मस्तच लिहिलंयस! शेवटपर्यंत गुंतवून ठेवलंस रे विमुक्तबाब! ल्हित जा मरे आणि .. छान लिहितोस!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
गावाच्या दिशेने राम्या चालू लागला... घडल्या प्रकारा बद्दल तो फारच अचंबित होता, पण ‘नागीण शीळ घालते?... म्हाताऱ्यानं हीच शीळ ऐकली होती का?... ह्या रानात अजून काय काय असेल?... गण्याचं काय झालं?... वाघनं खाल्लं की नागीणीनं गीळलं?...’ अश्या अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात जन्म घेतला...
समाप्त
एवढच वाचल कथा चांगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या आणि एक केले से भी अकेला असा..........
सुंदर कथा...और भी आने दो !!! :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
खरोखरीच रोमांचक कथा आहे.
मात्र शेवटच्या भागातली एक गोष्ट खटकली... नागिणीने डसल्यावर, माणूस नंतर पोट फाडून बाहेर यायला जिवंत रहाणार नाही, विषानेच मरेल...
कसं आहे ना... लहान गावां मधे कोणत्याही मोठ्या सापाला नागीण वगेरे म्हंटलं जातं... त्या अर्थाने इथे नागीण म्हणजे मोठ्ठा अजगर किंवा anaconda असं काहीतरी समजून घ्यायचं :)
प्रतिक्रिया
वा
भले... छान
मस्तच
निशब्द केलंस गड्या!
गावाच्या
लय भारी
एकदम भारी
रंजक, रोचक आणि माहितीपूर्ण....
रानकथा..
अदभुत गुढ कथानक..
सुंदर
वा!!
भन्नाट
ओघवती लेखन
जबर्याच!
भारी.
रोमांचक कथा
कसं आहे
भारी ! पण