'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येईल का?
प्रत्येकाला जीवनात लहान मोठी काहीतरी समस्या असते. सध्याची संपली की सुखी जीवन सुरु असे काही नसते. 'जब तक जीवन है तब तक संघर्ष है।' हे अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. त्यांच्यासारख्या अब्जाधीशाला संघर्ष चुकला नाही तर आपण कोण?
तर मित्रहो, 'आपल्या जीवनात' सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? 'आपल्या' असे म्हणण्याचे कारण म्हणजे एखाद्याचे सुदैव हे कदाचित दुसर्याचे दुर्दैव किंवा अटळ असा तोटा/नुकसान असू शकतं. एखाद्याला मिळालेली चांगली संधी ही दुसर्याचं मन खट्टू करु शकते.
यामुळेच ती चुटपुट मनाला लागू न देता आपल्या जीवनात सुदैवाचे प्रमाण वाढवता येणे शक्य आहे का? संधीसाधू(चांगल्या अर्थाने) कसे व्हावे? उपाय स्ट्रॅटेजिक, तार्किक किंवा अगदी विशिष्ट देवोपासना, स्त्रोत्रे, मंत्रे , वास्तुशास्त्र , फेंगशुई , रत्ने वापरणे , संत अध्यायवाचन वगैरे असले तरी चालतील. (उपाय कोणाला शारीरिक ,मानसिक इजा करणारे नसावेत) ज्यांचा विश्वास आहे ते लोक करतील.
सुचवा उपाय तसेच सामायिक करा आपले या विषय अनुषंगाने असणारे अनुभव. _/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपण कुणाच्या जीवनात सुदैव आणू शकतो.
दैव
मानसिक खंबीर पना हा सर्वात महत्त्वाचा भाग
पाच सत्पात्री मिपाकर बोलावून
काहि सदस्य इथे बॅन झाले
वैयक्तिक अनुभव असा आहे की
बाकी
हा धागा नामस्मरण न्हवे
नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा
नामस्मरण हा सर्वात पहिल्यांदा कळलेला उपायच सर्वात सुलभ , खात्रीशीर आणि अंतिम उपाय आहे ह्यावर आता ठाम विश्वास बसला आहे .+ ९९९९९९९...गुल्लू दादा ,मार्कस
लक्ष नामस्मरणावर नाही
दुसरा विचार तात्पुरता दाबला
आपल्या मताचा आदर आहे…
माझ्या मतावर मी ठाम आहे असे
अरेच्या, तुमची पोस्ट चुकून
असो...
माझा पास.
असे बावरुन जाउ नका हो माझ्या म्हणण्याला
ते मला माहीत आहे.
ते मला माहीत आहे.
माझा पास.
ते माहीत आहे...
अहो, यानंतर शून्यावस्था येते
काही म्हणजे काहीच शिल्लक राहत
स्वनुभवातुन नाही तरी कीमान
ज्यांच्यासाठी सांगायचंय ते
नापास.
मी कोणालाच काही सांगत नाहीये.
ठीक आहे
:)
ज्यांच्यासाठी सांगायचंय ते
अगदी योग्य
नामस्मरणाबद्दल थोरामोठ्यांनी
सॉलिड उपाय
प्रगो भाऊंचा सल्ला एक नंबर.
माझाही हा सध्याचा favorite topic
भलताच
मुळात दैव हि गोष्ट जी
जे गरजेचे आहे ते सहज मीळणे, जे हवे आहे त्यासाठी सन्धी साधणे
मन चंगा तो सब चंगा…
सहज गुगल केले तर खालील यादी आली
मला चर्चा अगम्य वाटते. पण ते
नामस्मरण व जप यात काय फरक आहे
+१
ऑ?
प्रयत्न करून दैव कसे वाढते
हा हा हा.. चांगला विषय आहे.
@गॉडजिला आणि शाम भागवत
मीमांसा रोचक आहे
मी याकडे माईंड डायवर्टिंग