( उन्हाळ्यात लग्न, हनिमूनचा अनुभव सुखदायक असतो का? )
एप्रिल व मे महिन्यात लग्नाचा सिझन असल्याने आणि बऱ्यापैकी सुट्टी असल्याने विविध ठिकाणी लग्नाचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे लग्नाचा बेत आखतात. पण लग्नात आनंद लुटण्या ऐवजी सिझनची बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ते लग्न आणि नंतर हनिमून असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. हनिमून सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?
प्रतिक्रिया
खर्च वाचतो.
छान. अगदी व्यावहारिक
आमच्या ह्यांना विचारून सांगते
सांगितलं का तुमच्या त्या
अशी आयुष्यात कितीशी लग्ने
कंकाका ते तुम्ही कोण आहात
लोकांचे अनुभव वाचून तुम्ही प्लॅनिंग करणार आहात का ?
+1
हा... हा... हा... !
हम्म
एक डाऊट : हनिमून करण्यासाठी
हा .... हा ..... हा ..... !
प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा
बैल गेला आणि झोपा केला जातो
तिशी पस्तिशीत आताशा, कोन
काय संबंध
एक मिनिट
शास्त्र असत ते ...
सोपं आहे
लोड शेडिंग असेल तर ?
लोडशेडिंग असेल तर
तुम्ही
__/\__
हाहाहा
शेवटी
हा .... हा .... हा .... !
लैच