मला वाटतं की नसावीत. लग्नपत्रिका एकदा का पाहुण्यांना दिली की नंतर तिचं काय होतंय यावर आपलं नियंत्रण रहात नाही. उद्या ती कचऱ्यात फेकली गेली तर शिवाजीमहाराजांचा अपमान झाल्यासारखं होईल. म्हणून नकोच ते. तसंच देवादिकांचीही चित्रे छापू नयेत. मात्र मंगलचिन्हे छापायला हरकत नसावी.
प्रतिक्रिया
26 May 2017 - 4:58 pm | आगाऊ कार्टा
हो.
26 May 2017 - 4:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
लग्नपत्रिका म्हणजे एकवेळ फुकट जेवणाचा पास एवढीच तिची उपयुक्तता असल्या मुळे त्यावर अफजलखानाचा फोटो छापला तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
पैजारबुवा,
26 May 2017 - 5:22 pm | NiluMP
:-)
26 May 2017 - 5:35 pm | गामा पैलवान
विनायक साबळे,
मला वाटतं की नसावीत. लग्नपत्रिका एकदा का पाहुण्यांना दिली की नंतर तिचं काय होतंय यावर आपलं नियंत्रण रहात नाही. उद्या ती कचऱ्यात फेकली गेली तर शिवाजीमहाराजांचा अपमान झाल्यासारखं होईल. म्हणून नकोच ते. तसंच देवादिकांचीही चित्रे छापू नयेत. मात्र मंगलचिन्हे छापायला हरकत नसावी.
आ.न.,
-गा.पै.
26 May 2017 - 7:13 pm | Vinayak sable
गा.पै
मी आपल्याशी सहमत आहे
26 May 2017 - 7:14 pm | Vinayak sable
गा.पै
मी आपल्याशी सहमत आहे