मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पी.चिदंबरमला वाटते़ की भगवा दहशतवादच सर्व समस्यांचे मुळ आहे,

शेलार मामा मालुसरे · · काथ्याकूट
आपल्या देशात आता सर्व मशिदींच्या इमामांना आता पगार देण्यात येणार असे नुकतेच संसदेत सलमान खुर्शिद ह्या मंन्त्र्याने सांगीतले त्यानंतर आता पी(ऊन) चिदंबरम यांनी आता अकलेचे तारे तोडले आहेत. अल कायदा पेक्षाही त्याना आता साध्वि आणि साधु,तमाम भगवे वाले सर्व त्याना अतिरेक्यांपॅक्षाही भयानक वाट्त आहेत. अबब केव्हढीही जागृरुकता !! आपल्या देशाला मुसलमानी आक्रमणापासून अजिबात धोका नसून बाटग्या हिंदूंपासूनच सर्वात जास्त धोका आहे. असेच मला वाटते . हे फक्त आणि फक्त आपल्या देशातच घडु शकते. राजे आम्हाला माफ करा. आम्हि आपुला मुलुख आणि वचक आमच्या डोळ्यादेखत संपताना निश्चलपणे पाहत आहोत. बुडती हे जन न देखवे डोळा !

वाचन 6470 प्रतिक्रिया 0