महाभारतातील (पात्रांचे परस्पर) संवाद
आधीच दोन धागे काढल्यानंतर अजून एक धागा काढण्याबद्दल क्षमस्व. (विषय विस्मरणातून गेला तर पुन्हा केव्हा आठवेल ते सांगता येत नाही असो)
महाभारतातील गीतेत येणारा कृष्णार्जून संवाद सुपरिचीतच आहे. पण त्याशिवाय द्रौपदी-सत्यभामा-संवाद, पंडू कुंती संवाद, आणि इतरही संवाद असावेत.
मराठी विकिपीडियावर कुणी द्रौपदी-सत्यभामा-संवाद नावाच्या लेखात चार ओळी लिहिल्या पण पुरेशा मजकुर आणि संदर्भां अभावी तो लेख उल्लेखनीयता स्वतंत्रपणे मराठी विकिपीडियावर ठेवण्यास सध्यातरी पुरेशी नसल्यामुळे तो लेख महाभारतातील संवाद या लेखात स्थानांतरीत केला आहे.
* महाभारतात कोणकोणत्या पात्रांमध्ये परस्पर संवाद झालेले आहेत ?
* त्या पैकी ज्या संवादांची तुम्हाला माहिती असेल त्याबद्दल दोन दोन ओळी तरी लिहून मिळाल्यास किमान संवादाचा मुख्य विषय आणि वैशिष्ट्य हवे आहे.
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आभार, विकिसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिक्रिया
खूपच संवाद आहेत हो. कुठले आणि
खरय मला वाटते महाभारताची
मय समय हूं
:)
ह्या वाक्यापुढं
किती हवेत ?
व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न
कौतुकास्पद काम आहे
असे संवाद कशा प्रकारे नोंद
अनसुया सीता संवाद
अच्छा, मला कल्पना नव्हती (आता
धागा फुलस्कोप आहे.
दहा संवाद
मराठी ज्ञानभाषा
वरील संकलनामुळे मराठी
योग्य दिशा
आमचा आवडता संवाद म्हणजे
मी शरदरावांच्या आणि आपल्याही
तुम्ही खरंच जी काही माहिती
माहितगार यांचा नेहमी प्रमाणे
धागा आणि प्रतिक्रिया पण
मार्गदर्शन
दीर्घ उत्तरासाठी
कॉपीराइट
शरदरावजी "माझे सर्व लिखाण
या हो.
संवाद
माझी काही व्यक्तिगत मते
वाह. बर्याच गोष्टी पुन्हा
संवाद
सुरेख धागा, वाचते आहे. इथे
संवाद