आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते.
-----तो बदल दुस-यच्या नजरेतुन चांगला की वाईट ते महत्वाचे,स्वःताच्या नजरेत सर्वच बदल चंगले असतात रे,खासकरुन 'लालु'प्रसाद टाईपचे असे समजतात.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
हेरंब,
सगळे मुद्दे विचार जरी करायला लावणारे असले तरी त्या मुद्द्यांवर विचार करायची तयारी व मानसिकताही निर्माण व्हायला हवी. सर्वात बेस्ट म्हणजे नव्या दिवसाची नवी पाटी! पण तेही सर्वांनाच शक्य होईल असे नाही.
वाद झाल्यावर बहुतेकजण समोरची व्यक्तीच चूक कशी होती/आहे ह्याबद्दल विचार करण्यात, समर्थन करण्यात अधिक वेळ घालवतात. पण तोच वेळ आपण आत्मपरिक्षण करण्यात घालवला तर त्याचा आपल्यालाच फायदा आहे!!
शेवटी स्वप्रयोग झिंदाबाद!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
बहुतेक
आपण जसे
स्वप्रयोग अतिउत्तम!
शांतपणे ?
अपवाद