मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

१ मार्च - डाऊन द मेमरी लेन (ह्रिष्यामि च पुनः पुनः)

फेरफटका ·
१३ वर्षांपूर्वी, १ मार्च ला रात्री/पहाटे १ वाजता उठलो, सगळ्या रूममेट्स ना उठवलं. सगळे कुंभकर्ण कसे पटापट उठून आले, कॉफी पिऊन, अर्ध्या मैलावर असलेल्या एका 'लिट्ल ईंडिया' मधे पोहोचलो. (हे टोपण नाव तिथे रहाणार्या संख्येने आणी वागण्याने सुद्धा कमाल असलेल्या देसी स्टुडंट्स मुळे पडलं होतं). दुसर्या मजल्यावर एक केबल कनेक्शन घेऊन, मधे स्प्लिटर टाकून ४ अपार्ट्मेंट्स मधे पोहोचवलं होतं. त्या १५० स्क्वेअर फूटाच्या खोलीत पन्नासएक जण जीव मुठीत घेऊन बसावा, तसं पाय पोटाशी घेऊन बसले होते.

19 च्या भारतीय संघाला शुभेच्छा...

पी महेश००७ ·
रविवारी १४ जानेवारी रोजी १९ वर्षांखालील वल्र्डर्कप जि्कण्याची भारताला संधी आहे. वेस्ट इंडीजचं भारतासमोर कडवं (?) आव्हान असेल. वेस्ट इंडीज तीनदा फायनलमध्ये येऊनही त्यांना वल्र्डर्कप जिंकता आलेला नाही. भारत जर जि्कला तर ते चौथे जेतेपद असेल. कोण जि्केल कोण हरेल याची तुलना अजिबात करायची नाही. कारण एकोणीसचे हे खेळाडू सीनिअर टीमसारखे कायमस्वरूपी नसतात. दरवर्षी टीम बदलते. आता खेळणारे बरेचसे नवीनच आहेत. कदाचित पुढच्या वल्र्डर्कपला हेच खेळाडू एजबार होतील (म्हणजे १९ मध्ये खेळणार नाहीत). तरीही उगाच तुलना होते. वेस्ट इंडीज आणि भारतादरम्यान वल्र्डकपमध्ये ९ सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने सात जि्कले.

दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

shawshanky ·
अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला. एबी डिव्हिलर्सने दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिकाराचे नेतृत्व केले.

मिसळपाव IPL ESPN Cricinfo Fantasy LEAGUE

साधा मुलगा ·
क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या वेळी मिपावरील काही जणांनी ESPN Cricinfo वरील fantasy league मध्ये भाग घेतला होता. खरेतर आयत्या वेळी मिपाचा ग्रुप तयार करून ३-४ जणच त्यात सहभागी झाले. म्हणून IPL साठी मी मुद्दामून वेगळा धागा काढत आहे.

भारत

जयंत माळी ·
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.