१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
२काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत
तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत
लगे रहो !!!
भले शाब्बास
(लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
"विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे सुर्याजवळून एक मोठा चुंबकीय शक्ती असलेला ग्रह (किंवा जे असेल ते) वेगाने गेल्यावर सुर्याचे तुकडे वगैरे होवून सगळे तुकडे सुर्याभोवती फिरायला लागलेत व पृथ्वी ही त्यापैकीच एक. हे सत्य मानले तर एक प्रश्न मनाला भेडसावतो की, मग त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिला सजीव प्राणी कोण आला?"
जाउद्या हो, ते सत्य वगैरे मानु नका.. डोक्याला शॉट नाही....
प्रतिक्रिया
एकदम पाच
"विज्ञान
शैलेन्द्र आणि घाशीराम कोतवाल १.२ आप्ल्याशी सहमत
जे आपल्या
विश्वातील
हो का ?