मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकड्यांनी २० दहशतवादी भारताच्या हवाली करण्यास नकार दिला......

नाम्या झंगाट · · काथ्याकूट
आत्ताच मटा मध्ये आलेल्या ताज्या बातमीनुसार "पाकड्यांनी " भारताला वेगवेगळ्या केसमध्ये असणारे २० दहशतवादी हवाली न करण्याची आडमुठी भुमिका घेतली आहे. बघुया आता आपले सरकार काय करतयं? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3787763.cms

वाचन 5862 प्रतिक्रिया 0