मित्रांनो, एक मोदीजी व व विवेकानंदजी यांचा चाहता असणाऱ्या बाबांचा मुलगा आहे.
माझे बाबा विवेकानंदानी, 'माझ्या बंधुनो आणि भगिनींनो' असे बोलून, श्रोत्यांना समोरच्यांना प्रतिस्पर्ध्यांना , आपलेसे करण्याच्या वृत्तीचे , चहाते आहेत.
रोज ते त्यांच्या क्लबात (सोसायटीतील सभासदांतील भावंडंभावना जोपासणाऱ्या ग्रुपमधे) मोदीजींची (चर्चेदरम्यान) आपल्या परीने बाजू सावरून घेतात.
परंतु ते बर्याच बाबतीत विशेषतः डेटा बाबतीत माझ्यावर अवलंबून असतात.
विरोधी मत मांडणाऱ्याला ते, खेकसून "पटत नाही तर पाकिस्तानात चालते व्हा ", असे गप्प करू इच्छित नाही.
असे का ? तर वर उल्लेखल्याप्रमाणे ते विवेकानंदांच्या (माझ्या बंधुनो ss) शैलीचे भोक्ते व फॉलोवर आहेत.
म्हणून ते माझी मदत मागत आहेत, मला खात्री आहे की या साईटवर मोदीजींची बाजू मुद्देसूदपणे अभ्यासूरित्या मांडणारे लोकं असतील व ते मला माहिती देतीलच.
तर
टिना म्हणजे TINA = There Is No Alternative = एक प्रकारची परिस्थिती.
मोदीजी = सध्याचे आपले पंतप्रधान
(चर्चेदरम्यान) कौतुक करण्याची (बाबांची) इच्छा = अभ्यासपूर्ण मुद्देसूद परंतु प्रेमाने बाजू पटवून देणे, व त्यासाठीचा डेटा गोळा करणे.
मी या आधी एक धागा काढला परंतु फारच कमी माहिती मला मिळाली मिळाली प्रतिक्रियेतून .
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी), हा पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊशकतो, शिवाय ते तडीस नेऊ शकतो,
कि जे,
युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?
संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना ते (विवेकानंदांच्या शैलीन ) कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?
.
*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
(*लक्ष्यात घ्या मी मोदीजींची बाजु मुद्देसूद मांडता यावी या अंतस्थ हेतूने विचारतोय)
माझे बाबा, "मोदीजींना एकहाती सत्ता द्यावी " अशी मांडणी करून , सध्या हातात असलेल्या एकहाती सत्तेचे कौतुक , व त्याला सपोर्टींग डेटा चर्चेद्वारे / संवादाद्वारे देऊ इच्छितात .
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान मोदीजी X व युती पंतप्रधान मोदीजी Y,
यात गुणात्मक रित्या काय फरक आहे ? हे हे सांगता आले पाहिजे.
उदा. एकहाती मोदीजी X असे काय निर्णय घेऊ शकतात, की युतीचे मोदीजी घेऊ शकत नाही Y.
*कृपया मोदीविरोधकांनी किंवा इतरही कोणी, मला वैयक्तिक इन्स्लटिंग प्रतिसाद देऊ नये.
*तसेच विषयाशी संबंध नसलेले प्रतिसाद टाळावे.
वाचने
65354
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे
सध्या तोही येत नाहीये
In reply to तर मोदींनी पंतप्रधान पद टाळावे by माहितगार
Sorry
In reply to सध्या तोही येत नाहीये by मार्मिक गोडसे
प्रतिसाद आवडला
In reply to सध्या तोही येत नाहीये by मार्मिक गोडसे
*जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी,
मामाजी ,
In reply to *जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, by मामाजी
भ्यायचे नै बिल्कुल
In reply to मामाजी , by mrcoolguynice
हाहा!!
In reply to भ्यायचे नै बिल्कुल by अभ्या..
जपून हां
In reply to हाहा!! by विशुमित
मनमोकळेपणाने हसून तरी द्या
In reply to जपून हां by सुबोध खरे
एक नंबर ..
In reply to भ्यायचे नै बिल्कुल by अभ्या..
