मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उतारवय ही संकल्पना हळुहळू बाद होतेय

अजय भागवत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हया शतक़ातील सर्वात मोठी क्रांति जर कोणती असेल तर ती, “वयोमानातील वाढ” ही मानावी लागेल. आपण आपल्या आजी-आजोबांच्या काळातील नागरिकांपेक्षा २५-३० वर्षे अधिक जगत आहोत. ही वाढीव वर्षे खूप मोठा कालावधी आहे - अगदी एक आख्खे दुसरे आयुष्य वाढल्यासारखेच आहे. परंतू, आपण अजुनही आयुष्याकडे पूर्वीच्याच नजरेने पाहतोय का? म्हणजे असं की, आयुष्य म्हणजे, जन्म, मग तारुण्यातील आपल्या जीवनाची चढती कमान आणि मग पन्नाशीनंतर शारीरिक-मानसिक उतार... ह्याच विचारसरणीत आपण अडकून तर पडलेलो नाही ना?  पुढील वाचन कृपया येथे करा -https://drive.google.com/file/d/0B8a9AFSuwpEsdWpoaFBDbTlkWEU/view?usp=sharing ppt डाउनलोड करून पाहावी.

वाचन 12223 प्रतिक्रिया 0