बहुतेक ही ओळ 'जन्मदात्यांविना आयुष्य' अशी असायला हवी होती का ?
कवितेत शुद्धलेखनाला फार जपायला लागते. जरा इकडे तिकडे झाले तर अर्थच बदलतात !
किती आहे अर्थ, - इकडे स्वल्पविरामाऐवजी उद्गारवाचक चिन्ह (!) असावे बहुधा. प्रश्नचिन्हही चालून जावे बहुधा. अर्थ बदलेल कदाचित पण रचनात्मक दृष्या बरोबर होईल.
जन्म दात्यांविना आयुष्य
धर्मराजमुटके
रचनात्मक
धर्मराजमुटके
खूप छान चारोळी केली आहे. मला
तृप्ति २३