नमोरुग्ण/ नामोभक्त
आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे
अगदी अगदी
In reply to आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे by सुबोध खरे
क्षमस्व परंतु , माझ्याकडून
In reply to आपला अंतस्थ हेतू "डाटा मिळवणे by सुबोध खरे
भल्या माणसांची दुनिया नाही हेच खरे
In reply to क्षमस्व परंतु , माझ्याकडून by mrcoolguynice
राम राज्यात पणमंथरा धोबी
In reply to भल्या माणसांची दुनिया नाही हेच खरे by सर टोबी
मंथरा धोबी
असे अनेक पडद्या मागचे आणि पुढचे कलाकार होते आणि श्रीरामांना पण १४ वर्षे वनवास झाला होता हे आपण विसरला का?एकदम कड्क प्रतिसाद ....
In reply to राम राज्यात पणमंथरा धोबी by सुबोध खरे
हा सगळा डेटा
समजा एकहाती भाजप चे पंतप्रधान
In reply to हा सगळा डेटा by नाखु
मोदीभक्त नाहीये असे म्हणता आणि...
https://48months.mygov.in/
रणजितजी धन्यवाद.
In reply to https://48months.mygov.in/ by रणजित चितळे
यात मोदीजींची चांगली कामे
In reply to रणजितजी धन्यवाद. by mrcoolguynice
तुमच्या वडिलांना कोणती कामे
In reply to यात मोदीजींची चांगली कामे by नितिन थत्ते
>> कामे नव्हे...., माझ्या
In reply to तुमच्या वडिलांना कोणती कामे by mrcoolguynice
मेरी मर्जी असं त्यांनी म्हणून
In reply to >> कामे नव्हे...., माझ्या by नितिन थत्ते
x .... y असे बोलू का तसे बोलू .........
मोदीजी लोकप्रिय आहेत
In reply to x .... y असे बोलू का तसे बोलू ......... by रणजित चितळे
रिपब्लिक टिव्ही आणि टाईम्स
In reply to मोदीजी लोकप्रिय आहेत by mrcoolguynice
नेतृत्व
(कामाची गती मंद होईल कदाचीत
In reply to नेतृत्व by रणजित चितळे
रिलाएबल
In reply to (कामाची गती मंद होईल कदाचीत by mrcoolguynice
रिलाएबल डेटा कुठे मिळेल ?
In reply to (कामाची गती मंद होईल कदाचीत by mrcoolguynice
https://indianexpress.com
In reply to रिलाएबल डेटा कुठे मिळेल ? by मामाजी
सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच
In reply to https://indianexpress.com by नितिन थत्ते
सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच
In reply to सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच by माहितगार
=))
In reply to सुब्रमनीयन स्वामींवर सर्वच by mrcoolguynice
=))
In reply to =)) by माहितगार
जर नेतृत्व चांगले असेल तर
In reply to नेतृत्व by रणजित चितळे
डेटा
In reply to जर नेतृत्व चांगले असेल तर by mrcoolguynice
इथे world bank व
In reply to डेटा by रणजित चितळे
भारी चर्चा आहे.
असा डेटा गोळा करणे किचकट काम आहे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
In reply to असा डेटा गोळा करणे किचकट काम आहे by ट्रेड मार्क
जर तर
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by mrcoolguynice
त्या लिंक मध्ये उल्लेखलेली कामे, समजा नितीन गडकरी पंतप्रधान असते तर झाली नसती का ? किंवा बाकी कोणी पंतप्रधान असते तर झाली नसती का?