मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भस्म्या

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
प्रधानमंत्री, कृषिमंत्री व योजना आयो्गाचे मोंटेक सिंह यांनी "भारतीय लोग ज्यादा खाने लगे हैं…इसलिये महंगाई बढ़ी है…" असे एक विधान केले आहे.... निरनिराळ्या वाहिनिवर दाखवले जाणारे..खाना खजाना,,खाद्य भ्रमंत्या..खवय्ये गीरी..तसे जागोजागी दिसणारे फुड ब्लॉग्ज या मुळे क्षूधा वाढण्यास मदत होते का? व खाव खाव सुटते का?.... परीणाम स्वरुप आज सारी हॉटेल्स..पाव भाजी स्टॉल्स.वडा पाव.उपहार गृहे..भेळेच्या गाड्या..पिझ्झा बर्गर्र गृहे तुडुंब भरलेली दिसतात. व चरणे संस्कृति उदयास आली.. अति खा खा च्या भस्म्या मुळे महागाई वाढली असेल का?

वाचन 3229 प्रतिक्रिया 0