर त्यांना १०-११ सेना नेत्यांनी सोसायटीत येऊन बेदम मारहाण केली.
व्यंगचित्र काढणे हा गंभीर गुन्हा असेल तर आर के लक्ष्मण यांना रोज मारहाण झाली असती.
अत्यंत माज, काडीचीही अक्कल नाही, कामधंदा नाही, पोलिसांचे पाठबळ, गुंडगिरी अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे एका वयस्कर अधिकाऱ्याला १०-११ जणांनी बेदम मारहाण केली.
दुर्दैवाने या गुन्ह्याचे काही जण तावातावाने समर्थन करीत आहेत.झाला का कारवाई. आणखी किती काळ गळे काढनार?
व्यंगचित्र आणि अश्लील, बीभत्स यातील फरक समजत असता तर?
नक्की काय कार्टून होते?? गूगल वर वेगवेगळे दोन तीन दाखवले आणी ते एखाद्या व्यंगचीत्रा पेक्शा जास्तच काहीतरी आहेत.
कोणती कार्टून्स? लिंक द्या. मदन शर्मांनी पुढे ढकललेले व्यंगचित्र खरंच अश्लील, बीभत्स वगैरे असेल तर ते काढणाऱ्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही? शूर सैनिकांनी व्यंगचित्र काढणाऱ्याला शोधून त्याला का बदडले नाही?
विरार मध्यल्या हॉस्पिटलला आग .. १३ जणांचा मृत्यू ..
आधी मुंबईत ड्रीम मॉल मधल्या हॉस्पिटलला आग ... त्यावेळी तर महापौरांनी तारे तोडले होते .. असे हॉस्पिटल आहे हे माहितीच नाही ...
त्यानंतर नाशिक मधले ऑक्सिजन दुर्घटना
आता विरार .... तत्पूर्वी चंद्रपूरला आगीत होरपळून बालके दगावली होती ...
अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणं आहे ...
फायर ऑडिट , ऑक्सिजन ऑडिट वगैरे प्रकार असतात हे विसरलोय का ?
अत्यंत गलथान कारभार ....
https://www.lokmat.com/vasai-virar/shocking-wall-was-built-and-emergency-exit-was-closed-a607/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop
किती हा निष्काळजीपणा . भिंत बांधुन एक्झिट बंद केली.. मुर्खपणा ला काही सीमा नसते हेच खरे ...
ह्यांच्या वर निवडणुकीत बॉम्ब पडणार आहे .विधानसभेत दोन चार आणि लोकसभेत दोन च असणार आहेत ही लोक.
लोकांना चूक लक्षात आली आहे.
पहिली लोक हुशार होती म्हणून ७० वर्ष ह्यांना फिरकू दिले नाही सत्ते जवळ.
राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली.
आता राम मंदिर,हिंदुत्व,पाकिस्तान,मुसलमान
हे विषय आता चालणार च नाहीत.
मुस्लिम परवडले पण ही मंडळी सत्तेत नको असच मत झाले आहे.
Mim सत्तेत आली तरी चालेल पण bjp नको .
हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन.
>>> हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन.
+ १८८
पैसे लागत नाहीत.
राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली.
लॉक डाऊन मुळे उंदीर मारायचा विभाग बंद आहे काय?
महानगर पालिकेत उंदीर मारण्याचा विभाग असतो तो साफ सफाई विभागाचा भाग असतो.
जिथे कचरा असेल तिथे साफसफाई होणे गरजेचे असते.
आपल्या आदरणीय ,वंदनीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा स्वच्छतेचे महत्व ओळखले आहे फक्त त्यांना कचरा साफ केल्यावर सफाई होते ही शुल्लक बाब माहीत नसल्या मुळे ते कचरा तसाच ठेवत आहेत आणि चांगल्या गोष्टी कचऱ्यात फेकत आहेत.
पण आम्हाला कचऱ्याची चांगली ओळख आहे .
उंदीर शोधून त्यांचा बंदोबस्त करणे हा तर आमचा पोट पाण्याचा उद्योग च आहे असे समजा.
तेच काम आम्ही इथे करत आहोत.
समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आमचे ब्रीद आहे.
मला तो नवनिर्वाचित संपादक मंडळाचे अभिनंदन करणारा धागा कोणी प्लीज शोधुन देईल काय?
परत एकदा कार्यबाहुल्याने व्यस्त असणार्या सगळ्या संपादकांचे जाहीर अभिनंदन करायचे आहे.
