Skip to main content

भारत

लेखक जयंत माळी यांनी सोमवार, 02/03/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले. 3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.

वाचने 4485
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया