के व ळ अ प्र ती म कविता....!
गोखलेसाहेब, साला दिलाला हात घातलात...
साली एकेक ओळ अक्षरश: बोचली जिवाला, काळीज चिरून गेली....!
पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असत
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत
क्या बात है...!
भविष्यात ही कविता म्हणायची वेळ माझ्यावर कध्धी येऊ नये म्हणून मी खूप खूप ऍलर्ट असतो..!
आपला,
(मातृभक्त) तात्या.
जीवंत माणसावर पेम करण कठिण असत
ते जर जमल असत तर या प्रुथ्वीवर
आनंदवन फुलल असत......
एकदम सही. परंतु खरी परीस्थिती ही अशी आहे.
जिवंतपणी माणसं वाटतात भुतं
मेल्यावर त्यांचाच होतो माणूस
जिवंतपणीच प्रेम करा माणसावर
राहून गेलं या जन्मी तर...
आई पुन्हा नको म्हणूस
के व ळ अ प्र ती म कविता....!
कविता आवडली..
एक जबरदस्त
कसलं
एकदम सही
नि:शब्द!
क्या बात है