हे सांगता येणं अवघड आहे. गडकरी चांगले डिसिजन मेकर आणि एक्सिक्युटर आहेत. पण बाकी दबावाला आणि विरोधकांच्या कारवायांना ते किती समर्थपणे तोंड देऊ शकतील? भाजप या पक्षाच्या दृष्टीने बघता गडकरी हे मोदींच्या आधी राजकारणात आले, तसेच पक्षाचे अध्यक्ष वगैरे जबाबदाऱ्या त्यांनी पूर्वीपासून पार पडलेल्या आहेत. त्यामानाने मोदींनी त्यांच्या नंतर येऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि नंतर सरळ पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे. या आधी सुद्धा बरेच पंतप्रधान झाले, त्यांनी जर ही कामे केली असती तर मोदींना संधीच मिळाली नसती ना? योग्य वेळी संधी मिळणे आणि त्या संधीचा योग्य वापर करणे हे अतिशय महत्वाचे असते. नितीशकुमारांनी बरेच तळ्यात मळ्यात केले आहे. त्यांना पंप्र पदाची संधी मिळण्याइतके त्यांनी कर्तृत्व गाजवले आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुसते काम करत राहण्याइतकेच ते काम लोकांच्या नजरेत आणून देणे हे सुद्धा तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्वाचे आहे. त्या बाबतीत नितीशकुमार आणि गडकरी थोडे कमी पडतात असं मला वाटतं. लीडर म्हणून एक करिष्मा असायला लागतो. लोकांना आकर्षित करणे, तुम्ही केलेले, अर्धवट केलेले आणि न केलेले काम सुद्धा व्यवस्थित पणे लोकांपुढे मांडता आले पाहिजे. यात गडकरी नितीशकुमारांच्या पुढे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही जास्त करून अंतर्गत समस्यांवर आणि स्थानिक लोकांबरोबर काम करता. पंप्र म्हणून या बरोबरच जगातील इतर नेत्यांबरोबर तुम्ही नुसते संबंधच प्रस्थापित कारण्यापुढे जाऊन त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड ठरणे किंबहुना कुरघोडी करणे आवश्यक असते. हे गडकरी कदाचित करू शकतील, पण नितीशकुमार करू शकतील का? लीडरच्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटेबल असणे. नितीशकुमारांकडे बघून तुम्हाला काय वाटतं ते तुम्हीच सांगा.असे दिसत आहेत की सक्षम अल्टर्नेटीव्ह आहेत, समविचारी बहुपक्षीय सरकार सुद्धा विकास करू शकते,सक्षम पर्याय कोण आहेत? सध्या समविचारी पक्ष कोण आहेत हे जरा सांगा बघू. डाव्या समजल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये सुद्धा मधून विस्तव जाणार नाही अशी परिस्थिती आहे. काँग्रेसचा विचार फक्त "गांधी" घराण्याकडे सत्ता ठेवणे हा आहे, त्यांचे समविचारी कोण आहेत? भाजप - शिवसेना खरं तर समविचारी म्हणायला पाहिजेत. पण उठा उठताबसता भाजपाला शिव्या घालत बसतात. त्यापुढे जाऊन अगदी समविचारी म्हणले तरी जेव्हा सरकार मध्ये मंत्रीपदे वाटायची वेळ येते तेव्हा भांडणं होतातच.त्यामुळे टिना (अल्टर्नेटीव्ह नसणे) ही फक्त माझ्या बाबांच्या सारख्या चाहत्यांची मानसिक स्थिती पुरती सीमित झाली आहे किंवा त्यांच्या सारखे चाहते तसं नॅरेटिव्ह आपल्या आजूबाजूच्या सर्व मित्र मंडळीत पसरवू इच्छितात.टिनाची आपल्याला सवय झालेली असते. कितीतरी लोक आवडत नसलेले काम सोडून आवडेल ते करतात? बॉस आवडत नाही पण पर्याय नाही म्हणून आपण मारून मुटकून त्याच्या हाताखाली काम करत राहतोच ना? अगदी बायकोबरोबर भांडणं होतात किंवा आता पूर्वीसारखी मजा राहिली नाही असं वाटूनही किती लोक इतर पर्यायांचा वापर करतात? वरील परिस्थितीत असणारे ९०% लोक टीना मान्य करतात कारण कुठलाही पर्याय शोधून त्यावर अंमल केला तर अगदी लगेच वैयक्तिक परिणाम दिसून येतील. त्यापेक्षा काल बॉसच्या ४ शिव्या खाल्ल्या आज पण खाईन आणि उद्या पण खाईन. न जाणो आपण काही केलं आणि उद्या बॉस बदलला आणि त्याने ५ शिव्या घातल्या तर? त्यापेक्षा या बॉसच्या ४ शिव्या खायची आता सवय झालीये. पण मग हेच भारतीय नेता निवडीच्या वेळी एवढे ढिले का असतात? कारण राज्यकर्ता कोणी का असेना आपल्याला काय फरक पडणार आहे ही मानसिकता आहे? मुघल असो, इंग्रज असो व भारतीय प्रजासत्ताकात कोणीही पंप्र असो, आपल्याला