ह्या निमित्ताने तरी हा होईना, लोकं आपला राग, खंत, निराशा, लोभ व्यक्त करत आहेत...
क्वचित वैयक्तिक टीका होत असेलही, पण सध्याच्या काळांत, हे होणे गरजेचे आहे....
प्रेशर कुकरच्या शिट्ट्या वाजायलाच हव्यात....
लोकांनी व्यक्त होणे चुकीचे नाही.पण व्यक्त होताना सामाजिक भान आणी समाजात वावरताना वापरायची भाषा वापरावी. (हे लोकं सरळ सरळ त्यांच्या घरात वापरतात ती भाषा मिपावर वापरताय)
तुम्हाला ठराविक च वाचता येते का ?
काही लोक कोणते शब्द वापरत आहेत कोणत्या दर्जा ची टीका करत आहेत हे वाचता येत नाही का.
आम्ही फक्त क्रियेला त्याच पद्धतीची प्रतिक्रिया देत आहोत.
तरी सुद्धा एक पण चुकीचा शब्द आम्ही लिहला नाही.
जसे काही लोक मूर्ख,गाढव,असली विशेषण बिन्धास्त लावत आहेत.
व्यक्ति तितक्या प्रवृत्ति
तुमच्या नावडत्या नेत्यावर मनमानी टीका (जोकर, करमणूक, पप्पू, फावड्या, पेंग्विन) करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे असेल तर मन घट्ट करून आवडत्या नेत्याला चिडवलेले पचवायची ताकद पाहिजे.
कहां राजा भोज और कहा गंगू तेली!
सुज्ञ लोकांना राजा कोण आणि तेली कोण हे सांगायची गरज नसावी.
स्वतः पंतप्रधान महोदय हे तेली जातीचे आहेत आणि ते आज प्रतिष्ठित असलेल्या पदाला सन्मानित करत आहेत .
तेच, तुमचे भोज राजाचे आणि गंगू तेल्याचे क्लसिफिकेशन तुम्ही दुसऱ्यावर लादू शकत नाही. ते तुमच्यापुरतेच असते.
+१
नवा धागा काढायची वेळ झालीय.
+१
चिखल फेक होउ नये हि काळजी घेउन...
कोणतीही माहिती नसलेली ही जोडगोळी अत्यंत द्वेषपूर्ण व निर्बुद्ध प्रतिसाद देत आहे. त्यामुळे नवीन धागा काढण्यात अर्थ नाही. त्यांना जेवढ्या ओकाऱ्या काढायच्यात त्या इथेच काढू दे.
बाडिस!
चीन नी व्हायरस बनवून जगात पसरवला हे वाक्य तीव्र बुध्दी चे लक्षण आहे का?
असेल तर आम्ही अडाणी ,अज्ञानी च आहोत.
तुम्ही जास्त च बुध्दी मान आहात.
१८८ साहेब हा धागा सुरवाती पासुन शांतपणे वाचा ही नम्र विनंती!
प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरदंष्ट्रान्तरात्
समुद्रमपि सन्तरेत् प्रचलदुर्मिमालाकुलाम् ।
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत्
न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥
अर्थ - भर्तृहरी म्हणतो की एखादा मनुष्य कठोर प्रयत्नांती मगरीच्या तोंडातून स्वर्णमणी ओढून काढू शकेल, महासागर पोहून पार करू शकेल, विषारी नागाला एखाद्या पुष्पाप्रमाणे मस्तकावर धारण करू शकेल, परंतु कितीही प्रयत्न केले तरी तो पूर्वग्रहदूषित मुर्खाचे समाधान करू शकणार नाही.सरळ सरळ स्पष्ट शब्दात चुकीचे तुम्ही लिहीत आहात आणि तरी कबूल करत नाही.
चीन नी व्हायरस बनवला असे तुम्ही लिहला आहे.
अशा माणसाला महामूर्ख च म्हंटले पाहिजे.
स्वतः मुर्खासारखे काही तरी लिहायचे आणि चूक दाखवून दिली की चूक दाखवून देणाऱ्या व्यक्ती लाच शहाणपण शिकवायचे .
म्हणे ह्यांना mipa च्या दर्जा ची काळजी आहे.
https://www.misalpav.com/comment/1104486#comment-1104486
अशाच प्रतिक्रिया निरंतर येत राहतील जो पर्यंत काही लोक सुधारत नाहीत तो पर्यंत
लाल नाही...भगवा