पाच वर्षात न दिसलेल्या
या भिकार्याला
अगदी बरोब्बर शब्द वापरला आहेत असं वाटतंय. आमच्या ठाण्याच्या वॉर्डातला नगरसेवकमात्र आम्ही नाही मतं दिली तरी कामं करतो बर्याचदा.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
खर आहे, तरीही मत देणंदेखील अत्यंत आवश्यक आहे.
अवांतर : आमच्या पुण्यात बरीचशी मतदार मंडळी मतदानाच्यादिवशी मतदान न करता,सुट्टी लाभते म्हणून, सहकुटुंब पुण्याबाहेर फिरायला जातात, आणि निकाल्याच्यादिवशी दिवसभर टि.व्ही.समोर बसून, नावडते निकाल बघून, हळहळ व्यक्त करतात. नंतर पेपरमधून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर लिहायला मोकळे.
मतदान न करण्या बद्दल हित लिवलय.
यका गल्लीत येक मानुस -हात हुता. त्येचा थोबडा पाह्यला कि लोकांचा दिवस खराब जात असे. त्येला हित -हाउ नको तर म्हंता येईना. मंग लोकांनी त्येला निवडनुकिला हुबा केला आन लई कष्टानी निवडुन आन्ला. मंग सुस्कार सोडला आता पाच वर्ष या मान्साच त्वाँड पघायला नको.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
पाच वर्षात
निष्ठेला टोपी घातली.
मतदान
भारी
छान कविता
मस्त