काय त्याचे? माझ्या निरीक्षणानुसार बहुतेक भारतीय स्टेटस को राखण्यात समाधान मानतात. जरा वेगळं काही झालं तर आपल्याला त्रास होईल आणि तो त्रास कोण सहन करणार ही मानसिकता आहे. कदाचित याच मानसिकतेतून २००४ मध्ये परत काँग्रेस निवडून आली असावी का? इतिहास बघता भारतीयांना नेहरू - गांधी घराण्यापासून फार काळ दूर रहावत नाही. म्हणून तर २०१९ मध्ये परत गांधी घराण्याचा वंशज परत पंप्र होईल असं वाटतं. त्यामुळे कुठलाही नरेटिव्ह कोणी पसरवायची काय गरज आहे, अपना दिमाग (हो तो) लगाओ. तुमच्या प्रतिसादात अजून एक गमतीची गोष्ट आहे की तुम्ही राहुल गांधी किंवा महागठबंधन मधले कोणी पंप्रचे उमेदवार नाही लिहिलेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण पक्षाला मतदान करतो. गडकरी पंप्र करणार असाल तर मी भाजपाला मतदान करीन असा पर्याय मतदाराला उपलब्ध नसतो. त्यामुळे काँग्रेसलाला मत देऊन तुम्ही राहुल गांधी पंप्र म्हणून निवडून आणणार, तर महाठगबंधन पैकी कोणाला तरी मत देऊन कोण पंप्र हे अनिश्चित असणार आहे. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींनी असं काय वाईट केलं आहे. लेखाजोखा मांडायचा झाला तर नोटबंदी आणि थोड्याफार प्रमाणात जीएसटी या दोन्हीची अंमलबजावणी हे निगेटिव्ह मध्ये म्हणता येईल. पण बाकी लोकोपयोगी योजना अमलात आणणे याचबरोबर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसणे या जमेच्या बाजू का नसाव्यात? नसेल पटत तर राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जी, मायावती, केजरीवाल पर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. बोला कोणाला पंप्र करताय?सुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद.
In reply to जर तर by ट्रेड मार्क
सुंदर प्रतिसाद आनंदजी .....
In reply to सुंदर आणि मुद्देसूद प्रतिसाद. by आनन्दा
बाकी ठीक आहे.
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
अणुकराराच्या यशस्वीततेची
In reply to बाकी ठीक आहे. by आनन्दा
मी काय बोल्तोय, तुम्ही काय
In reply to अणुकराराच्या यशस्वीततेची by mrcoolguynice
रॉबर्ट वड्रा तुरुंगात
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
बहुदा असावी, नाहीतर गेल्या
In reply to रॉबर्ट वड्रा तुरुंगात by नितिन थत्ते
>>मोदीजींच्यात डेअरिंग नाही
In reply to बहुदा असावी, नाहीतर गेल्या by mrcoolguynice
दुसरी शक्यता काय असू शकते ?
In reply to >>मोदीजींच्यात डेअरिंग नाही by नितिन थत्ते
कदाचित जो धुरळा उडवला गेला
In reply to दुसरी शक्यता काय असू शकते ? by mrcoolguynice
तुम्हीच सांगा काय डेअरिंग दाखवली ते ?
In reply to बहुदा असावी, नाहीतर गेल्या by mrcoolguynice
सर्जी
In reply to सुंदर प्रतिसाद आनंदजी ..... by mrcoolguynice
अनेक क़रार सोडा, एखादा तरी झाला का ?तुम्ही अंतर्गत करार म्हणताय का? माझ्यामते आनन्दा यांनी बाहेरच्या देशांशी करार करताना देशातल्या मनाचे रुसवे काढावे लागलेले नाहीत असं म्हणलंय. वाजपेयीनीं अमेरिकेचा दबाव झुगारून केवळ काही दिवसांच्या काळात पोखरण अणुचाचणी घडवून आणली, म्हणून त्याला महत्व आहे. पुढे अमेरिकेने निर्बंधही लावले पण भारताने त्याला भीक घातली नाही. मोदींनी अमेरिका, चीन सारख्या महासत्तांच्या दबाब झुगारून बाहेरच्या देशांशी करार केले आहेतच. इराणकडून तेल खरेदी असो किंवा इस्रायल आणि फ्रान्सकडून शस्त्र खरेदी असो. अमेरिकेत ट्रम्प सारखा चक्रम असताना