कविता छान आहे. आणि कल्पना माडण्याची तुमची हातोटी सुद्धा. हात कसलेला आहे यात शंकाच नाही.
पण,
अरे.. लाकडे गेली आमची स्मशानी
आता राहिले हे सरपण..!
जा रांडेच्या.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !
या ओळी का कुणास ठाऊक आवडल्या नाहीत. असो, स्पष्टोक्तीबद्दल राग नसावा.
शुभेच्छा. :)
(स्पष्ट)मुमुक्षु
कल्पना अतिशय सुरेख आहे. आपण मांडलीही अगदी सुंदर.
पण
अरे काळा आम्ही सुद्धा
जरा बदलल पाहिजेच कि
पाळणा घरी ठेवुन तुला
आम्हीहि नोकरी केलिच कि
या ओळी ...सत्य आहे.
मुमुक्षु म्हणतात त्याप्रमाणे शेवट खटकला..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता आणि आशय आवडला, पण
जा रांडेच्या.. जा.. पटकन
का करू आत्म समरपण...! ! !
वडिलांनी स्वतःच्याच मुलाला रांडेच्या म्हणणं माझ्या डोक्याला नाही झेपलं!
अदिती
कविता छान
कविता छान
अरे व्वा!!
कविता आणि
अदितीच्या प्रतिक्रियेला उत्तर
कोकणी
शेवटच्या दोन ओळी..
सुंदर
एकदम भावली...
वा! कविता