देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल. मी यावर जालावर शोधाशोध केल्यावर मला "http://indiatoday.intoday.in/story/who-freed-india-gandhi-or-bose/1/579840.html" हा दुवा मिळाला. आणि हे सर्व वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचा खूपच मोठा वाटा आहे आणी त्याप्रमाणात त्याची योग्य नोंद न घेवून इतिहास लिहिणार्यांनी त्यांच्यावर थोडाफार जास्तच अन्याय केला आहे.
NDTV च्या International Agenda कार्यक्रमात एक गोष्ट कळली, कि ज्या ब्रिटीश पंतप्रधानांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंधर्भात कागदावर सही केली त्यांना ह्या निर्णयावर यायला नेताजीच्या "आजाद हिंद सेनेनी, त्यांच्या सैनिकांनी आणी इग्रज अधिपत्याखालील त्यांच्या सैनिक-बंधूनी " भाग पाडले होते. आणी हे सर्व स्वतः ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते. परिस्थिती अशी झाली होती कि जर त्यावेळी इग्रजानि स्वात्यंत्र दिले नसते तर खूप मोठा सैनिकी उठाव झाला असता आणि तो १८५७ पेक्षा मोठा आणि जास्त शिस्थबद्ध झाला असता आणि त्या वेळी इग्रज सैन्य अजून एक गृह-युद्ध टाळू इच्छित होते. बाकी सर्व वरील दुव्यावर जास्त विस्ताराने दिले आहे म्हणून मी ते सर्व परत लिहित बसत नाही. पण मला मिसळ पाव या संकेत स्थळावरील दिग्गज लोकांचे विचार/मते वाचायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१००?
अरे वा सध्या
वा बुवा
वाटा कोणाचाही असो
+१११२२२२३३३४४४५५५६६६७७७८८८९९९
+११११११११११११११११११११११११११११
आम्ही पटियाला पेग बनवला अन
कोरीच
गाववाले...
पॉपकॉर्नवाल्याचा धंदा जोरात
+१०००
झालं …आता इसवीसनाच्या पहिल्या
.
च्या मारी,
देशाला स्वातंत्र्य मिळवून
विषय संपला !
ओके ओके चालू द्या ! इथे आम्ही
मागे कोणी तरी कुठल्या तरी
ज्याचा वाटा असेल त्याला काय
लॉsल तसं नसतं त्यांच्या
ह्म्म.. मग हे झाड काय कामाचं
अस्मादिक हे 'दिग्गज'
हं, करा चालू
हे "तू कोंबडी म्हणून जन्माला
बर्फाचा गोळा घेणार का बे..
दिग्गज म्हणजे हत्ती
मग एकच सदश्य चालंल हितं
आणि मी बाळ असल्याने सवालच
बरोबर
मी स्पॅरो असल्याने काही
छ्या फार काही पेटलाच नाहीये इथे धागा
आयला भारीय...
त्यात काय मोठे!
मीच एक धागा काढणार आहे:
हायला!
मी तर हिटलरला श्रेय देईल.
थोर महात्मे....
.
स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे
एक्झॕक्टली ! शब्दाशब्दाशी
अगदी सहमत
'मिशन वुइथ माउंट्बॅटन' साठी
तत्त्वतः शब्दाशब्दाशी सहमत.
हेच म्हणतोय
परंतु तुमचे मत असे आहे का कि
सुभाषचंद्र बोस नव्हे तर सुभाष पाळेकर.....
नक्कीच, इतिहासातील कोण मोठे
माझा आक्षेप एवढाच आहे कि
वाद नको चर्चा हवी,
गांधीहत्येनंतर झालेल्या