त्याच्या विरोधात जाऊन करार करणे आणि परत अमेरिकेने तरीही निर्बंधही न लावणे हे कसे काय शक्य झाले असेल? जिनपिंग सुद्धा फार काही विरोधी कारवाया करत असल्याचे दिसत नाही. तुमचा रोख अंतर्गत गोष्टी म्हणजे ३७० रद्द करणे किंवा राममंदीर बांधणे यावर असेल तर माझ्या मते वेळ आल्यावर तेसुद्धा करतील. प्रायोरिटी लिस्ट असणारच आणि त्याप्रमाणे ज्या गोष्टी अतिआवश्यक आहेत त्या पहिल्या करणे महत्त्वाचेच आहे. ३७० रद्द करण्याआधी काश्मीर मधील फुटीरतावाद्यांचे निर्मूलन आवश्यक आहे. किती दहशतवादी २०१४ पासून मारले गेले याची आकडेवारी तपासून बघा. वाजपेयींनी एवढे काम करून सुद्धा २००४ मध्ये ते हरले. त्यांनी सुरु केलेल्या योजनांमुळे २००४ ते २००९ हा ममोंचा काळ चांगला प्रगतिशील होता. पण पॉलिसी पॅरालिसिस मुळे पुढची ५ वर्ष चांगली नव्हती. यावरून कदाचित मोदींनी धडा घेतलं असावा का? महत्वाचे प्रोजेक्ट आपल्याला मिळालेल्या ५ वर्षात पूर्ण करण्याची घाई हा त्याचाच परिपाक असावा का? जनतेची स्मरणशक्ती कमी असते, म्हणून मग ३७० रद्द करणे ई निर्णय ५ वे वर्ष संपता संपता घेतले जातील का? राममंदिर हा वेगळाच मुद्दा आहे. एकतर प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे परस्पर कारवाई करता येणार नाही. अध्यादेश काढून करायचं म्हणलं तर १९९२ मध्ये काय झालं याचं उदाहरण समोर आहे. देशात अशांतता माजवणाऱ्या शक्ती आधीच त्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करत आहेत, त्यातून मग त्यांच्या हातात हे कोलीत द्यावे का? याचाही खोलवर विचार झाला असेल. मोदींचा एकूण मुख्यमंत्री आणि पंप्र कार्यकाळ पाहता केवळ वैयक्तिक लोकप्रियतेसाठी ते काही निर्णय घेतील असं वाटत नाही. याउलट ते आपल्याला पाहिजे तश्या गोष्टी करायला विरोधकांना प्रवृत्त करतात असं दिसतं. उदा. शिया बोर्डाने मंदिर बांधायला नाहरकत पत्र देणे. ही त्यांना अचानक उपरती झाली असावी का? महत्वाचा प्रश्न म्हणजे जनतेने २००४ मध्ये वाजपेयींना मत ने देता काँग्रेसला निवडून आणलं. त्यामुळे वाजपेयीचं काय नुकसान झालं? नंतर लोक गोडवे गायला लागले, पण काय उपयोग? नुकसान कोणाचं झालं? नदीजोड प्रकल्प तेव्हाच प्रस्तावित होता, त्याला पुढच्या १० वर्षात कोणी हात लावला नाही. नुकसान कोणाचं झालं? २०१९ मध्ये मोदी हरले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? तसेही ते आता ६८ वर्षांचे आहेत. त्यांना आगा ना पीछा, पंप्र नाही झाले तरी गुजराथचे लोक त्यांना आनंदाने मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील. आणि नाहीच मुख्यमंत्री झाले तरी त्यांना वैयक्तिक असा काय फरक पडणार आहे?धाग्यातील मुद्दा नीट समजून
In reply to सर्जी by ट्रेड मार्क
त्याच डेटा साठी
In reply to धाग्यातील मुद्दा नीट समजून by mrcoolguynice
महायुतीच्या काळात होणारा
In reply to त्याच डेटा साठी by ट्रेड मार्क
खरे आहे
In reply to महायुतीच्या काळात होणारा by सुबोध खरे
दुसरोंके पाप गिनानेसे,
In reply to खरे आहे by रणजित चितळे
नेमके कशा संदर्भात आहे ?
In reply to दुसरोंके पाप गिनानेसे, by mrcoolguynice
अद्याप अनुत्तरीत
In reply to नेमके कशा संदर्भात आहे ? by माहितगार
समर्पक
In reply to त्याच डेटा साठी by ट्रेड मार्क
अस वाटत आहे कि तुम्हला वस्तुस्थिती पेक्शा....विश्लेषणा
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. by mrcoolguynice
IB C
थोडक्यात काय ... तर
एक त्रिकाल अबाधित सत्य --