वर तुम्हाला मराठी नीट टंकता येत नाही असे दिसते. बहुधा तुमचे वाचन देखिल त्या प्रकारचे असावे. त्यामुळे तुम्हाला मराठी व देशी वर्तमानपत्रे दर्जाहिन वाटत असावीत.चला आता युरोपला मंदीच्या काळात जायला एक कारण मिळाले.
वेताळ
मराठी नीट टंकता येत असलेले लेखक निट विचार करून लिहतात असेही नाही. ज्या मुद्यांवर निट अभ्यास नाही तरीही असे महान लोक्स मराठी नीट टंकता येते म्हणून वाट्टेल ते लिहतात :-( अन स्वतःला महान लेखक समजतात :-(
असो
भेंडी बाजार साहेब हल्ली प्रसार माध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय असा एक लेख आपल्या मिपावर ही येऊन गेला तो मला आठवत नाही कोणाचा होता पण बहुतेक तात्यांचा असावा .. पण हल्ली प्रसार माध्यमांप्रमाणे वर्तमानपत्रेही दर्जाहिन होत चालली आहेत हे मान्य !
http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1240453 ही माहीती तर अतीशय धक्कादायक आहे :-(
युरोपमध्ये गेलात ते सांगितले नाहीत. तिकडे आमच्या गावाला आमचे काका राहतात. त्यांच्यासाठी इकडून खराटा वगैरे पाठवायचे होते. तुमच्यासोबत देता आले असते. तिकडे पुर्वि (१९९५ पर्यंत वगैरे) मिळायचे त्यांचा दर्जा उच्च होता. गेल्या काही वर्षात ही परम्परा खन्डीत झालेली दिसते.खराटे खपवणे हाच एकमेव उद्देश झाल्यावर दर्जाची जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या. (ह. घ्या) :D
खराटा
(रंग माझा वेगळा)
पुढच्या महिन्यात पान्ढर्कवड्याला येणारच आहे. त्यावेळी द्या की. आपले काका गेल्या आठवड्यातच भेटले होते.वरण भात्,अळुची भाजीचा बेत पुढच्या आठ्वड्यात बेत आहे काकान्बरोबर.
खुप महत्वाच्या आणि आवश्यक विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद.सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय.सकाळ राष्ट्र्वादीचा,लोकसत्ता कॉन्ग्रेसचा,इ.इ...पुणे प्याटर्न अस्तित्वात आल्याच्या दुसर्या दिवशी अविनाश भोसलेचं प्रकरण बाहेर आलं.अजितदादांनी आर.आर.ना तांबुलसेवनाबद्दल झाडल्यावर एका बारडान्सरचं प्रकरण बाहेर आलं.खरी बातमी मिळते कुठे आजकाल.
सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय
बरोबर्.नावाजलेली इन्ग्रजी व्रुत्तपत्रे पण अपवाद नाहित्.अचानक कुठलातरि इतिहास उकरुन काढायचा आणि सन्धी साधायची हे उद्योग अनेक इन्ग्रजी पत्रकार सध्या करत आहेत.
येत्या काही दिवसात ह्या गोष्टिना आणखी ऊत येईल्.महाराष्ट्रात मराठी/अमराठी,हिन्दु-मुस्लिम वगैरे वाद मुद्दाम उकरुन काढायचे प्रयत्न केले जातील.
बरोबर हाय
अपवाद-कोल्हापुर
या पेपरात लय भारी काय नसतय पण जे असतय ते स्पश्ट
उगाच ताकाला जावुन भांडे लापवयचे नाही
सध्या कोल्हापुरात चालु असणार्या रस्ते विकास प्रकल्पावरुन हे पुन्हा सिद्ध झाले आहे
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIESविनायक पाचलग
प्रतिक्रिया
खरे आहे हो.
सहमत आम्ही
अवांतरः
सामाजिक जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या आणि....
त्यांना
बरोबर
वोक्के सार्र!
कमर्शिअलाईज्ड
>>अधःपतन वर
पराचा कावळा म्हणजे
गेला बाजार
जंगमा
>>जंगमा
भेंडी बाजार साहेब
मराठी नीट टंकता येत नसेल तरीही भेंडी बाजार साहेबांचा मुद्द योग्य
युरोप
पुन्हा नेईन
ठ्ठो
टिंगल टवाळी झाली असेल तर....
इन्ग्रजी वर्तमान्पत्रे
सर्व
व्हय