मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( उन्हाळ्यात लग्न, हनिमूनचा अनुभव सुखदायक असतो का? )

चौथा कोनाडा · · काथ्याकूट
एप्रिल व मे महिन्यात लग्नाचा सिझन असल्याने आणि बऱ्यापैकी सुट्टी असल्याने विविध ठिकाणी लग्नाचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे लग्नाचा बेत आखतात. पण लग्नात आनंद लुटण्या ऐवजी सिझनची बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ते लग्न आणि नंतर हनिमून असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. हनिमून सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?

वाचन 15081 प्रतिक्रिया 0