मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्वत्थामा

निलरंजन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे त्यावेळी पैशाचा अभाव नव्हता परंतु नंतर द्रोण भगवान परशुरामाकडे दिव्यास्ञ ची विद्या प्राप्त करायला गेले आणि नंतर घराची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि विपन्नावस्था आली तीही इतकी की द्रोण आश्रमात परतले तेव्हा घरात एक साधी गाय पण नव्हती . नंतर ऋषि कुमारांना दूध पिताना पाहून अश्वत्थामा दूधासाठी रडत होता तेव्हा एक दिवस द्रोणाचार्यांनी ने पाहिले कि ऋषिकुमार पिठाचा घोल बनवून अश्वत्थामाला पाजले होते आणि तो अवोध बालक – "मी दूध पिले" – याने आनंदित होत होते हे सगऴे पाहून द्रोणाचार्यांना स्वतःचीच लाज वाटली की आपल्या परमप्रिय पुञाला साधे दूध सुदधा देऊ शकत नाही...? त्यांनी स्वतः ला च कोसले आणि मग त्यांनी पुञासाठी गाईची व्यवस्था करण्यासाठी द्रोण स्थान-स्थान पिंजून घडले, पण त्यांच्या वाट्याला हे धर्मदान मिळालेच नाही नंतर त्यांना आपला सखा आश्रमातला मिञ राजा द्रुपदाकडे जाण्याचे ठरविले द्रुपदाच्या राजसभेत प्रथम त्याने ओळखच दाखवली नाही आणि नंतर त्यांचा अपमान केला पित्याचा अवमान बालक अश्वत्थाम्याने पाहिले त्याचबरोबर पाहिली पित्याची विवशता त्यांची क्रूर विटंबना हया शस्त्र – शास्त्रशिरोमणिची सत्तासीन मदमस्त द्रुपदाद्वारा अपमानित द्रोणाचार्यांनी द्रुपदा ला पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली त्यानंतर कृपाचार्याच्या सल्ल्यानुसार अश्वत्थामाला घेऊन द्रोण पांचाल राज्य सोडले आणि कुरु राज्य में हस्तिनापुर(मेरठला) आले क्रमशः

वाचन 11037 प्रतिक्रिया 0